Saturday, April 25, 2026

Skyroot’s Vikram-1, India’s First Private Orbital Rocket, Flagged Off by Telangana CM for Sriharikota

 Skyroot’s Vikram-1, India’s First Private Orbital Rocket, Flagged Off by Telangana CM for Sriharikota

Mumbai, 25 April 2026: Vikram-1, India’s first privately built orbital rocket by Skyroot Aerospace, was flagged off today by Shri A. Revanth Reddy, Hon’ble Chief Minister of Telangana, from the company’s Max-Q campus in Hyderabad. Shri D. Sridhar Babu, Hon’ble Minister for IT, Electronics & Communications, Industries & Commerce and Legislative Affairs of Telangana, was also present at the event. The ceremony marked the rocket’s formal departure to the launch site at Satish Dhawan Space Centre, Sriharikota.

As part of the event, the Chief Minister ceremonially flagged off the rocket’s space-ready payload fairing, the structure that protects the satellites inside the rocket during flight.

Addressing Skyroot employees, Hon’ble Chief Minister of Telangana, Shri A. Revanth Reddy said the ocassion marks a key milestone in Telangana's pursuit of becoming a global leader in Aerospace sector.

He explained that the government is focusing on skilling youth for the aerospace sector through partnerships with global universities and industry leaders. With strong policies, infrastructure, talent, and a vibrant ecosystem, our government is committed to supporting companies like Skyroot, he added.

The flag-off of the flight hardware marks the completion of the pre-flight testing program at Skyroot’s facilities. The rocket’s propulsion stages have already been secured at the spaceport in Sriharikota.

Speaking at the event, Pawan Kumar Chandana, Co-founder and CEO, Skyroot Aerospace said, ‘’We are honoured to have the Hon’ble Chief Minister of Telangana Shri. A Revanth Reddy flag-off our Vikram-1 rocket to the spaceport. The launch of this orbital rocket will mark a major milestone for India’s emerging private space-tech industry. With Vikram-1, we aim to open up space by enabling on-demand satellite launches for a fast-growing global market.”

With the Vikram-1 launch, Skyroot is set to make India's first private orbital launch attempt, marking its entry into a market currently dominated by a handful of companies globally.

Emphasising how this will change the space ecosystem, Naga Bharath Daka, Co-founder and COO, Skyroot Aerospace said, “We completed the most critical testing of Vikram-1 and excited to begin integration and launch campaign activities next week at the spaceport towards this historic launch.”

Today, we have taken a step towards removing this barrier and moving closer to orbit.”

The launch is expected in the coming months, following the completion of integration operations at Sriharikota.

Vikram-1 is a multistage orbital launch vehicle designed to deploy small satellites of up to 350 kg to low Earth orbit. Standing seven storeys tall, it is built with an all-carbon composite structure and powered by in-house developed propulsion systems, including 3D-printed engines and high-thrust solid fuel rocket boosters.

The upcoming flight is the first of several planned Vikram-1 missions, which enables Skyroot to progressively advance toward regular commercial launch operations for satellite operators worldwide.

The launch will be conducted under the authorisation of IN-SPACe and with the technical oversight of ISRO.

Thursday, April 23, 2026

The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026.

 The Board of Directors of Union Bank of India today approved the accounts of the Bank for the Quarter/Year ended March 31, 2026.

Key Highlights in FY26

Board of Directors have recommended a dividend of Rs. 5.00 per equity share (50% of face value of Rs.10 per equity share) for the year ended March 31, 2026 subject to requisite approvals.

Financial Performance: 

Net Profit of the Bank stood at Rs. 18,697 Crores during FY26. Interest income of Bank stood at Rs. 1,05,992 Crores during FY26.

Business Growth:

Total Business of the Bank increased by 5.78% YoY, wherein Gross Advances increased by 9.74% YoY & Total Deposit grew by 2.72% YoY. Bank has a total Business of Rs. 23,85,502 Crores as on March 31, 2026.

Deposit Growth: 

Global deposits have increased by 2.72% YoY. Bank now has total deposits base of Rs. 13,06,891 Crores as on March 31, 2026.

Growth in Retail, Agri and MSME (RAM) segments:

RAM Segment of the Bank increased by 12.56% YoY, with in which 16.75% growth in Retail and 18.75% growth in MSME advances is achieved on YoY basis. RAM advances as a percent of Domestic Advances stood at 57.49%.

Reduction in NPA: 

Gross NPA (%) reduced by 78 bps on YoY basis to 2.82% and Net NPA (%) reduced by 15 bps on YoY basis to 0.48% as on 31.03.2026. 

Strong Capital Ratios:

CRAR stood at 18.10% as on 31.03.2026. CET-1 ratio improved from 14.98% as on 31.03.2025 to 15.69% as on 31.03.2026.

Returns:

Bank’s Return on Assets & Return on Equity stands at 1.25% and 15.86% respectively during FY26.


Wednesday, April 22, 2026

*‘वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय*

 *संदीप पाठक यांच्यावर मित्रांकडून प्रेमाचा वर्षाव*

वऱ्हाड निघालं लंडनला’ चा ६०० वा प्रयोग ठरला अविस्मरणीय

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर टाळ्यांच्या कडकडाटात रंगलेला हा विशेष प्रयोग एका अनोख्या सरप्राईजमुळे अधिकच भावनिक आणि संस्मरणीय ठरला.

अभिनेता संदीप पाठक यांना त्यांच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.

या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठक यांनी भावना व्यक्त करत सांगितलं, ‘आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं मनापासूनचं सरप्राईज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे’ प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.

ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड’ हे एकपात्री नाटक गेली अनेक वर्षं मराठी रंगभूमीवर रसिकांचं मन जिंकत आहे. अभिनेता संदीप पाठक यांनी या नाटकाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. अस्सल मराठवाडी बोली, बावन्न व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, भिन्न आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जेनं साकारलेलं हे नाटक आजही तितकंच टवटवीत आणि प्रेक्षकप्रिय ठरत आहे.

संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण*

 ‘संत तुकाविप्र’ साहित्याचा आध्यात्मिक ठेवा सज्ज; अभंग चित्रफीत आणि माहितीपटाचे लोकार्पण.

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत विविध संतांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा दिली आणि आजचा महाराष्ट्र घडवण्यात मोलाचा वाटा उचलला. संतांच्या प्रेरणेतून अनेक विधायक चळवळी उभ्या राहिल्या. भारतीय संत परंपरा ही समाजव्यवस्थेचा भक्कम कणा असून, संतांचे खरे कार्य त्यांच्या जीवनकथांपेक्षा त्यांच्या साहित्यामधून अधिक प्रभावीपणे उलगडते.

प्रत्येक संताने भक्तिमार्गातून आपले योगदान दिले असले तरी आजही अनेक संतांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचलेले नाहीत. ‘संत तुकाविप्र’महाराज हे अशाच थोर संतांपैकी एक. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील हे महान सत्पुरुष होते. त्यांच्या अभंगांमधून भक्तिमार्ग हा आत्मसाक्षात्काराचा सर्वोत्तम मार्ग असल्याची जाणीव होते. वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवून त्यांनी अध्यात्म, भक्ति आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला.

महाराष्ट्राचे संतसाहित्य हे अमूल्य सांस्कृतिक संचित आहे. मात्र ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य आजही व्यापक स्तरावर पोहोचलेले नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून ‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार या प्रकल्पातंर्गत त्यांच्या अभंगांची चित्रफीत आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. ‘संत तुकाविप्र’ यांच्या जीवनकार्यावर आधारित मोबाईल अ‍ॅपचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या समृद्ध साहित्य संपदेचा ठेवा लवकरच पुस्तकरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे ‘संत तुकाविप्र’ संस्थान अंजनवती यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.

‘संत तुकाविप्र’ साहित्य प्रचार आणि प्रसार प्रकल्पाद्वारे त्यांच्या अभंगांना आधुनिक माध्यमांची जोड देत प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे. चित्रफीत आणि माहितीपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार घडवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

‘संत तुकाविप्र महाराजांचे अभंग मराठीतील दिग्गज गायक आनंद भाटे आणि ऋषिकेश रानडे यांच्या सुरांनी सजले असून, संगीतकार कमलेश भडकमकर यांनी त्यांना उत्कृष्ट संगीतसाज दिला आहे. या अभंगांची सादरीकरणे अत्यंत भावपूर्ण आणि प्रभावी ठरली आहेत.

या वेळी उपस्थित मान्यवरांनीही ‘संत तुकाविप्र’ महाराजांचे साहित्य समाजापर्यंत अधिक प्रमाणात पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी पुढाकार घेऊन या विचारांचा प्रसार करावा, असे मत मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संत एकनाथ संस्थान, पैठण येथील ह. भ. प. विनीत महाराज गोसावी उपस्थित होते. कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन करणारे प्रकाश महाराज बोधले यांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे. तसेच विनीत महाराज गोसावी हे संत एकनाथांच्या परंपरेतील चौदावे वंशज असून, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या कार्याशी त्यांचा आध्यात्मिक संबंध अधोरेखित होतो.


एकूणच, ‘संत तुकाविप्र’ महाराजांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संत परंपरेचा विचार अधिक व्यापक करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Thursday, April 16, 2026

Saffrons Miss India & Mrs India 2026

Saffrons Miss India & Mrs India 2026

11 States of Maharashtra 

Mumbai, Navi Mumbai, Thane, Kolhapur, Solapur, Pune, Nashik, Kalyan, Mira-Bhayander, Chhatrapati Sambhaji Nagar.



 

 "You could be the next Miss & Mrs India*

Saffrons World is organising Beauty & Talent Contest "Saffrons Miss India & Saffrons Mrs India 2026 in NaviMumbai. Reach out to fulfill your dreams. This is "The Platform' to showcase your dream. 

The USP of the show 

No Skin Show, 

No Bikini Show  

No Swim Suit Show. 

The Participants Criteria 

For Miss 16 yrs to 30 yrs. 

For Mrs 18 yrs to 40 yrs.

For Mrs (Elite) 41 yrs to 60+. 

Widow, Single Mother, Divorcee, Annulled are allowed to participate in this show.

For more details please contact us 

Vijay Kalose on 816 997 7833 / 9594573869.

Friday, April 10, 2026

कल्याणात अनोखी कलाकृती: ४४८ कलमांतून उभी राहिली बाबासाहेबांची विचारधारा

कल्याणात अनोखी कलाकृती: ४४८ कलमांतून उभी राहिली बाबासाहेबांची विचारधारा

कल्याण, महाराष्ट्र —विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक आगळीवेगळी आणि अर्थपूर्ण कलाकृती साकारण्यात आली आहे. कला, कलम आणि संविधान चे संगम.

प्रसिद्ध प्रेरक वक्ते प्रो. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी भारतीय संविधानातील कलमांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे प्रेरणादायी चित्र उभे केले आहे.

या अनोख्या कलाकृतीमध्ये भारतीय संविधानातील सुमारे ४४८ कलमांपैकी महत्त्वाच्या कलमांच्या शीर्षकांचा वापर करून बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

हे चित्र केवळ कलात्मक सौंदर्य दाखवत नाही, तर संविधान, समता, बंधुता, न्याय, समानता आणि नागरिकांच्या अधिकारांविषयी एक प्रभावी संदेश देत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. गुप्ता यांनी युवकांना आणि समाजातील सर्व घटकांना संविधानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रेरित केले आहे.


या अनोख्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, उपस्थितांनी या अभिनव प्रयत्नाचे जोरदार स्वागत केले.

विशेष म्हणजे, डॉ. गुप्ता यांचे नाव यापूर्वी सात वेळा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे.

‘अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्यातून देणार खास संदेश*

 *नवीन प्रयोग, नवी भाषा - प्रभाकर मोरे यांची खास तयारी*

गेली अनेक वर्षे ‘हास्यजत्रा’त कोकणी व्यक्तिरेखेमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते  प्रभाकर मोरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहेत. ‘अबब विठोबा बोलू लागला’ या गाजलेल्या बालनाट्यात ते प्रथमच काम करणार असून पुजाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. यासाठी प्रमाण भाषेत संवाद साधण्याचं मोठं आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेललं आहे. विविध विषयांवरील बालनाट्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता त्याच परंपरेला उजाळा देत, एकेकाळी गाजलेलं आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारं ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे लोकप्रिय बालनाट्य पुन्हा एकदा रंगभूमीवर धम्माल करायला सज्ज झालं आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक प्रशांत गिरकर ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचं दिग्दर्शन करत असून, त्यांच्या दिग्दर्शनातून या नाटकाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली आहे. जुन्या आठवणींना नवी झळाळी देत, विनोद आणि संदेश यांचा सुंदर मेळ घालणाऱ्या  या बालनाट्याचे  पुढील  प्रयोग १६ एप्रिल गुरु दु  ४:३० काशीनाथ घाणेकर, ठाणे १७ एप्रिल शुक्र स ११:३० प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली १७ एप्रिल शुक्र संध्या ७:३०  शिवाजी मंदिर, दादर  येथे होणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथे १० यशस्वी प्रयोग झाल्यावर मुलांच्या परीक्षे नंतर आता सुट्टीत महाराष्ट्रभर याचे प्रयोग होणार आहेत. १ ते ३ मे कोकण दौरा आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर मोरे यांनी सांगितलं, “प्रमाण भाषेत बोलणं माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. इतकी वर्षं कोकणी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर हा बदल सोपा नव्हता. त्यामुळे या नाटकासाठी मला अधिक वेळ देऊन मेहनत घ्यावी लागली. पण त्या प्रक्रियेत खूप काही नवीन शिकायला मिळालं.” संस्कृती आणि परंपरेची सुंदर सांगड घालणारं हे बालनाट्य केवळ लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांनाही अंतर्मुख करणारं ठरणार आहे. आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न या नाटकातून प्रभावीपणे करण्यात आला आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणार  ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे बालनाट्य लहान मोठ्या प्रत्येकाने आवर्जून बघावं, असं आवाहन  प्रभाकर मोरे यांनी यावेळी केलं.

कर्टेन रेझर एंटरटेनमेंट’ आणि ‘लिटिल थिएटर’ अर्थात‘बालरंगभूमी’या संस्थेकडून नीळकंठ नांदुरकर लिखित हे विनोदी नाटक नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नाटकाचा इतिहासही तितकाच समृद्ध आहे. यापूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे, विनोद हडप यांसारख्या दिग्गज कलाकारांनी या नाटकात काम करत त्याला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या अभिनयामुळे हे नाटक त्या काळात प्रचंड गाजलं होतं. आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर या नाटकाला नव्या रूपात सादर करत आहेत.


या नव्या आवृत्तीत प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे ‘धम्माल पुजारी’च्या भूमिकेत असून  त्यांच्यासोबत सागर पवार, नीता दोंदे, निखिल केंजळे, प्रकाश अय्याळ, अजित सावरे, प्रेम औटि, आशिक चव्हाण, विरराज राजपूत, उन्नती शिंदे, बालकलाकार अबीर जोशी, गोजिरी जगदाळे, कियारा पाटील, श्रीजा पोटे, आयुष टेंबे, ध्रुव खानविलकर, सिद्धेश बरीदे, ओवी भुजबळ, मृगा जोशी नाटाकाची रंगत वाढवणार आहेत.

या नाटकाविषयी बोलताना  दिग्दर्शक प्रशांत गिरकर  सांगतात,  आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या पिढीला वास्तवाशी पुन्हा जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न म्हणजे ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे नाटक. हे नाटक केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, संस्कार आणि संस्कृती यांचा सुरेख मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडतं आजच्या धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या मूल्यांची जाणीव करून देत, कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे नाटक करतं. विशेष म्हणजे, हे फक्त बालनाट्य नाहीतर मोठ्यांसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांनी बालकांसोबत बालक होवून पहावे असे नाटक आहे. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट करण्यासाठी, संवाद वाढवण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम  ठरेल, असा विश्वास ते व्यक्त करतात.  


नाटकाचे नेपथ्य महेश साळगावकर तर संगीताची जबाबदारी आनंद ओक यांनी सांभाळली आहे. रंगभूषा स्वप्नील चिमणे,  प्रकाशयोजना केदार भोंडवे यांची आहे.  वेशभूषा काजल अटेलियर यांची आहे. निर्मिती व्यवस्था नरेंद्र  आंगणे यांनी सांभाळली आहे

आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' चित्रपटाचा पोस्टर व म्युझिक लाँच सोहळा संपन्न; मराठी दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

अजिंक्य राऊत आणि अद्वयी ही नवी जोडी 'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे'मधून प्रेक्षकांच्या भेटीस; पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळ्यानंतर लूकची चर्चा* 

मुंबईतील ITC Grand Central परेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी 'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' (Out Of Syllabus) चित्रपटाचा पोस्टर आणि म्युझिक लाँच सोहळा अगदी दिमाखात पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली केली असून दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे.

दिग्गजांची उपस्थिती

​या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने अभिनेते महेश मांजरेकर, वैशाली सामंत, गौरव मोरे, रोहित माने, शिवाली परब, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर, पॅडी कांबळे, कुणाल मेश्राम, अभय जोधपूरकर, सौरभ अभ्यंकर, गोपाळ गावंडे, मोहित कुलकर्णी, संजय पवार, अजिंक्य राऊत, मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अद्वयी, अभिजित रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल गणवीर या कलाकार मंडळींचा समावेश होता.

चित्रपटाचे वेगळेपण आणि नवी कोरी जोडी

​'आउट ऑफ सिल्याबस: पुस्तकांच्या पलीकडे' या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढविली आहे. अभिनेता अजिंक्य राऊत आणि नवोदित अभिनेत्री अद्वयी ही एक फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पोस्टरमध्ये दिसणारा 'पुस्तकी अभ्यास करणारा नायक' आणि 'त्याच्याकडे पाहत बसलेली नायिका' यामुळे कथेविषयी विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. केवळ पुस्तकी परीक्षेत उत्तीर्ण होण्यापेक्षा आयुष्याची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्याची एक थरारक आणि प्रेरणादायी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

निर्मिती आणि तांत्रिक बाजू

​या चित्रपटाची तांत्रिक बाजू अतिशय भक्कम असून चित्रपटाचे लेखन अनिकेत कोरडे यांनी केले आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन नवीन देशबोनिया यांनी केले आहे. निर्माते डॉ. सुगत जी. वाघमारे यांनी ‘अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक’च्या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती केली आहे. तांत्रिक नाविन्य जपत सचिन मनोहराराव ढोकणे यांनी चित्रपटाचे 'AI क्रिएटिव्ह डायरेक्टर' म्हणून काम पाहिले आहे. तर संगीत दिग्दर्शक मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांनी गाण्यांना सुमधुर स्वर दिले आहेत. तर मनीष केदार व्यास, सुधीर वड्डेली यांनी छायांकनाची जबाबदारी पेलवली आहे. आणि संकलन अनिल विठ्ठल थोरात यांचे आहे. 


मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत, अद्वयी आणि शेषपाल गणवीर असून त्यांना सानिका तोरस्कर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांची महत्त्वपूर्ण साथ लाभली आहे. 'अदू-तिशू प्रॉडक्शन अँड म्युझिक' प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Wednesday, April 8, 2026

Om Power Transmission Limited IPO Opens on April 09, 2026

Om Power Transmission Limited IPO Opens on April 09, 2026

Total Offer Size - Up To 85,75,000 Equity Shares of ₹ 10 each

Fresh Issue - Up To 75,75,000 Equity Shares

Offer For Sale - Up To 10,00,000 Equity Shares

IPO Size: ₹ 15,006.25 Lakhs

Price Band - ₹ 166 - ₹ 175 per Share

Lot Size – 85 Equity Shares  

Mumbai, April 07, 2026 – Om Power Transmission Limited (the “Company”), a power transmission infrastructure engineering, procurement, and construction (“EPC”) company engaged in executing high-voltage (“HV”) and extra-high voltage (“EHV”) transmission lines, substations, underground cabling projects, and providing comprehensive operation and maintenance (“O&M”) services proposes to open its Initial Public Offering on April 09, 2026, with Equity Shares to be listed on the National Stock Exchange of India Limited and BSE Limited (collectively, “Stock Exchanges”). 

The IPO will comprise up to 85,75,000 equity shares with a face value of ₹ 10 each (“Equity Shares”), comprising of a fresh issue aggregating up to 75,75,000 Equity Shares (“Fresh Issue”) and an offer for sale of up to 10,00,000 Equity Shares (“Offer for Sale” and together with the Fresh Issue, the “Offer” or “IPO”). 

The Total Offer Size is up to 85,75,000 Equity Shares with a price band of ₹ 166 - ₹ 175 per Share. 

Equity Share Allocation

Qualified Institutional Buyer – Not more than 42,87,175 Equity Shares

Non-Institutional Investors – Not less than 12,86,475 Equity Shares

Individual Investors – Not less than 30,01,350 Equity Shares

The net proceeds from the Offer will be utilized for funding of capital expenditure requirements of the Company towards purchase of machinery and equipment, pre-payment/ re-payment, in part or full, of certain outstanding borrowings, funding long-term working capital requirement and the general corporate purposes. The anchor bidding is on April 08, 2026. The Offer will open on Thursday, April 09, 2026 and close on Monday, April 13, 2026.

The Book Running Lead Manager to the Offer is Beeline Capital Advisors Private Limited, and the Registrar to the Offer is MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited).

Mr. Kalpesh Dhanjibhai Patel, Chairman and Executive Director of the Company expressed, “The Company has progressed over the years as an EPC company focused on power transmission infrastructure, with experience in transmission lines, substations, underground cabling and O&M services. The business of the Company has expanded through execution of projects for utilities and infrastructure-led demand, supported by a growing order book and operational capabilities.

The proposed Initial Public Offering represents an important step in the Company's growth journey. The IPO is expected to support the Company’s next phase of growth by strengthening operational capabilities, enhancing execution capacity and supporting participation in larger and more complex projects. This is expected to enable the Company to expand its presence in the power transmission and grid infrastructure space, in line with its growth plans.”

About Om Power Transmission Limited:

The Company has over 14 years of experience as a Gujarat-based power transmission infrastructure EPC company, with demonstrated capabilities in delivering high-voltage (“HV”) and extra-high voltage (“EHV”) transmission lines, substations and underground cabling projects. The Company’s expertise covers the complete EPC value chain including design, engineering, procurement, supply, construction, installation, and commissioning of transmission lines ranging from 11 kV to 400 kV, as well as substation projects ranging from 66 kV to 220 kV.

Since commencement of operations in 2011 in the state of Gujarat, the Company has commissioned transmission lines, substations and underground cables covering in aggregate over 1,000 circuit kilometers (“CKM”) of transmission lines and 11 substations respectively. The Company’s EPC capabilities extend to transmission lines ranging from 11 kilovolts (“kV”) to 400 kV and substations up to 220 kV, with a successful track record of completing the projects within timeline.

The operational growth of the Company has been reflected in its strong financial performance, with the revenue from operations increasing from ₹ 12,023.63 lakhs in Fiscal 2023 to ₹ 27,943.51 lakhs in Fiscal 2025, representing a CAGR of 52.45%. 

The profit for the year of the Company grew from ₹ 623.72 lakhs in Fiscal 2023 to ₹ 2,208.48 lakhs in Fiscal 2025, representing a CAGR of 88.17%. 

During nine-months period ended December 31, 2025, the revenue from operations, profit after taxes and EBITDA of the Company was ₹ 27,454.28 lakhs, ₹ 2,336.80 lakhs and ₹ 3,424.45 lakhs, respectively. 

Disclaimer: 

The Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus (“RHP”) with the Registrar of Companies (“RoC”), the Securities and Exchange Board of India (“SEBI”) and the Stock Exchanges on April 04, 2026 and addendums and corrigendums thereto. The RHP and addendums and corrigendums thereto shall be available on the website of SEBI at www.sebi.gov.in, and is available on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.ompowertransmission.com and the website of the BRLM i.e., Beeline Capital Advisors Private Limited at www.beelinemb.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors” beginning on page 22 of the RHP. Potential investors should not rely on the RHP filed with the Roc, SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision.

This press release is not for publication or distribution, directly or indirectly, into the United States. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States and, unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws in the United States. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. There will be no public offering of the Equity shares in the United States.

Certain statements in this document that are not historical facts are forward looking statements. Such forward-looking statements are subject to certain risks and uncertainties like government actions, local, political or economic developments, technological risks, and many other factors that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statements. The Company will not be in any way responsible for any action taken based on such statements and undertakes no obligation to publicly update these forward-looking statements to reflect subsequent events or circumstances.

Neither the Company nor the Promoters nor the Promoter Selling Shareholders are seeking an investment from you based on this press release. This press release is for information purposes only, and is not a promotional press release and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to the Equity Shares of the Company. 


Tuesday, April 7, 2026

रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा खेळ

 *रंगभूमीवर ‘भुल भुलैय्या’चा खेळ*

‘भुल भुलैय्या’ म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरारक अनुभव. जिथे सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं? आणि काय खोटं? हे ओळखणंच कठीण होतं. भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच  मराठी रंगभूमीवर  रंगणार असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.

रंगत संगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स निर्मित भुल भुलैय्या नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, ‘जरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.

प्रिया बेर्डे यांच्यासोबत साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी  हे कलाकार नाटकात आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग  रवि १९ एप्रिल दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८.०० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे  मंगळ २१एप्रिल दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे  रंगणार आहेत. 

नेपथ्य संदेश बेंद्रे  तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.

*मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!*

 *मराठीत पहिल्यांदाच ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’; प्रितम पाटील सेट करणार नवा ट्रेंड!*

यवतमाळचा होतकरू आणि प्रयोगशील दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा आपल्या हटके शैलीत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत. विविध शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’,‘डॉक्टर डॉक्टर’, ‘ढिशक्यांव’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रीतम पाटील यांनी ‘अल्याड पल्याड’च्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘घबाडकुंड’ या नव्या चित्रपटातून थरारक अनुभव देण्याचा निर्धार केला आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल’ संस्थेचे निर्माते डॉ.रसिक कदम यांची साथ लाभली आहे. घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या तंत्राचा आणि आशयाचा प्रयोग करणाऱ्या तरुण दिग्दर्शकांमध्ये प्रीतम पाटील यांचं नाव विशेषत्वाने घेतलं जातं. पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन रहस्य, थरार आणि वेगळ्या संकल्पनांवर आधारित कथा सादर करण्याची त्यांची हातोटी लक्षवेधी ठरली आहे. ‘अल्याड पल्याड’ सारख्या रहस्यमय थरारपटातून त्यांनी मराठी सिनेमात कमी हाताळल्या जाणाऱ्या हॉरर-थ्रिलर प्रकाराला नवं रूप दिलं. मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि धाडसी सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून येतो.

हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ची संकल्पना मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली असली, तरी मराठीत अशा प्रकारचा प्रयत्न अत्यंत दुर्मीळ आहे. प्रितम पाटील यांच्या संकल्पनेमुळे मराठी प्रेक्षकांना एक वेगळा, थरारक आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध अनुभव मिळणार आहे.

भय, थरार आणि रहस्याचा जबरदस्त मिलाफ असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी एक खास ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. आपल्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीने लक्ष वेधणारे युवा दिग्दर्शक प्रीतम एस.के.पाटील सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा खूप समृद्ध आहे. निर्माते आणि दिग्दर्शक नेहमीच वेगळं काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि ते समर्थपणे साकारही करतात. मात्र, मनोरंजनासोबत थरारक आणि मसालेदार अनुभवासाठी प्रेक्षक अनेकदा हिंदी चित्रपटांकडे वळताना दिसतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन मराठी चित्रपटांना हॉररचा एक वेगळा तडका देण्याचा मी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून हॉरर या जॉनरला हाताळताना अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा यांचा संगम साधला आहे. एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी संपूर्ण मनोरंजनाचं पॅकेज ठरेल, असा मला विश्वास आहे. ” 

 ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. ‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

फुकेत(थायलंड) हिंदू - महाराष्ट्रीयन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ. सुनील व्ही. मांजरेकरांचा पुढाकार!*


*फुकेत(थायलंड) हिंदू - महाराष्ट्रीयन संस्कृती रुजविण्यासाठी डॉ. सुनील व्ही. मांजरेकरांचा पुढाकार!* 




मुंबई :* हिंद महासागराच्या निळ्याशार लाटांनी सजलेले, डोंगररांगा आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांनी नटलेले थायलंडमधील फुकेत हे आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे असलेले ठिकाण आहे. परंतु आता फुकेतची ओळख केवळ पर्यटनापुरती मर्यादित न राहता, भारतीय—विशेषतः महाराष्ट्रीयनांसाठी एक नवीन सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र म्हणूनही विकसित होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दुबईस्थित उद्योजक आणि ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’चे ग्लोबल अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांनी फुकेतमध्ये मराठी संस्कृती रुजवण्यासोबतच रिअल इस्टेट गुंतवणुकीचे नवे दालन खुले केले आहे. त्यांच्या या उपक्रमाविषयी आम्ही त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद…


*प्रश्न : फुकेतसारख्या परदेशी ठिकाणी मराठी संस्कृती रुजवण्याची प्रेरणा कशी मिळाली?*

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* 'फुकेत ९’च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांच्यामुळे. त्यांनी फुकेतमध्ये उभारलेली श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती पाहिल्यावर मन भरून आले. परदेशातही आपल्या संस्कृतीबद्दल इतकी श्रद्धा आणि आकर्षण आहे, हे पाहून खूप प्रेरणा मिळाली. मंदिरात होणाऱ्या पूजा, आरती आणि भजनांमध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग पाहून जाणवले की, भारतीय संस्कृती ही जागतिक स्तरावर लोकांना जोडणारी ताकद आहे. याच भावनेतून हा उपक्रम पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

*प्रश्न : या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश काय आहे?* 

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* आमचा उद्देश दुहेरी आहे - एक म्हणजे मराठी आणि भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रसार करणे, आणि दुसरे म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, फायदेशीर आणि स्थिर गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देणे. फुकेत हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर भविष्यातील गुंतवणुकीचे मजबूत केंद्र बनत आहे.

*प्रश्न : सध्याच्या परिस्थितीत फुकेतमध्ये गुंतवणूक करणे किती योग्य ठरू शकते? ही योग्य वेळ आहे का?*

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* निश्चितच, सध्याची वेळ गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल आहे. जागतिक स्तरावर आर्थिक चढ-उतार सुरू असताना, सुरक्षित आणि स्थिर पर्याय म्हणून रिअल इस्टेटकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसतो. अशा पार्श्वभूमीवर फुकेतमधील गुंतवणूक ही खऱ्या अर्थाने एक ‘सुवर्णसंधी’ आहे. फुकेत हे वर्षभर चालणारे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ सतत कायम असतो. या प्रकल्पांमध्ये आधुनिक सुविधा, उच्च दर्जाची सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय जीवनशैलीचा उत्तम समन्वय साधल्याने या गुंतवणुकीवर साधारणतः किमान १०% परतावा (ROI) अपेक्षित आहे. तसेच, आपल्या गुंतवणूकदारांनी मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिचे व्यवस्थापन आणि भाड्याने देण्याची जबाबदारी मीपा यांच्या संस्थेकडून घेतली जाते. वर्षभरात सुमारे ७०% ‘ऑक्युपन्सी’ असल्यामुळे गुंतवणूकदारांना सातत्याने उत्पन्न मिळते. यासोबतच त्यांच्या मालमत्तेची किंमतही दरवर्षी वाढत असल्याने ही गुंतवणूक आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आणि दीर्घकालीन दृष्टीने सुरक्षित ठरते.

*प्रश्न : ‘फुकेत ९’ या प्रकल्पांची वैशिष्ट्ये काय आहेत?*

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* ‘Phuket9’ ही कंपनी 2004 पासून या क्षेत्रात कार्यरत असून विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. त्यांचा फुल-सायकल अ‍ॅप्रोच - म्हणजे मार्केट रिसर्चपासून ते टर्नकी डेव्हलपमेंट आणि व्यवस्थापन - गुंतवणूकदारांसाठी मोठा आधार ठरतो. आम्ही SQCC Properties LLC (Dubai) आणि Phuket 9 Real Estate Development (Thailand) यांच्या सहकार्याने ‘फुकेत ९’ प्रकल्प राबवत आहोत. समुद्रकिनाऱ्यालगत, शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे प्रकल्प उभे राहत आहेत. हॉटेल्स, कॉन्डोमिनियम्स आणि लक्झरी व्हिला यांसारख्या विविध पर्यायांमुळे प्रत्येक प्रकारच्या गुंतवणूकदाराला योग्य पर्याय मिळतो. याशिवाय, पूर्ण प्रॉपर्टी मॅनेजमेंट सेवा उपलब्ध असल्याने गुंतवणूकदारांना कोणतीही अतिरिक्त काळजी घ्यावी लागत नाही.

*प्रश्न : ‘Phuket9’ च्या संस्थापक मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांच्यासोबत काम करताना तुम्हाला नेमका कसा अनुभव आला? त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला सर्वाधिक काय भावले?*

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* खरं सांगायचं तर मीपा यांच्यासोबत काम करणं हा केवळ व्यावसायिक अनुभव नाही, तर तो एक सांस्कृतिक आणि भावनिक प्रवास आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारं आहे. त्यांनी फुकेतमध्ये उभारलेल्या 'दगडूशेठ हलवाई गणपती' मंदिरात त्या नित्यनेमाने श्रद्धेने पूजा-अर्चा करतात - ही गोष्टच त्यांच्या संस्कारांची साक्ष देते. विशेष म्हणजे, त्या भारतात येऊन पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर महिन्याला किमान एकदा जाऊन दर्शन घेतात. एका परदेशी व्यक्तीला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल इतकी ओढ आणि आदर आहे, हे पाहून मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. त्या प्रत्येक व्यक्तीशी आपुलकीने जोडतात. फुकेतमध्ये भारतीय, विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांनी यावं, आपल्या संस्कृतीचा विस्तार करावा आणि तिथे स्वतःचं एक घर निर्माण करावं, असं त्यांना वाटतंय. त्यांच्या दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प केवळ व्यवसाय न राहता, दोन संस्कृती जोडणारा आणि नाती निर्माण करणारा एक सुंदर उपक्रम बनतो.

*प्रश्न : या प्रकल्पाला महाराष्ट्रातून कसा प्रतिसाद मिळत आहे?*

*डॉ. सुनील व्ही. मांजरेकर :* मुंबईतील JW Marriott, सहार येथे झालेल्या परिषदेत महाराष्ट्रभरातून उद्योगपती आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि ही एक ‘सुवर्णसंधी’ असल्याची प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे, मराठी संस्कृतीची जोड असल्यामुळे भावनिक आणि आर्थिक अशा दोन्ही स्तरांवर लोक या प्रकल्पाशी जोडले जात आहेत. आम्ही फुकेतमध्ये भारतीय समुदायासाठी एक मजबूत नेटवर्क उभे करण्याचा विचार करत आहोत. सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम आणि व्यवसायाच्या संधी यांचा एकत्रित विकास करून एक ‘मिनी महाराष्ट्र’ उभारण्याचे आमचे स्वप्न आहे.

*फुकेतमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीच्या अधिक माहितीसाठी आणि संधी जाणून घेण्यासाठी* Ms. Shreya Manjjarekar, SOC Corporation Properties LLC, Tel : +971 50 472 9635, +97145136075 Mob: +971505343653, sunil@sqccproperties.com मेलवर किंवा www.sqccproperties.com या वेबसाइटला भेट द्यावी.

Friday, April 3, 2026

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..!

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत ‘सालबर्डी’ येतोय..!

मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. प्रसिद्ध कलाकारांना एकत्र घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा ट्रेंड अलीकडे मराठी चित्रपटसृष्टीत प्रचलित होताना दिसतो आहे. त्यामुळे लोकप्रिय कलाकारांना एकत्र घेऊन निर्माण केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ‘सालबर्डी’ या १७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटातून पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण  डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी या कलाकारांची दमदार फळी एकत्र पहायला मिळणार आहे.

‘नेब्यूला फिल्म्स’ बॅनरखालील ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून ‘गुल्हर’, ‘बाबो’, ‘पाणीपुरी’ यासारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी यांनी ‘सालबर्डी’ हा मल्टीस्टारर थरारपट रसिकांसाठी आणला आहे.

‘सालबर्डी’ या एका छोट्याशा गावात घडणाऱ्या विचित्र घटनांनी निर्माण झालेली भीती आणि त्या भीती मागचं सत्य शोधण्याची धडपड ही आहे ‘सालबर्डी’ची मध्यवर्ती कथा. भय आणि भ्रमाच्या छायेत घडणाऱ्या भीतीदायक घटनांमागचं गूढ उलगडण्याचा थरारक प्रवास ‘सालबर्डी’ या चित्रपटातून येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.


रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट यांचा एकत्रित संगम असलेला ‘सालबर्डी’ प्रेक्षकांसाठी  रंजक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Thursday, April 2, 2026

जेनेसिस फाउंडेशन लहान हृदयांना वाचवण्याच्या २५ वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करत आहे, कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल सोबत

जेनेसिस फाउंडेशन लहान हृदयांना वाचवण्याच्या २५ वर्षांच्या वारशाचा उत्सव साजरा करत आहे, कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल सोबत

मुंबई, ३१ मार्च, २०२६: भारतात बालकांसाठी वेळेवर आणि परवडणाऱ्या हृदयरोग उपचारांच्या उपलब्धतेतील तफावतीचा सामना सुरू असतानाच, कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल (KRBF) ३ आणि ४ एप्रिल रोजी कसौली येथील बैकुंठ रिसॉर्टमध्ये पुन्हा आयोजित होत आहे. जेनेसिस फाऊंडेशनद्वारे आयोजित या महोत्सवाचे हे १० वे पर्व असून, जन्मजात हृदयरोग (CHD) असलेल्या गंभीर आजारी, वंचित मुलांच्या जीवनरक्षक उपचारांना पाठिंबा देण्याच्या फाऊंडेशनच्या २५ वर्षांच्या अथक प्रयत्नांचा हा उत्सव आहे. 

२०१२ मध्ये स्थापन झाल्यापासून, कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल हे एक उद्देश-प्रेरित व्यासपीठ म्हणून विकसित झाले आहे, जे समुदाय, कलाकार आणि भागीदारांना एकत्र आणते. यातून मिळणारा निधी गरजू मुलांच्या शस्त्रक्रिया, कॅथेटर-आधारित उपचार आणि शस्त्रक्रियोत्तर काळजीसाठी वापरला जातो.

गेल्या २५ वर्षांत, जेनेसिस फाउंडेशनने देशभरातील ५४०० हून अधिक गंभीर आजारी मुलांच्या उपचारांना पाठिंबा दिला आहे. वेळेवर निदान, उपचार आणि बरे होण्यासाठी आवश्यक साहाय्य सुनिश्चित करण्याकरिता, संस्थेने रुग्णालये आणि वैद्यकीय तज्ञांचे एक मजबूत जाळे उभारले आहे.

भारतात जन्मजात हृदयरोग हे सर्वात सामान्य जन्मजात विकारांपैकी एक आहेत, ज्यासाठी अनेकदा तातडीच्या वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असते, जो कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरचा असतो. कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हलच्या माध्यमातून, ही संस्था एक सातत्यपूर्ण आणि पारदर्शक निधीपुरवठा प्रणाली तयार करत आहे, ज्यामुळे सर्वाधिक गरजू मुलांना अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध vhavi.

आगामी आवृत्तीबद्दल बोलताना, जेनेसिस फाउंडेशनच्या संस्थापक विश्वस्त ज्योती सागर म्हणाल्या, "जन्मजात हृदयदोष असलेल्या मुलांसाठी वेळेवर वैद्यकीय सेवा मिळणे हे जीवन आणि मृत्यू यातील फरक ठरवू शकते. ज्या कुटुंबांना याची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा आधार पोहोचवण्यासाठी केआरबीएफने (KRBF) आम्हाला मोलाची मदत केली आहे. आमच्या प्रवासाची २५ वर्षे आणि महोत्सवाची १० वी आवृत्ती साजरी करत असताना, आम्ही हा प्रभाव अधिक दृढ करण्यासाठी आणि भारतभरातील अनेक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध आहोत."

आगामी आवृत्तीमध्ये इंडियन ओशन, निर्मला कन्नन, शमाजी अँड द हॅपी फॅक्टरी, प्रिन्स, मानसा जिमी, श्रेय टंडन, ट्रू ब्लू आणि संजीता भट्टाचार्य यांसारख्या विविध कलाकारांचा समावेश असेल, जे सुप्रसिद्ध नावांसोबतच उदयोन्मुख कलाकारांनाही एकत्र आणून एका उद्देशपूर्ण व्यासपीठाची निर्मिती करतील.

कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल केवळ निधी उभारण्यापलीकडे जाऊन एक असे व्यासपीठ तयार करते, जिथे प्रेक्षक एका मोठ्या सामाजिक प्रभावाच्या प्रवासात सक्रिय सहभागी बनतात. खरेदी केलेल्या तिकिटांमधून मिळणारा नफा थेट एका आजारी मुलाच्या उपचारासाठी वापरला जातो.

२०२६ ची आवृत्ती '१८४२ कसौली बाय स्केप्स'च्या सहकार्याने आयोजित केली आहे, ज्यांचे विकासाचे तत्त्वज्ञान महोत्सवाच्या जबाबदार आणि समुदाय-केंद्रित सहभागाच्या तत्त्वांशी सुसंगत आहे. शाश्वतता, वारसा जतन आणि सजग विकासावर भर देत, हे सहकार्य स्थानिक पर्यावरणाचा आदर राखून सकारात्मक बदल घडवण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

स्केप्स हॉस्पिटॅलिटीचे संस्थापक आणि प्रवर्तक, समीर मुत्रेजा म्हणाले, "कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल हे उद्दिष्ट, समुदाय आणि जबाबदार सहभाग यांचा एक अर्थपूर्ण संगम आहे. आम्हाला अशा उपक्रमाला पाठिंबा दिल्याचा अभिमान आहे, जो केवळ आरोग्यसेवेच्या गंभीर गरजांबद्दल जागरूकता निर्माण करत नाही, तर ठोस परिणाम घडवण्यासाठी थेट योगदानही देतो."

इस्टरच्या सुट्टीच्या काळात आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला दिल्ली एनसीआर, चंदीगड आणि आसपासच्या प्रदेशांतील प्रेक्षकांकडून सातत्याने पाठिंबा मिळत आहे, तसेच मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या एका व्यासपीठाचा भाग होण्याची संधीही त्यांना मिळत आहे.

कसौली रिदम अँड ब्लूज फेस्टिव्हल २०२६ ची तिकिटे बुकमायशोवर https://in.bookmyshow.com/events/kasauli-rhythm-blues-festival/ET00483296 येथे उपलब्ध आहेत. १२ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेश मिळेल. प्रवास, निवास आणि भोजन यांचा तिकिटाच्या दरात समावेश नाही.

Tickets for the Kasauli Rhythm & Blues Festival 2026 are available on BookMyShow at https://in.bookmyshow.com/events/kasauli-rhythm-blues-festival/ET00483296. Children below 12 years can attend free of charge. Travel, accommodation and food are not included in the ticket price.

About Genesis Foundation:

Genesis Foundation facilitates medical treatment for critically ill under-privileged children suffering with Congenital Heart Defects. The support required in the said critical illness varies from specific surgeries (including neonatal), Cath Lab Interventions along with recovery and recuperation post-surgery. We Save Little Hearts. 

So far, we have supported medical treatment of over 5400+ critically ill children. The children supported by the foundation belong to families with an income of less than or equal to Rs 20,000 per month, whose parents are unable to afford treatment for their children. GF is registered under section 12-A and 80-G of the income Tax Act, which entitles 50% tax exemption. GF is also registered under FCRA allowing it to receive foreign funds. 100% of donations from individual donors are used towards the treatment of children with no allocation towards administrative costs. 

About 1842 Kasauli

1842 Kasauli, developed by Scapes Hospitality, is a luxury enclave set across 10 acres of pristine forest in Kasauli, Himachal Pradesh. The project comprises just 39 exclusively designed villas that blend heritage charm with contemporary comfort and nature-centric living. With a focus on sustainability, heritage preservation and community engagement, 1842 Kasauli offers a unique residential experience that celebrates the serene beauty and rich character of the hill.

Wednesday, April 1, 2026

OUTLET MALL OF INDIA’ SET TO REDEFINE DISCOUNT SHOPPING IN MAHARASHTRA WITH 150+ GLOBAL BRANDS

OUTLET MALL OF INDIA’ SET TO REDEFINE DISCOUNT SHOPPING IN MAHARASHTRA WITH 150+ GLOBAL BRANDS

Mumbai, 31March 2026: Bhumi World is set to unveil the state’s first dedicated outlet-mall, called Outlet Mall of India, marking a significant milestone in Maharashtra’s retail evolution. The development signals Bhiwandi’s transition from an industrial hub to a fast-emerging retail, leisure and lifestyle destination within the Mumbai Metropolitan Region (MMR).

Designed as a next-generation ‘retailtainment hub’, the mall will bring together 150 national and international brands under a year-round discount format, ‘Always On Discount’ offering premium fashion and lifestyle products at compelling value. The retail mix includes marquee labels such as Armani Exchange, Superdry, Lacoste, Levi’s, ASICS, Calvin Klein, Tommy Hilfiger, Jack & Jones, Vero Moda, and more spanning apparel, footwear, accessories and lifestyle categories.

Beyond shopping, Outlet Mall of India has been conceptualised as an experience-first destination, with entertainment playing a central role in driving footfall and engagement. At its core is a 2,500 seater open-air amphitheatre, designed to host live concerts, stand-up comedy, brand launches, and cultural events throughout the year. Complementing this is a 1-acre curated flea market, offering pop-ups, indie brands and rotating experiences that create a vibrant, community-driven atmosphere and encourage repeat visits.

Speaking on the launch, Prakash Patel, Managing Director, Bhumi World, said: “Outlet Mall of India represents the evolution of Bhiwandi into a vibrant retail and leisure destination especially for the younger generations by providing access to international products. Our vision is to create a premium, organised outlet platform where consumers experience leading brands, immersive spaces, and unmatched value all year round.”

The project also introduces one of the region’s most ambitious food and beverage ecosystems, addressing a significant gap in organised dining in Bhiwandi. A dedicated ‘Food Avenue’ features a curated mix of QSRs, fine dining and six rooftop restaurants, designed to operate as a standalone destination beyond retail hours. A key highlight is 25,000 sq. ft. flagship brewery, among the largest in Maharashtra, alongside a dynamic cluster of over twenty food trucks creating a high-energy, festival-like dining environment that complements the mall’s entertainment offering. In addition, it also features state-of-the-art golfing and go-karting facilities, enabling a comprehensive entertainment experience to customers.

Strategically located within the larger Bhumi World ecosystem, the development benefits from strong connectivity to key infrastructure corridors including the Samruddhi Mahamarg and the upcoming Navi Mumbai International Airport, with a catchment spanning Bhiwandi, Thane, Navi Mumbai and Mumbai. Located in the Pune-Nashik highway, it also ensures strong connectivity across the Mumbai Metropolitan Region (MMR).

Tuesday, March 31, 2026

Kasauli Rhythm & Blues Festival Marks Its 10th Edition, Celebrating 25 Years of Genesis Foundation’s Legacy of Saving Little Hearts

Kasauli Rhythm & Blues Festival Marks Its 10th Edition, Celebrating 25 Years of Genesis Foundation’s Legacy of Saving Little Hearts

Mumbai, 31st March, 2026: As India continues to grapple with gaps in access to timely and affordable pediatric cardiac care, the Kasauli Rhythm & Blues Festival (KRBF) returns on 3rd and 4th April at Baikunth Resort, Kasauli. Organised by Genesis Foundation, the festival marks its 10th edition while also celebrating 25 years of the Foundation’s sustained efforts in supporting life-saving treatment for critically ill, underprivileged children suffering from Congenital Heart Defects (CHD). Since its inception in 2012, KRBF has evolved into a purpose-led platform that brings together communities, artists and partners, with proceeds directed towards surgeries, catheter-based interventions and post-operative care for children in need.

Over the past 25 years, Genesis Foundation has supported the treatment of over 5400 critically ill children across the country, building a strong network of hospitals and medical experts to ensure timely diagnosis, treatment and recovery support. Congenital Heart Defects remain among the most common birth abnormalities in India, often requiring urgent medical intervention that is financially out of reach for families from lower-income backgrounds. Through KRBF, the Foundation continues to create a consistent and transparent funding channel, enabling access to critical healthcare for children who need it the most.

Speaking about the upcoming edition, Jyoti Sagar, Founder Trustee of Genesis Foundation, said, "Access to timely medical care can make the difference between life and loss for children with congenital heart defects. KRBF has been instrumental in helping us extend this support to families who need it the most. As we mark 25 years of our journey and the 10th edition of the festival, we remain committed to strengthening this impact and reaching many more children across India."

The upcoming edition will bring together a diverse line-up of artists including Indian Ocean, Nirmala Kannan, Shamaji and The Happy Factory, Prince, Mansa Jimmy, Shrey Tandan, True Blue and Sanjeeta Bhattacharya bringing together well-known names alongside emerging artists, all coming together to create a shared stage rooted in purpose.

KRBF goes beyond fundraising to create a platform where audiences become active participants in a larger social impact journey. Tickets purchased contribute directly to a child’s treatment, reinforcing the role of collective action in addressing systemic healthcare challenges while offering a curated and immersive live music experience in the hills.

The 2026 edition is in association with 1842 Kasauli by Scapes, whose development philosophy aligns with the festival’s ethos of responsible and community-focused engagement. With an emphasis on sustainability, heritage preservation and mindful development, the association reflects a shared commitment to creating impact while respecting the local environment.

Sameer Mutreja, Founder & Promoter, Scapes Hospitality, added, "KRBF represents a meaningful convergence of purpose, community and responsible engagement. We are proud to support an initiative that not only raises awareness around critical healthcare needs but also contributes directly to creating tangible impact."

Held over the Easter weekend, the festival continues to draw support from audiences across Delhi NCR, Chandigarh and neighbouring regions, offering them an opportunity to be part of a platform that goes beyond entertainment to drive meaningful change.

Tickets for the Kasauli Rhythm & Blues Festival 2026 are available on BookMyShow at https://in.bookmyshow.com/events/kasauli-rhythm-blues-festival/ET00483296. Children below 12 years can attend free of charge. Travel, accommodation and food are not included in the ticket price.

About Genesis Foundation:

Genesis Foundation facilitates medical treatment for critically ill under-privileged children suffering with Congenital Heart Defects. The support required in the said critical illness varies from specific surgeries (including neonatal), Cath Lab Interventions along with recovery and recuperation post-surgery. We Save Little Hearts. 

So far, we have supported medical treatment of over 5400+ critically ill children. The children supported by the foundation belong to families with an income of less than or equal to Rs 20,000 per month, whose parents are unable to afford treatment for their children. GF is registered under section 12-A and 80-G of the income Tax Act, which entitles 50% tax exemption. GF is also registered under FCRA allowing it to receive foreign funds. 100% of donations from individual donors are used towards the treatment of children with no allocation towards administrative costs. 

About 1842 Kasauli

1842 Kasauli, developed by Scapes Hospitality, is a luxury enclave set across 10 acres of pristine forest in Kasauli, Himachal Pradesh. The project comprises just 39 exclusively designed villas that blend heritage charm with contemporary comfort and nature-centric living. With a focus on sustainability, heritage preservation and community engagement, 1842 Kasauli offers a unique residential experience that celebrates the serene beauty and rich character of the hill.

Saturday, March 28, 2026

*एनएआर-इंडियाने मुंबईमध्ये आयोजित उच्च-प्रभावी राष्ट्रीय परिषदेनंतर नवीन नेतृत्व संघाची घोषणा केली*

 *एनएआर-इंडियाने मुंबईमध्ये आयोजित उच्च-प्रभावी राष्ट्रीय परिषदेनंतर नवीन नेतृत्व संघाची घोषणा केली*


*मुंबई, 28 मार्च 2026:* देशभरातील रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझर्सचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था एनएआर-इंडियाने मुंबईत आयोजित आपल्या वार्षिक परिषदेनंतर नव्या राष्ट्रीय नेतृत्व टीमची घोषणा केली. या कार्यक्रमामुळे ₹3000 कोटींपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहारांना गती मिळाली आणि भारतातील संघटित रिअल इस्टेट ब्रोकरेजच्या वाढत्या प्रभावाला अधिक बळकटी मिळाली.

*आपल्या प्रकारातील सर्वात मोठ्या आयोजनांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिषदेत देशभरातून 1,800 हून* अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला, ज्यामध्ये रिअल्टर्स, डेव्हलपर्स, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था, रिटेलर्स आणि कॉर्पोरेट ऑक्युपायर्स यांचा समावेश होता।

या व्यापक सहभागामुळे प्रत्यक्ष पातळीवर व्यवहार, धोरणात्मक भागीदारी आणि निवासी, व्यावसायिक तसेच रिटेल क्षेत्रांमध्ये विविध बाजारांदरम्यान सहकार्य निर्माण झाले.

*हा कार्यक्रम उच्च-मूल्य असलेल्या व्यावसायिक मंचाच्या स्वरूपात समोर आला,* जिथे संरचित बी2बी बैठकां, प्रकल्प सादरीकरणे आणि गुंतवणूक संबंधित चर्चांमुळे ठोस परिणाम साध्य झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप आणि आदित्य बिर्ला ग्रुप यांसारख्या प्रमुख कॉर्पोरेट समूहांनी मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट संधींचा सक्रियपणे शोध घेतला, ज्यामुळे हे स्पष्ट होते की जलद आणि अधिक पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी संघटित ब्रोकरेज नेटवर्कसोबत काम करण्याबाबत संस्थात्मक रुची सातत्याने वाढत आहे.

*या परिषदेमध्ये उद्योगातील विविध विचार आणि थॉट लीडरशिपचा समावेश ही एक विशेष बाब ठरली. डॉ. निरंजन हिरानंदानी आणि हफीज कॉन्ट्रॅक्टर यांसारख्या दिग्गजांनी घेतलेल्या* विचारप्रवर्तक सत्रांसोबतच बोमन इराणी, सवजी ढोलकिया आणि जया किशोरी यांसारख्या व्यक्तींच्या प्रेरणादायी संबोधनांनी या कार्यक्रमाला व्यवसाय, धोरण आणि मानवी दृष्टिकोन यांचा समतोल साधणारे व्यासपीठ प्रदान केले, ज्यामुळे कार्यक्रमाची प्रतिष्ठा अधिक उंचावली.

*एरिया ग्रुपद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे 45 सदस्यांच्या* आयोजन टीमने यशस्वीपणे संचालन केले, ज्यामुळे राष्ट्रीय परिषदेच्या आगामी आवृत्त्यांसाठी एक मजबूत मानदंड स्थापित झाला.

*नवीन नेतृत्व टीम*

• चेअरमन: सुमंत रेड्डी

• उपाध्यक्ष व ग्लोबल अॅम्बेसेडर: तरुण भाटिया

• इमीडिएट पास्ट प्रेसिडेंट: अमित चोपडा

• प्रेसिडेंट: चंद्रेश विठलानी

• प्रेसिडेंट-इलेक्ट: आशीष मेहता

• सीईओ: समीर अरोरा

*• उपाध्यक्ष:*

अरविंद गुप्ता

रामकुमार

जाकिर भाटी

संतोष अवलाकी

• मानद सचिव: चेतन चोपड़ा

• संयुक्त सचिव: सोनिया सचदेवा

• आयोजन सचिव: एप्पोम

*• संचालक (क्षेत्र):*

पूर्व: अभिमन्यु मोदी

दक्षिण: सिवलिंगम एम

पश्चिम: उदयन माने

मध्य: बृजेश पटेल

*सुमंत रेड्डी, चेअरमन, एनएआर-इंडिया, यांनी सांगितले की* या परिषदेमुळे विविध हितधारकांमधील सखोल सहकार्य थेट व्यवसायाच्या गतीत वाढ, अधिक विश्वास आणि विविध बाजारपेठांमध्ये अधिक संरचित डील फ्लोमध्ये रूपांतरित होत असल्याचे स्पष्ट झाले.

*चंद्रेश विठलानी, प्रेसिडेंट, एनएआर-इंडिया, यांनी सांगितले की* या परिषदेमुळे दिसून आलेले प्रमाण, विविधता आणि त्याचे परिणाम भारतातील अधिक संघटित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने चालणाऱ्या ब्रोकरेज इकोसिस्टमकडे होत असलेल्या स्पष्ट बदलाचे संकेत देतात.

*आशीष मेहता, प्रेसिडेंट-इलेक्ट व इव्हेंट चेअर, एनएआर-इंडिया, यांनी सांगितले:* “ही परिषद केवळ चर्चांपुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने मोजता येण्याजोगे परिणाम दिले आहेत. सहभागाचा स्तर, संवादाची गुणवत्ता आणि निर्माण झालेल्या व्यवसायाचे प्रमाण हे स्पष्टपणे दर्शवते की उद्योग आता सहकार्य आणि व्यवहार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल अनुभवत आहे. आम्ही येथे केवळ एक कार्यक्रम उभारलेला नाही, तर एक उच्च-प्रभावी व्यावसायिक मंच तयार केला आहे, जो पुढेही इकोसिस्टममधील सर्व हितधारकांसाठी संधी निर्माण करेल आणि विकासाला गती देईल.”

*नवीन नियुक्त नेतृत्व टीमचा फोकस असेल:*

• संघटित रिअल इस्टेटच्या व्हिजनला पुढे नेणे

• ‘वन इंडिया, वन लायसन्स’ची वकिली करणे

• RERA (रेरा) फ्रेमवर्कसोबत अधिक चांगला समन्वय मजबूत करणे

• शिक्षण आणि कौशल्य विकास उपक्रमांचा विस्तार करणे

• निर्बाध व्यवहारांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणे

• सरकार आणि धोरणनिर्मात्यांशी सहभाग वाढवणे

*नवीन नेतृत्व आणि कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या मजबूत गतीमुळे,* एनएआर-इंडिया भारतातील रिअल इस्टेट ब्रोकरेज क्षेत्राच्या औपचारिकीकरण आणि वाढीला गती देण्यासाठी अधिक सक्षम स्थितीत आहे.

*स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती*

 *स्वप्नांना पडद्यावर साकार करणारी डॉ. रसिक कदम यांची भव्य निर्मिती*  

*मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’*

काही चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘घबाडकुंड’ हा असाच एक भव्य, रहस्यमय आणि भावनिक प्रवास ठरणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात करत असून, निर्माता डॉ. रसिक कदम यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं हे नवं विश्व १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मातीशी नाळ जोडलेली कथा, इतिहासाच्या गर्भात दडलेले रहस्य आणि मानवी भावनांची खोल गुंफण या त्रिसूत्रीवर उभा असलेला ‘घबाडकुंड’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो एका मोठ्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला अध्याय आहे. प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी भव्यता आणि पुढील कथानकांची चाहूल देणारं सादरीकरण प्रेक्षकांना एका नव्या प्रवासाची सुरुवात करून देणार आहे.

निर्माता डॉ. रसिक कदम यांची उद्योजकीय शिस्त, संघर्षातून आलेली परिपक्वता आणि कलेप्रती असलेलं निखळ समर्पण या चित्रपटात स्पष्टपणे जाणवतं. ते म्हणतात, ‘घबाडकुंड’ ही कथा माझ्यासाठी केवळ चित्रपट नव्हती, तर एका मोठ्या युनिव्हर्सची पायाभरणी आहे. आपल्या मातीतल्या कथा, इतिहासात दडलेली रहस्यं आणि माणसाच्या भावनांची खरी खोली प्रामाणिकपणे पडद्यावर आणण्याचा माझा प्रयत्न आहे.”

चित्रपटात घबाडाच्या शोधाची एक रोमांचक यात्रा उलगडते, जिथे नात्यांमधील अविश्वास, संशय आणि भावनांची गुंतागुंत प्रेक्षकांना प्रत्येक क्षणी थरार अनुभवायला लावते. ‘घबाडकुंड’ हा केवळ एक स्वतंत्र सिनेमा नसून, पुढे उलगडणाऱ्या अनेक कथांचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसंग, प्रत्येक व्यक्तिरेखा आणि प्रत्येक रहस्य या युनिव्हर्सचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

या चित्रपटासाठी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने घेतलेली मेहनत प्रत्येक दृश्यातून जाणवते. निर्माता म्हणून डॉ. रसिक कदम यांनी सर्जनशील टीमला पूर्ण स्वातंत्र्य देत, गुणवत्तेची ठाम चौकट जपली आहे. ते पुढे म्हणतात, ‘हा चित्रपट मी व्यवसाय म्हणून नाही, तर श्रद्धेने आणि एका मोठ्या स्वप्नासाठी केला आहे. प्रेक्षकांनी केवळ ‘घबाडकुंड’ पाहू नये, तर त्या युनिव्हर्सचा भाग व्हावं, हीच माझी इच्छा आहे.’

‘आयकॉन दी स्टाईल’ या निर्मितीसंस्थे अंतर्गत साकारलेला मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ‘घबाडकुंड’ मराठी चित्रपटसृष्टीला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे. मोठेपण केवळ बजेटमध्ये नसतं, तर दृष्टिकोनात आणि कल्पनेच्या विस्तारात असतं, याचा प्रत्यय हा चित्रपट निश्चितच देईल.

ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग!*

 ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग!*


३१ डिसेंबर १९९३ रोजी देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला. आज तेहत्तीस वर्षानंतरही २०२६ साली सुद्धा नाटकाचे प्रयोग देवेंद्र पेम यांच्या अनामय प्रॉडक्शन्स या संस्थेतर्फे अविरत सुरू आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या नाटकाच्या पहिल्या टीमने रसिक प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. भरत, अंकुश, संजय हे तिघेही गुणी कलाकार सुपरस्टार झाले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, दिपा परब ही दुसरी टीम होती तेही सुपरस्टार झाले. त्यानंतर नाटकाच्या जवळपास २५ टीम्स झाल्या. ५००० प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

तीच जादू नाटकाची नवीन टीम निखिल चव्हाण जुई बेंडखळे मयुरेश पेम आणि मनमित पेम करत आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ च्या या नवीन टीमवर सुद्धा रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम करत आहेत. म्हणुनच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे जोरदार हाउसफुल्ल प्रयोग सुरू असून लंडन दुबई येथे सुद्धा हाऊसफुल्ल परदेश दौरे या टीमने केले आहेत. आता लवकरच ही नवीन टीम अवघ्या २ वर्षात ३०० प्रयोगांचा टप्पा पार करत आहे. ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा ३०० वा प्रयोग रविवार १२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे धुमधडाक्यात संपन्न होणार आहे.

Skyroot’s Vikram-1, India’s First Private Orbital Rocket, Flagged Off by Telangana CM for Sriharikota

  Skyroot’s Vikram-1, India’s First Private Orbital Rocket, Flagged Off by Telangana CM for Sriharikota Mumbai, 25 April 2026: Vikram-1, Ind...