Friday, February 27, 2026

दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल ! ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत

        दोन कुटुंबं, एक गोंधळ आणि भरपूर धमाल !         ‘सुपर डुपर’चा टीझर चर्चेत 

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती आणि आता या टीझरने त्या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधील ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक सिनेमा ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन अनुभवावा, असा हा चित्रपट असल्याची झलक टीझर देतो.

टीझरमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन भिन्न कुटुंबांची झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरा जपणारे कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण जोडी, दोघेही काहीतरी ‘प्लॅन’ आखताना दिसत आहेत. नेमका हा प्लॅन कशासाठी आहे? हा गोंधळ नेमका कशाचा आहे? या दोन विचारसरणींची टक्कर कोणत्या वळणावर जाऊन भिडणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडणार आहेत.

एका घराच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला हा संघर्ष केवळ दोन कुटुंबांची नसून दोन पिढ्यांचा, दोन विचारसरणींचा आणि दोन जीवनशैलींचा आहे, हे टीझरमधून दिसतेय.

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर सादरकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या कलाकारांच्या फौजेमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार असून, प्रत्येकाची वेगळी शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात,

“टीझर हा आमच्या चित्रपटाच्या स्वभावाची पहिली खरी झलक आहे. एका घरातल्या दोन भिन्न विचारसरणी जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा निर्माण होणारा गोंधळ, विनोद आणि त्यामागची भावनिक बाजू आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडली आहे. ‘सुपर डुपर’ हा विनोदी चित्रपट आहे, याशिवाय नात्यांमधल्या आपुलकीचा, पिढ्यांमधल्या अंतराचा आणि त्या अंतरावर मात करण्याच्या प्रवासाचा चित्रपटही आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, हीच अपेक्षा.”

या चित्रपटाबद्दल झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘’ ‘सुपर डुपर’ ही अतिशय वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा आहे . यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि निर्मिती मूल्ये या सर्वच पातळ्यांवर हा चित्रपट सरस झाला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज यातून प्रेक्षकांना मिळेल हे नक्की."

पोस्टरनंतर आता टीझरनेही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली असून ३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

26th Annual Conference of the Indian Society of Extracorporeal Technology begins at Mumbai

26th Annual Conference of the Indian Society of Extracorporeal Technology begins at Mumbai

Mumbai, 27 February 2026 – The 26th Annual National Conference of the Indian Society of Extracorporeal Technology (ISECT), ISECTCON 2026, was inaugurated today at Hotel Aurika Mumbai Sky City in the presence of leading cardiac care specialists, perfusionists, healthcare professionals and dignitaries.

Centered on the theme “Next-Gen Perfusion: AI, Robotics, and Personalized Care,” the two-day conference has brought together experts from across India and overseas to discuss how technology is transforming cardiac surgery and critical care.

While the term “heart surgeon” is widely understood, the role of a perfusionist remains largely unknown to the public. A perfusionist is the trained healthcare professional who operates the heart-lung machine during open-heart surgery. When a surgeon temporarily stops the heart to perform a procedure, it is the perfusionist who ensures that oxygen-rich blood continues to circulate throughout the patient’s body. Their role is crucial not only in heart surgeries but also in life-support systems such as ECMO, which supports patients with severe heart or lung failure.

Despite being central to life-saving procedures, perfusionists often work behind the scenes, receiving limited public recognition. ISECTCON 2026 seeks to bridge this awareness gap, while also addressing the need for stronger professional recognition, structured training pathways and wider understanding of perfusion science within India’s healthcare ecosystem.

The scientific sessions on Day 1 focused on advancements in perfusion practice, pediatric cardiac care and the growing integration of Artificial Intelligence and robotics in surgical support systems. A special debate titled “Evidence vs Experience” encouraged open dialogue on balancing data-driven decisions with clinical expertise. The inauguration ceremony also honored senior professionals with Lifetime Achievement Awards for their contribution to the field.

Day 2 will focus on advanced strategies in complex cardiac procedures and the evolving role of ECMO as a bridge to recovery and transplant. A scientific quiz and the society’s General Body Meeting are also part of the program.

Speaking at the inauguration, Ravindra Sawardekar, Organising Secretary, ISECTCON said,“Many people know the heart surgeon who performs the operation, but very few know the perfusionist who keeps the patient alive during that surgery. Artificial Intelligence is not here to replace clinical judgment. It is here to support it. By integrating AI into perfusion systems, we can improve accuracy, enhance patient safety and make faster, better-informed decisions in critical moments. Our responsibility is to adapt, learn and ensure that perfusion-science strengthens patient care.”He further added,“In India, there is a lack of awareness about the important field of perfusion, along with a shortage of trained professionals. With the number of heart surgeries and life-support treatments increasing every year, the demand for perfusionists is rising rapidly. Therefore, it is extremely important to strengthen education and training in this field and ensure clear recognition at the government level.”

The conference is being led by Rajendra Kokane (ISECT President), Loknath Tiwari General Secretary ISECT), Jagannath Kalugade (Organising President), Vikas Mali (Organising Chairman), Ravindra Sawardekar (Organising Secretary), Shashikant Memane (Joint Secretary), Yogesh Ludbe (Treasurer) and Rafique Shaikh (Scientific Committee), along with senior ISECT leadership and executive members.

Located near Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Hotel Aurika Mumbai Sky City is hosting hundreds of delegates from across the country for this landmark gathering. As cardiac care becomes increasingly technology-driven, ISECTCON 2026 reinforces a simple but powerful message: behind every successful heart surgery stands a coordinated team, and at the core of that team is the perfusionist, quietly ensuring that life continues to flow.

Tuesday, February 24, 2026

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा      ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित 

आई-मुलींचं नातं हे शब्दांत मांडणं कठीण… कधी जिव्हाळ्याने भरलेलं, कधी मतभेदांनी दुरावलेलं... तरीही एकमेकांशी घट्ट जोडलेलं. अशाच गुंतागुंतीच्या, हळव्या आणि वास्तववादी नात्याचा वेध घेणाऱ्या  ‘तिघी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भावनांचा आविष्कार अधिक ठळकपणे मांडणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. 

या ट्रेलर लाँच सोहळ्यात भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज होते. त्यांच्या निकटवर्तीयांनी ‘तिघी’च्या प्रदर्शनासाठी चित्रफितीच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या. तर गायिका प्रियंका बर्वे, शरयू दाते यांनी चित्रपटातील गाणी सादर केली. यावेळी नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जिजीविषा काळे, जितेंद्र जोशी, शरयू दाते, प्रियंका बर्वे, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आदी चित्रपटाच्या टीमसह अभिनेत्री गिरिजा ओकही उपस्थित होत्या. 

अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका घरातल्या तीन स्त्रियांचं आयुष्य अधिक ठळकपणे उलगडताना दिसतं. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील मतभेद, छोट्या-मोठ्या भांडणांतून व्यक्त होणारा राग, न बोललेल्या अपेक्षा आणि तरीही प्रत्येक क्षणी जाणवणारा जिव्हाळा या सगळ्याचं प्रभावी चित्रण यात पाहायला मिळतं. तिघींच्या आयुष्यात वेगवेगळे संघर्ष आहेत. प्रत्येक जण  स्वतःच्या प्रश्नांशी झुंज देताना दिसतेय. मात्र आयुष्याच्या एका निर्णायक वळणावर त्या तिघी एकमेकींसाठी कशा उभ्या राहाणार, याची उत्सुकता ट्रेलर शेवटपर्यंत टिकवून ठेवतो. 

‘आईचं घर. हजार आठवणी.’ ही टॅगलाईन ट्रेलरमध्येही ठळकपणे जाणवते. घर हे फक्त चार भिंतींचं नसून तिथे साठलेल्या आठवणी, तुटलेले संवाद आणि पुन्हा जुळणारे धागे यांचं प्रतीक ठरतं. तिघींच्या नात्यातील ताणतणाव आणि त्यामागची माया यांचा समतोल साधत हा चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार  आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, “आई आणि मुलींचं नातं अनेक थरांनी बनलेलं असतं. कधी ते भांडणांतून व्यक्त होतं, कधी शांततेतून. ‘तिघी’मधून आम्ही या नात्याची खरी, प्रामाणिक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला यात स्वतःचं घर आणि स्वतःचं नातं दिसेल.”

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

आई–मुलींच्या नात्याकडे संवेदनशील आणि प्रगल्भ दृष्टीकोनातून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आयुष्याच्या त्या वळणावर तिघी एकमेकींना कशी साथ देतात याचं उत्तर मोठ्या पडद्यावरच मिळणार आहे.

३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा ! ‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित

 ३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या मनावर होणार कब्जा !              ‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित 

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

एका घराच्या दारात रंगलेला गोंधळ, एका बाजूला पारंपरिक कुटुंब तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारी तरुण जोडी अशा भन्नाट आणि विनोदी प्रसंगाची झलक पोस्टरमधून पाहायला मिळते. पोस्टरमधील प्रत्येक पात्राची देहबोली आणि हावभाव कथेतला संघर्ष, नात्यांतील टक्कर आणि विनोदाची धमाल याची उत्सुकता वाढवतात.

एका बाजूला पारंपरिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब दार उघडण्याच्या तयारीत दिसते, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तरुणाई दार बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या दाराच्या दोन्ही बाजूंना उभा असलेला संघर्ष म्हणजेच कथानकाचा गाभा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट विनोदी असला तरी भावनिक अंगानेही तितकाच मजबूत असेल, याची झलक हे पोस्टर देते.

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स, सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या स्टारकास्टमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली आणि विनोदी टाइमिंग या चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार, यात शंका नाही.

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “हे पोस्टर म्हणजे चित्रपटाच्या स्वभावाची पहिली झलक आहे. एका घरातल्या दोन विचारसरणींची मजेशीर टक्कर यातून दिसते. आपण एका कुटुंबाची फिल्म कुटुंबासाठी घेऊन येत आहोत. नात्यांमधला गोंधळ, प्रेम, राग, आपुलकी आणि भावनिक क्षण यांचा सुरेख संगम ‘सुपर डुपर’मध्ये पाहायला मिळेल. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब या कथेत दिसेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. पोस्टरमुळेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ३ एप्रिलला रंगणारा हा कौटुंबिक महासोहळा प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करणार आहे.

मुंबईत ISECTCON 2026 चे आयोजन. देशभरातील संजीवन शास्त्रज्ञ तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी परिषद

मुंबईत ISECTCON 2026 चे आयोजनदेशभरातील संजीवन शास्त्रज्ञ तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी परिषद

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२६ - देशभरातील संजीवन शास्त्रज्ञ (परफ्यूजन शास्त्र) क्षेत्रातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणणारी प्रतिष्ठित परिषद ISECTCON 2026 यंदा दिनांक २७–२८ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ऑरिका, मुंबई स्कायसिटी, अंधेरी (पूर्व) येथे सकाळी ९ - सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. ही परिषद इंडियन सोसायटी ऑफ एक्सट्राकॉर्पोरेल टेक्नोलॉजि (ISECT) तर्फे आयोजित केली जात असून आधुनिक परफ्यूजन सायन्स आणि रुग्णसेवा सुधारणा यांवर सखोल चर्चा होणार आहे.भव्य परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेमध्ये देशभरातील नामांकित तज्ञ, आंतरराष्ट्रीय वक्ते, वैज्ञानिक सत्रे, ई-पोस्टर सादरीकरण, उद्योग प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रमांचा समावेश असेल.

राष्ट्रीय परिषदेचे आयोजन रवींद्र शिवाजी सावर्डेकर (ऑर्गनायझिंग सेक्रेटरी), राजेंद्र कोकणे (अध्यक्ष), जगन्नाथ कालुगडे (उपाध्यक्ष), विकास माळी (चेअरमन), योगेश लुडबे (कोषाध्यक्ष), शशिकांत मेमाणे (सहसचिव) आणि रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली होत असून देशभरातील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी ISECTCON 2026 ज्ञान, नवोपक्रम आणि व्यावसायिक सहकार्याचा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे. परफ्यूजन विज्ञानातील नव्या संशोधनांना चालना देणे, आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणे आणि तज्ञांमधील ज्ञानविनिमय वाढवणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

कोविड-१९ च्या कठीण काळात आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला असताना संजीवन शास्त्रज्ञ आणि संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवनरक्षक भूमिका बजावली. अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना कृत्रिम श्वसन, रक्ताभिसरण सहाय्य आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थिर ठेवण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीतही रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी केलेले त्यांचे योगदान आरोग्यसेवेतील समर्पण, कौशल्य आणि मानवी मूल्यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. लहान मुलांमधील जन्मजात हृदयविकार तसेच हृदय प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या उपचार प्रक्रियांमध्येही त्यांच्या अचूक कौशल्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे.

Thursday, February 19, 2026

‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

 ‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा : आरएसएस प्रमुख मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेल्या ‘शतक’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नवी दिल्लीतील केशव कुंज येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी आपले विचार मांडले. त्यांनी या चित्रपटाला केवळ एक सिनेमॅटिक कलाकृती नव्हे, तर एका वैचारिक प्रवासाचे जिवंत चित्रण असे संबोधले.

डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ते म्हणाले, “ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते आणि राष्ट्रसंघटन व सामाजिक जागृतीसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांचे जीवन त्याग, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या अढळ भावनेचे प्रतीक होते.”

ते पुढे म्हणाले, “‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील एका गाण्यात त्यांच्या बालपणातील एक हृदयस्पर्शी प्रसंग सुंदररित्या उलगडण्यात आला आहे, ज्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ताकद आणि निर्धार दिला.” तसेच त्यांनी चित्रपटाशी संबंधित संपूर्ण कलाकार, निर्माते आणि सहकाऱ्यांचे अभिनंदन व आभार मानले.

आरएसएसच्या १०० वर्षांच्या प्रवासाला समर्पित असलेला ‘शतक’ हा चित्रपट २० फेब्रुवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित

              ‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र!                 ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच व्हायरल होत आहे. हळदीचे हे गाणे धमाल संगीत, भव्य सजावट आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे पाहाताक्षणीच थिरकायला भाग पडणारे आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष उठून दिसत आहे तर त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या जबरदस्त कलाकारांचा जल्लोष अधिकच रंगत आणत आहे.  समीर आशा पाटील, यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने या गाण्यात अफलातून एनर्जी आणली आहे. 

कौटुंबिक महासोहळा अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याने ‘नाचा दणाना’मध्ये संपूर्ण कुटुंबाचा जल्लोष पाहायला मिळतोय. गाण्यात घरातील प्रत्येक सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसतो. कुटुंबातील बॅाण्डिंग, एकमेकांवरील प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्साह या गाण्यातून सुंदरपणे उलगडतो. त्यामुळेच चित्रपटाच्या नावाप्रमाणे हे गाणेही ‘सुपर डुपर’ हिट ठरण्याच्या मार्गावर आहे.

प्रत्येक कलाकाराची ऊर्जा, नृत्य आणि रंगतदार वेशभूषा यामुळे हे गाणे अधिकच आकर्षक बनले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील हुक स्टेप इतकी भन्नाट आहे की, ती लवकरच ट्रेंडिंग होणार, याची चाहत्यांना खात्री आहे. लग्नसमारंभात ‘नाचा दणाना’वर नाचल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होणार नाही, असे चित्र सध्या हे गाणे पाहून दिसतेय.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, ‘’ ‘नाचा दणाना’ हे गाणे चित्रपटातील एक खास क्षण साजरा करते. नात्यांमधला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची भावना या गाण्यातून अधोरेखित होते. कथा ज्या उंचीवर पोहोचते, त्या क्षणाला साजेशी ऊर्जा आम्ही या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.”

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित 'सुपर डुपर‘चा हा कौटुंबिक महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी रंगणार आहे. या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

प्रतिमा आणि वास्तव यामध्ये दरी निर्माण झाली आहे- नितीन गडकरी* *संघ समजून घेण्यासाठी ‘शतक’ पाहाण्याचे आवाहन*

प्रतिमा आणि वास्तव यामध्ये दरी निर्माण झाली आहे-               नितीन गडकरी. संघ समजून घेण्यासाठी.           ‘शतक’ पाहाण्याचे आवाहन*

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाबद्दल म्हणाले, हा चित्रपट म्हणजे भारताच्या राष्ट्रनिर्मितीच्या कमी परिचित अध्यायाची सिनेमॅटिक झलक आहे. संघाच्या कार्याबाबत चर्चा होत असली तरी प्रतिमा आणि वास्तव यामध्ये अनेकदा अंतर राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकांना संघ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा चित्रपट पाहाण्याचे आवाहन करत गडकरी म्हणाले, ‘’एक स्वयंसेवक म्हणून मला अनेकदा असे वाटते की, प्रतिमा आणि वास्तव किंवा समज आणि प्रत्यक्ष सत्य यामध्ये अंतर राहिले आहे. दुर्दैवाने हे संघाबाबत घडले आहे. मी आपण सर्वांना आवाहन करतो की, जवळ या, संघाची विचारधारा जाणून घ्या आणि त्याग, समर्पण व देशभक्तीची भावना समजून घ्या.’’

ते पुढे म्हणाले, ‘’मी रस्ते, पूल, एक्सप्रेसवे आणि बोगदे यांवर काम केले. मी अभियंता नव्हतो, ना मला आधीचा अनुभव होता. लोक विचारतात हे कसे शक्य झाले? मी सांगतो, मी संघाचा स्वयंसेवक आणि विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. या संस्थांकडून मिळालेल्या मूल्यांनीच मला मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मी हे कार्य करू शकलो.’’

शतकपूर्ती वर्ष साजरे करण्याबाबत ते म्हणाले, ‘’आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी. हा चित्रपट जरूर पाहावा आणि संघ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी माझी नम्र विनंती आहे.”

संघाबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, ‘’ या १०० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाखो तरुणांना देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा दिली आहे. मला अभिमान आहे की, मीसुद्धा त्या स्वयंसेवकांपैकी एक लहानसा कार्यकर्ता आहे ज्याला ही प्रेरणा मिळाली.”

ते पुढे म्हणाले, ‘’त्यांच्या समर्पणामुळे आज आपण ही ऐतिहासिक १०० वर्षे साजरी करत आहोत. मात्र कार्य अजून अपूर्ण आहे. भारताला जगातील अग्रगण्य राष्ट्र बनवणे, हे आमचे ध्येय आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रात देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत.’’

दलित, वंचित आणि गरजू घटकांबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘’ गरीबी, भूक आणि बेरोजगारीशी झुंजणाऱ्या समाजघटकांचे जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण भारतीय आहोत आणि हिंदुत्व ही आपली भारतीय ओळख आहे. भारतीय ओळख म्हणजे हिंदुत्व. ही आपल्या पूर्वजांकडून मिळालेली सनातन सांस्कृतिक परंपरा आहे. हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही आणि ते कोणत्याही एका धर्माशी जोडलेले नाही. ते एक जीवनपद्धती आहे. सर्व धर्मांचे लोक भारतीय असू शकतात, कारण भारतीय ओळख आपल्या इतिहास, संस्कृती आणि परंपरेत रुजलेली आहे. हीच प्रेरणा संघाने आम्हाला दिली आहे.’’

‘शतक: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट संघाच्या विचारप्रवाहाचा प्रवास, सामाजिक उपक्रम आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या राष्ट्रसेवेचा मागोवा घेणारा आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला असून चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Apollo Hospitals Navi Mumbai Launches Precision Oncology Clinic to Deliver Personalised, Genomics-Led Cancer Care

Apollo Hospitals Navi Mumbai Launches Precision Oncology Clinic to Deliver Personalised, Genomics-Led Cancer Care

Navi Mumbai | 18th January 2025: Apollo Hospitals Navi Mumbai today announced the launch of its Precision Oncology Clinic, a first-of-its-kind programme designed to deliver deeply personalised cancer treatment based on a patient’s genomic profile, biomarker subtype, age, comorbidities, lifestyle factors, and individual treatment goals.

In an era where the same cancers can behave in markedly different ways in different patients, the traditional ‘one-size-fits-all’ approach is no longer sufficient. Precision Oncology enables clinicians to identify the most effective drug, anticipate treatment-related toxicity, and customise therapy to maximise efficacy while minimising side effects.

Speaking on the launch, Dr. Jyoti Bajpai Lead Consultant, Medical and Precision Oncology, Apollo Hospitals Navi Mumbai, said, “Genomics tells us not just what cancer a patient has, for example, breast cancer, but also the type and subtype based on the genetics. Breast cancer can be Luminal A, Luminal B, Triple-negative, or HER2 type, with each type varying in aggressiveness and responding differently to therapies.

“The Precision Oncology Clinic allows us to reach this more precise diagnosis and treat the patient with a more personalised treatment strategy. We can select the most effective drug for that cancer type, at the right dose for the right patient, and even predict complications before they occur. This is no longer the future of oncology; this is oncology today.”

Adding to this, Mr. Arunesh Punetha, Regional CEO – Western Region, Apollo Hospitals, shared, “Precision Oncology allows us to move beyond a one-size-fits-all approach, ensuring every patient receives care tailored to their disease, biology, age, gender, profession, preferences, and life circumstances.”

The Precision Oncology Clinic at Apollo Hospitals Navi Mumbai offers genomics-driven cancer care with advanced molecular science, clinical expertise, and a patient-focused approach. Patients receive comprehensive genomic profiling, including next-generation sequencing, to detect actionable mutations and pathway changes.

Therapeutic strategies use targeted agents and precision medicines to maximise effectiveness and minimise side effects. All cases are reviewed by a multidisciplinary tumour board, including oncologists, pathologists, genetic counsellors, radiologists, and support specialists, ensuring evidence-based, consensus-driven decisions.

The launch of the Precision Oncology Clinic underscores Apollo Hospitals’ commitment to excellence, research, and technology-enabled healthcare. By integrating genomic science with multidisciplinary expertise, it aims to redefine cancer treatment standards and deliver more predictable, safer, outcome-focused therapy for patients.

Saturday, February 14, 2026

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

 नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणं प्रदर्शित

भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गाणे प्रेक्षकांच्या भेटीस 


‘तिघी’ या चित्रपटाने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नात्यांची गुंतागुंत आणि भावनिक प्रवास यांचा सखोल वेध घेणाऱ्या या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक संवेदनशील आणि भावस्पर्शी गाणे ‘शारदा सरिता’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, आई–मुलीच्या नात्याचा हळुवार आणि भावनिक प्रवास मांडणारे हे गाणे प्रत्येक आईसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी खास ठरणारे आहे.

प्रतिभावान अभिनेता-कवी जितेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द अत्यंत काव्यमय असून निलेश मोहरीर यांनी दिलेल्या सुरेल आणि मृदू संगीतामुळे गाण्याला शांत, प्रवाही असा भाव लाभला आहे. तसेच प्रियंका बर्वे यांच्या आवाजाने या गाण्याला अधिक भावनिक उंची मिळाली आहे. शब्द, सूर आणि गायन यांचा सुंदर मेळ साधणारे ‘शारदा सरिता’ हे गाणे मनाला स्पर्शून जाते. आईच्या नजरेतून मुलीकडे आणि मुलीच्या मनातून आईकडे पाहाण्याचा कोमल भाव या गीतातून अनुभवायला मिळतो.

गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’ ‘शारदा सरिता’ लिहिताना शब्दांची जुळवाजुळव करण्यापेक्षा भावनांची जुळवाजुळव अधिक महत्त्वाची वाटली. हे गाणं मोठ्या, ठळक भावना मांडत नाही, तर हळूच मनात शिरणाऱ्या, आत खोलवर रुजणाऱ्या भावना सांगतं. आयुष्यातील नाती, त्यांची ताकद आणि स्वीकार यांचा एक प्रवाही अनुभव शब्दांतून मांडण्याचा प्रयत्न केला. शब्द नदीसारखे वाहते असावेत, ही भावना मनात होती आणि त्यातूनच ‘शारदा सरिता’ आकाराला आलं.’’

दिग्दर्शिका जीजिविषा काळे म्हणतात, ‘’ ‘तिघी’ हा चित्रपट नात्यांच्या न बोलल्या जाणाऱ्या भावना आणि सूक्ष्म घालमेल टिपणारे आहे. ‘शारदा सरिता’ हे गाणं केवळ कथानकाचा भाग नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे. आयुष्यात येणाऱ्या शांत, तरीही खोलवर परिणाम करणाऱ्या क्षणांना हे गाणं स्वर देतं. विशेषतः आई आणि मुलीमधील नात्याची हळवी, मजबूत वीण या गीतातून अधिक अधोरेखित होते. या गाण्यामुळे प्रेक्षक पात्रांच्या मनोविश्वाशी अधिक घट्टपणे जोडले जातील, असा विश्वास आहे.”

‘तिघी’मध्ये भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जीजिविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे, नेहा पेंडसे बायस यांनी केली आहे.

Maharashtra Hosts IDSA Mahavikas 2026; a Government, Industry & Consumer Dialogue in Mumbai

Maharashtra Hosts IDSA Mahavikas 2026; a Government, Industry & Consumer Dialogue in Mumbai

 

Mumbai, 13 February 2026 - Maharashtra today witnessed the convergence of senior government dignitaries, consumer commission members, industry leaders and women direct sellers and Self Help Groups representing MAVIM at Mahavikas 2026, organised by the Indian Direct Selling Association (IDSA) in collaboration with the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Government of Maharashtra, at the Y.B. Chavan Centre.

The conference focused on strengthening consumer awareness, reinforcing ethical business practices and promoting women’s entrepreneurship in the direct selling sector.

India’s direct selling industry continues to demonstrate steady growth. As per IDSA’s Annual Survey FY 2023–24, the sector recorded total sales of ₹22,142 crore in FY 2023–24, marking a 4.04 percent rise over the previous year, and currently supports over 88 lakh direct sellers across the country, including close to 39 lakh women. Maharashtra has emerged as the largest contributor to this growth, with ₹2,879 crore in sales and a 13 percent share of the national market. Over 10 lakh active direct sellers in the state earn their livelihoods through the sector, positioning Maharashtra at the forefront of industry expansion and accountability.

The conference featured focused deliberations on regulatory frameworks, grievance redressal mechanisms and responsible business conduct. A key session titled “Smart Consumers, Strong Markets” highlighted practical guidance on evaluating direct selling platforms and consumer protection measures. Amongst the panelists, Hon. Smt. Vandana Mishra, President, District Consumer Disputes Redressal Commission; Advocate Shri Uday Warunjikar, Member, Consumer Lawyers Association, Mumbai shared their views. Another session , “Empowering Women through Entrepreneurship,” showcased journeys of women direct sellers and MAVIM Self-help groups building sustainable livelihoods across communities, recognising these women for their achievements, through awards.

Shri Anil Diggikar, Additional Chief Secretary, Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Maharashtra, noted, “Regulations deliver real impact only when they are effectively implemented on the ground. Consumers must be aware of their rights, and companies must be accountable for their conduct. When this balance is achieved, the marketplace becomes safer, more transparent, and more credible for all stakeholders.

” Ms. Aprajita Sarcar, Vice Chairperson, Indian Direct Selling Association, said, “True growth is not defined by scale alone, but by trust. A fair and transparent ecosystem is especially empowering for women—it instils confidence, encourages entrepreneurship, and enables them to build sustainable sources of income with the right support system in place.”

Amongst the industry leaders, Ms Soma Maitra, COO, Modicare; Dr. Abraham Lee, CEO / MD, Atomy India ; Dr Ratnesh Lal, Chairperson, IDSA and Mr Vivek Katoch, Treasurer, IDSA also shared their insightful views at the event. Mahavikas 2026 concluded with a joint commitment to strengthen consumer awareness, ethical practices, and women’s entrepreneurship. It reinforced that the future of direct selling in Maharashtra will be built on trust and transparency.

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत !ट्रेलर प्रदर्शित


शतक - संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांच्या प्रभावी आवाजाची साथ लाभली आहे. त्यांच्या भारदस्त आवाजामुळे चित्रपटाची पहिलीच झलक अतिशय प्रभावी ठरत आहे. यावरून चित्रपटाची भव्यता, भावना आणि गंभीरता यांचा अंदाज येतो.

त्याग, चिकाटी आणि राष्ट्रप्रथम या मूल्यांवर आधारलेला हा ट्रेलर गुरुजी मा. स. गोळवलकर यांच्या संघाच्या चिरंतन विचारांवर आधारित शतकीय प्रवासाचा मागोवा घेतो. विविध दस्तऐवजीकरणावर आधारलेला हा चित्रपट इतिहासातील काही न सांगितलेल्या अध्यायांकडे एका दृष्टिकोनातून पाहाण्याचा प्रयत्न करतो. भगव्या रंगाच्या प्रभावी प्रतीकातून ही संकल्पना अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.

चित्रपटाचा भाग असल्याबद्दल अजय देवगण म्हणाले, ‘’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक शतक हे केवळ कालगणनेतील टप्पा नसून, ते पिढ्यान् पिढ्यांच्या बांधिलकी, त्याग आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे प्रतीक आहे. या शंभर वर्षांत संघाने सेवा, एकात्मता आणि सांस्कृतिक ओळख यांविषयीच्या चर्चांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शतक’ या दीर्घ प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी या कथेला आवाज देणे हा खरोखरच सन्मान आहे. ही केवळ एका संस्थेची गोष्ट नाही, तर एका विचाराची कथा आहे, जी काळाच्या ओघात अनेक आव्हानांना सामोरे जात ठामपणे उभी राहिली. जिद्द, श्रद्धा आणि सामूहिक ध्येय यांविषयी बोलणाऱ्या या कथेला माझा आवाज देणे ही अत्यंत अर्थपूर्ण अनुभूती आहे.’’

पॅनोरमा यांच्या सहयोगाने निर्मित या चित्रपटाची निर्मिती वीर कपूर यांनी केली असून, दिग्दर्शन आशिष मल्ल यांचे आहे. सह-निर्माते आशिष तिवारी आहेत. ‘शतक’ २० फेब्रुवारी २०२६ रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.





*महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची दमदार घोडदौड*

 *महाराष्ट्रात थेट विक्री क्षेत्राची दमदार घोडदौड*

                            ‘महाविकास २०२६’मध्ये सरकार–                        उद्योग–ग्राहक यांचा संवाद; २,८७९ कोटींची.                   उलाढाल, राज्य आघाडीव

*मुंबई:* देशातील थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) क्षेत्रात महाराष्ट्राने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, तब्बल २,८७९ कोटी रुपयांच्या उलाढालीसह राज्य देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. मुंबईतील 'वाय. बी. चव्हाण' सेंटर येथे शुक्रवारी आयोजित 'महाविकास २०२६' या विशेष परिषदेत राज्याच्या या दैदीप्यमान प्रगतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन' (आयडीएसए) आणि महाराष्ट्र शासनाचा 'अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत शासकीय अधिकारी, ग्राहक आयोगाचे सदस्य, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि 'माविम'च्या बचत गटांमधील महिला उद्योजिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणणे, ग्राहकांचे हक्क जोपासणे आणि महिलांना शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. आयडीएसएच्या आर्थिक वर्ष २०२३–२४ च्या वार्षिक सर्वेक्षणानुसार, देशातील थेट विक्री उद्योगाने २२,१४२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४.०४ टक्के वाढ झाली असून, देशभरात ८८ लाखांहून अधिक थेट विक्रेते या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यापैकी सुमारे ३९ लाख महिला आहेत.

महाराष्ट्र या वाढीचा सर्वात मोठा घटक ठरला आहे. राज्यात २,८७९ कोटी रुपयांची उलाढाल नोंदली गेली असून, राष्ट्रीय बाजारपेठेत १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. राज्यात १० लाखांहून अधिक सक्रिय थेट विक्रेते उपजीविका करत आहेत. त्यामुळे उद्योगवाढ आणि जबाबदार व्यावसायिकता या दोन्ही बाबतींत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे अधोरेखित झाले.

 परिषदेत नियामक चौकट, तक्रार निवारण यंत्रणा आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींवर सखोल चर्चा झाली. ‘स्मार्ट ग्राहक, मजबूत बाजारपेठ’या सत्रात थेट विक्री प्लॅटफॉर्मची पडताळणी कशी करावी, ग्राहक हक्क काय आहेत आणि संरक्षणाच्या उपाययोजना कोणत्या, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले

या सत्रात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा आणि ग्राहक वकील संघटनेचे सदस्य अॅड. उदय वारुंजीकर यांनी मार्गदर्शक विचार मांडले. कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुखांनीही आपले विचार मांडले. मोदीकेअरच्या सीओओ सोमा मैत्रा, अ‍ॅटॉमी इंडियाचे सीईओ/एमडी डॉ. अब्राहम ली, आयडीएसएचे अध्यक्ष डॉ. रत्नेश लाल आणि खजिनदार विवेक काटोच यांनी उद्योगातील पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहक संरक्षणाच्या उपाययोजनांवर भर दिला. ‘महिलांना उद्योजकतेतून सक्षम बनवणे’ या सत्रात महिला थेट विक्रेत्या आणि ‘माविम’ स्वयंसहाय्यता गटांच्या यशकथा मांडण्यात आल्या. ग्रामीण व शहरी भागांतून शाश्वत उपजीविका उभारणाऱ्या महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला.

*अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर म्हणाले,* “नियम केवळ कागदावर न राहता प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच त्यांचा परिणाम दिसतो. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव असावी आणि कंपन्यांनी उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे. या संतुलनातूनच सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बाजारपेठ निर्माण होते.” *आयडीएसएच्या उपाध्यक्षा अपराजिता सरकार यांनी सांगितले,* “वाढ केवळ प्रमाणावर नव्हे, तर विश्वासावर मोजली जाते. पारदर्शक आणि न्याय्य पर्यावरण महिलांना आत्मविश्वास देते, उद्योजकतेला चालना देते आणि शाश्वत उत्पन्नाचे मार्ग खुले करते.”

‘महाविकास २०२६’चा समारोप ग्राहक जागरूकता, नैतिक आचारसंहिता आणि महिलांच्या उद्योजकतेला बळकटी देण्याच्या संयुक्त वचनबद्धतेने झाला. महाराष्ट्रातील थेट विक्री क्षेत्राचे भवितव्य विश्वास आणि पारदर्शकतेवर उभे राहील, असा स्पष्ट संदेश या परिषदेतून देण्यात आला.

Thursday, February 12, 2026

Bonfiglioli Transmissions Limited files DRHP with SEBI for an IPO

Bonfiglioli Transmissions Limited files DRHP with SEBI for an IPO

Bonfiglioli Transmissions Limited, one of India’s largest technology-led mechanical and electro-mechanical power transmissions and industrial drive solutions providers has filed its Draft Red Herring Prospectus (DRHP) with SEBI for an Initial Public Offering (IPO).

Sonia Bonfiglioli, Luciano Bonfiglioli, Luisa Lusardi, BON-FI S.r.l., and Bonfiglioli S.p.A are the promoters of the company.

The offer comprises an Offer for Sale aggregating up to 46,998,958 Equity Shares by Bonfiglioli S.p.A (Promoter Selling Shareholder). The face value of each equity share is ₹10.

Bonfiglioli Transmissions Limited is a part of Bonfiglioli S.p.A headquartered in Italy, and according to the F&S Report, is one of the largest technologically advanced players globally in the mechanical and electro-mechanical power transmissions and industrial drive solutions industry with a revenue of Euro 1,190.9 million (₹105.91 billion) for the year ended December 31, 2024.

The company manufactures a wide range of mission-critical and highly precision engineered gearboxes and drive systems used across diverse end-user markets (Source: F&S Report). Their legacy and reputation lie in the Bonfiglioli brand, which has a worldwide presence of nearly 70 years, and which has established in India through more than 25 years of operations. 

The company broadly caters to three business verticals: Industry and Automation Solutions, Off-Highway Mobility and Wind Industries, based on the end-use applications.

Bonfiglioli Transmissions Limited is the largest manufacturer of gearboxes and drives for original equipment manufacturers (“OEMs”) and end-users engaged in Industry & Automation Solutions (gear motors < 15 kNm), Off-Highway Mobility and Wind Industries in India as of September 30, 2025, in terms of revenue from operations, according to the F&S Report. The company is also among the largest manufacturers of planetary gearboxes in India in Fiscal 2024 by revenue. (Source: F&S Report).

The company’s revenue from operations stood at ₹14,601.74 million for the nine months ended September 30, 2025, and ₹18,640.79 million for the year ended December 31, 2024, while profit after tax was ₹1,651.89 million and ₹1,946.89 million, respectively.

The Equity Shares offered through the Red Herring Prospectus are proposed to be listed on the stock exchanges being the BSE Limited (“BSE”) and the National Stock Exchange of India Limited (“NSE”, and together with the BSE, the “Stock Exchanges”).

Axis Capital Limited, BNP Paribas, ICICI Securities Limited and Jefferies India Private Limited are the Book Running Lead Managers to the issue.

DRHP Link: https://www.axiscapital.co.in/contents/Bonfiglioli%20Transmissions%20Limited-DRHP-1770695579.pdf 

रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

 रहस्य–थरारपट ‘असंभव’ आता ॲमेझॉन प्राईमवर !ओटीटीवरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

रहस्य, थरार आणि भावनांनी भरलेला ‘असंभव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी वाटचाल केल्यानंतर आता हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला असून ओटीटीवरही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहात प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या गूढपटाने आता घरबसल्या पाहाणाऱ्या प्रेक्षकांच्याही मनातही वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात सतत फिरणारी ‘असंभव’ची कथा मानवी मन, स्मृती, नाती आणि दडलेली रहस्ये यांचा शोध घेते. एका गूढ घटनेभोवती गुंफलेली ही कथा जसजशी पुढे सरकते, तसतसं पात्रांच्या आयुष्यातील न सांगितलेली सत्ये आणि दडलेली भीती उलगडत जातात, ज्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

थरारासोबतच नात्यांतील संघर्ष, विश्वास, अपराधभाव आणि स्वीकार यांसारख्या भावनिक पैलूंना चित्रपटात प्रभावीपणे हात घालण्यात आला आहे. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत आणि वातावरणनिर्मिती यामुळे चित्रपटाची गूढता अधिक ठळकपणे समोर येते.

चित्रपटाचे दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात, ''थिएटरनंतर आता ॲमेझॉन प्राईममुळे ‘असंभव’ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद आहे. घरबसल्या हा थरार अनुभवताना प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकरित्या जोडले जातील, याची मला खात्री आहे.”

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, '' 'असंभव' ही भावना आणि नात्यांची गोष्ट आहे. थिएटरनंतर ओटीटीवरही प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ॲमेझॉन प्राईमसारख्या व्यासपीठावर मराठी चित्रपट प्रदर्शित होणं, ही अभिमानाची बाब आहे.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे चार गुणी कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकले आहेत. मुंबई - पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.

*मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर !*

 *मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच बोनस टिझर !*

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज असलेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कुरळे ब्रदर्सच्या गोंधळात आणखी एक धमाकेदार आकर्षण जोडले गेले आहे. लोकप्रिय अभिनेते संजय नार्वेकर या चित्रपटात बाबा खत्री या तांत्रिकाच्या हटके आणि गंमतीदार भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या लूकमुळे आणि भन्नाट टायमिंगमुळे चित्रपटातील विनोदाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या बोनस टिझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. मराठी सिनेसृष्टीत प्रमोशन दरम्यान अशा प्रकारे बोनस टिझर येणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील ‘भाऊ तिर्री तिर्री’ या मजेशीर आणि भन्नाट ट्यूनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्यूनवर उलगडणारे प्रसंग, पात्रांमधील नोकझोक आणि एकामागोमाग येणाऱ्या गंमतीशीर घटनांमुळे संपूर्ण चित्रपटात हलकाफुलका, एंटरटेनिंग माहोल तयार होतो. विशेषतः बाबा खत्रीच्या एंट्रीनंतर घडणाऱ्या विनोदी सीनमुळे कथेला वेगळाच ट्विस्ट मिळणार आहे. 

संजय नार्वेकर या चित्रपटात पाहुणे कलाकार असून यांच्या येण्याने ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधील कॉमेडीचा डोस अधिकच वाढणार असून, ‘तिर्री तिर्री’च्या धमाल तालावर प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याची पूर्ण तयारी या चित्रपटाने केली आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेला हा चित्रपट चित्रपटगृहात कुटुंबासह एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट एंटरटेनर ठरणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

Servier deepens commitment in India by establishing a platform dedicated to Single Pill Combinations in Cardiometabolism and Venous Diseases*

 Servier deepens commitment in India by establishing a platform dedicated to Single Pill Combinations in Cardiometabolism and Venous Diseases*

A model of Indo–French collaboration to deliver high-quality therapies

Investing around €15 million euro in 2026 to set up a platform and work with Indian partners to develop top quality Single Pill Combinations (SPCs) to be exported from India to several countries where the unmet need of patient adherence is high. 

*Mumbai, February 11, 2026:* Servier, the independent French pharmaceutical group governed by a foundation, has announced the establishment of a global platform in India - *‘GATINN’* - to work with partners to develop, manufacture and export *Single Pill Combinations (SPCs)*  for cardiometabolic and venous diseases. The platform aims to improve adherence and enable better long-term outcomes for patients globally by simplifying treatment regimens through SPCs. The initiative reflects Servier’s 2030 ambition to accelerate innovation and deliver patient-centric solutions, particularly in chronic conditions where treatment adherence remains a critical challenge. 

*Elaborating on this, Dr. Kshitij Panse, Chief Operating Officer - GATINN, said,* “GATINN embodies Servier’s strategy to address critical patient unmet needs by accelerating patient-centric innovation. ‘GATI’ signifies speed, reflecting our focus on rapidly delivering solutions, while ‘INN’ represents innovation in India. By combining a dedicated local team, carefully selected partners, and Servier’s global R&D, manufacturing, and quality expertise, we are building a platform to execute high-quality SPCs that meet global standards and help improve adherence and outcomes for patients worldwide.”

Servier plans to invest approximately €15 million in 2026 in GATINN, working closely with Indian partners to bring high-quality, differentiated SPCs to patients. The GATINN platform integrates development, manufacturing, supply chain and quality oversight under a single India-based coordination hub. Manufacturing is carried out through selected Indian CDMO partners, while active pharmaceutical ingredients continue to be sourced from Servier’s production facilities where Servier is the originator. 

This approach demonstrates a pragmatic model of Indo–French collaboration combining French R&D expertise with India’s proven development and manufacturing quality and operational agility, enabling Servier to deliver high-quality therapies with speed, cost-efficiency to multiple international markets in Asia, Latin America, Africa, and the Middle East regions.

Speaking about the platform, *Ms. Charlotte Marmousez, Executive Vice President Corporate Strategy & Transformation, said,* “The decision to establish GATINN in India aligns with Servier’s global strategy to advance patient-centered innovation by developing top quality SPCs to improve patient adherence. This is first such platform for Servier, which will coordinate on behalf of the global Servier teams from research and manufacturing, based in the headquarters in France.”

Few projects have already been initiated with the *first international launch expected in Q2 2027* . The platform is expected to have around 5 products in development by the end of 2026, followed by the addition of approximately one new SPC each year till 2030—thereby establishing a steady pipeline of SPCs

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडतर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी 

भारतामधील तंत्रज्ञान-आधारित यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन्स आणि औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स पुरवठादारांपैकी एक अग्रगण्य कंपनी असलेल्या बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.

सोनिया बोनफिग्लिओली, ल्युशियानो बोनफिग्लिओली, लुईसा लुसार्डी, BON-FI S.r.l. आणि बोनफिग्लिओली S.p.A हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

या ऑफरमध्ये बोनफिग्लिओली S.p.A (प्रवर्तक विक्री भागधारक) यांच्याकडून एकूण 46,998,958 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य 10 रु. आहे.

बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड ही इटलीमध्ये मुख्यालय असलेल्या बोनफिग्लिओली S.p.A चा एक भाग आहे आणि F&S Report नुसार, यांत्रिक आणि विद्युत-यांत्रिक पॉवर ट्रान्समिशन्स (ऊर्जा परिवर्तन) आणि औद्योगिक ड्राइव्ह सोल्यूशन्स उद्योगात जागतिक स्तरावर तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी कंपनीचा महसूल 1,190.9 दशलक्ष युरो (105.91 अब्ज रु.) होता.

कंपनी वैविध्यपूर्ण अशा अंतिम-उपयोगकर्ता बाजारपेठांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अत्यावश्यक आणि उच्च अचूक अभियांत्रिकीद्वारे विकसित केलेल्या गिअरबॉक्सेस आणि ड्राइव्ह सिस्टीम्सची विस्तृत श्रेणी तयार करते (Source: F&S Report). जवळपास 70 वर्षे जागतिक पातळीवर स्थान असलेल्या बोनफिग्लिओली ब्रँडमध्ये कंपनीची परंपरा आणि प्रतिष्ठा सामावलेली आहे. भारतात 25 वर्षांहून अधिक काळ कंपनी कार्यरत आहे.

अंतिम वापराच्या उपयोजनांवर आधारित कंपनी तीन प्रमुख व्यवसाय विभागांना सेवा पुरवते: औद्योगिक आणि ऑटोमेशन सुविधा, ऑफ हायवे मोबिलिटी (दळणवळण) आणि विंड इंडस्ट्रीज. 

F&S अहवालानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कामकाजामधून मिळालेल्या महसुलाच्या दृष्टीने, बोनफिग्लिओली ट्रान्समिशन्स लिमिटेड ही भारतातील औद्योगिक आणि ऑटोमेशन सुविधा (gear motors < 15 kNm), ऑफ हायवे मोबिलिटी (दळणवळण) आणि विंड इंडस्ट्रीज मध्ये कार्यरत असलेल्या ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (“OEMs”) आणि अंतिम वापरकर्त्यांसाठी गिअरबॉक्सेस आणि ड्राइव्ह्सची सर्वात मोठी उत्पादक आहे. तसेच आर्थिक वर्ष 2024 मध्ये महसुलाच्या दृष्टीने कंपनी भारतातील प्लॅनेटरी गिअरबॉक्सेसच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. (Source: F&S Report).

30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी कंपनीचा कामकाजामधून मिळणारा महसूल 14,601.74 दशलक्ष रु. होता आणि 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी 18,640.79 दशलक्ष रु. होता, तर करपश्चात नफा अनुक्रमे 1,651.89 दशलक्ष रु. आणि 1,946.89 दशलक्ष रु. होता.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर करण्यात आलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE सोबत मिळून “Stock Exchanges”) या स्टॉक एक्स्चेंजेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

डीआरएचपी लिंक: https://www.axiscapital.co.in/contents/Bonfiglioli%20Transmissions%20Limited-DRHP-1770695579.pdf


Monday, February 9, 2026

Birla Precision Technologies Rebrands to Drive Growth Across High-Precision and Emerging Sectors

 Birla Precision Technologies Rebrands to Drive Growth Across High-Precision and Emerging Sectors

Continued focus on strengthening domestic manufacturing and precision capabilities

Expansion into high-growth industries such as Aerospace, Defence, 3C and Heavy Engineering to drive next phase of growth

Strong commitment to supporting India’s manufacturing growth

Mumbai, February 9, 2026: Birla Precision Technologies Limited (BPTL), a pioneer in precision engineering and manufacturing, unveiled a new brand identity and vision, signalling the company’s strategic evolution towards a more technology-driven, diversified and future-ready organisation. The rebranding reflects Birla Precision’s renewed focus on trust, growth, innovation and expansion into emerging industry segments while retaining its legacy and commitment to advanced manufacturing and precision engineering.

Birla Precision Technologies entered a new phase of growth by strengthening its market position through expansion into high-growth and emerging sectors, supported by the development of application-specific product portfolios for advanced industries. The company is deepening its presence in key segments including Aerospace, Defence, 3C (Computers, Communication and Consumer Electronics), and Heavy Engineering, while scaling its precision machining capabilities alongside its core product lines.

To support this strategic priorities, Birla Precision Technologies will continue to focus on capacity expansion, technology enhancement, and operational efficiency across manufacturing operations. The company will continue to anchor its manufacturing footprint at its Aurangabad, Nashik & Chalisgaon facilities in Maharashtra and remains aligned with delivering high-quality, precision-engineered solutions for domestic and global markets.

Birla Precision Technologies Limited outlined its strategic direction with an emphasis on a future-focused brand vision, reflecting the company’s evolution in line with changing market and industry dynamics. The evolved vision supports the company’s long-term growth strategy and is focused on building a resilient and scalable business for the future, while expanding its domestic manufacturing under the Make in India initiative and extending its 90-year legacy of trust deeper into the markets across India.

Commenting on the evolved vision and future direction, Mr. Vedant Birla, Chairman, Birla Precision Technologies Limited said, “Our new brand identity reflects a bold, future-oriented vision to build Birla Precision Technologies into a globally trusted, innovation-led precision engineering company that empowers advanced manufacturing across critical and high-growth industries. We remain deeply committed to the Make in India programme, with a strong focus on strengthening our manufacturing facilities in Maharashtra through planned investments in advanced manufacturing and technology capabilities. This next phase of growth is aimed at creating long-term, sustainable value while enabling market leadership. Through these strategic investments, we aim to support large as well as MSME customers across Tier 1, Tier 2 and Tier 3 cities with high-quality, reliable and precision-driven solutions.”

Mr. Ravinder Chander Prem, Managing Director, Birla Precision Technologies Limited, said, “Birla Precision has earned the trust of customers over decades, and our next phase of growth is centred on transforming how we design, manufacture, and deliver precision solutions. With our renewed vision, the focus is on sharpening our product capabilities, upgrading manufacturing infrastructure, and deepening our technology expertise to stay aligned with the evolving demands of various industries. These initiatives will help us serve new sectors while reinforcing our core strengths in precision machining and industrial engineering.”

Under the leadership of Vedant Birla, Birla Precision Technologies has undertaken strategic initiatives to modernise its legacy businesses and drive expansion, supported by strong investments in R&D, technology adoption, and innovation.

About Birla Precision Technologies Limited:

Birla Precision Technologies Limited is a pioneering Indian engineering company that has been in business since 1937. Over the years, it has built a strong name in precision manufacturing by delivering reliable and high-quality products for industries in India and across the world. The company is known for its deep engineering expertise and its ability to meet the changing needs of modern manufacturing. 

Birla Precision operates across multiple divisions, including cutting tools, tool holders and work holding solutions, power tool accessories, precision automotive and industrial components. Its products are widely used in sectors like Automotive, Engineering, Aerospace, Defence and advanced machining. With manufacturing facilities in Maharashtra and a strong service network, the company continues to focus on innovation, quality, and customer trust while expanding its presence in both domestic and global markets.



Monday, February 2, 2026

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत

चिकनप्रेमी फ्राईज आणि पेप्सीसह त्यांच्या आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत~

India, 2025: या वर्षाची अखेर आणखीनच कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट झाली आहे!

KFC आपल्या खवैय्यांचे आवडते चिकन क्रिस्परच्या रूपातले जेवण केवळ 99 रु. इतक्या अशक्यप्राय किंमतीत घेऊन आले आहे. 

चिकनप्रेमी खवैय्ये एका मऊ तिळाच्या बनमध्ये रसाळ पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, क्रीमी, टँगी सॉस आणि लेट्यूस ठेऊन बनवलेले आपले आवडते चिकन क्रिस्पर आणि जोडीला कुरकुरीत, सोनेरी फ्राईज आणि थंडगार पेप्सीचा मनमुराद आस्वाद घेऊ शकतात.

केवळ 99 रु. किंमतीचे चिकन क्रिस्पर मील आता महाराष्ट्र (मुंबई वगळून), चंदीगड ट्रायसिटी आणि हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील निवडक शहरांमध्ये डाईन-इन आणि टेकअवे या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.

KFC मध्ये डाईन-इन करतानाच तुम्ही KFC अॅपवर प्री-ऑर्डर करून झटपट तुमचे आवडते चिकन क्रिस्पर मील मागवू शकता आणि केवळ 99 रुपयांत आपल्या आवडत्या चिकन क्रिस्पर मीलवर ताव मारू शकता.

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित

डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात,  '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.डॅशिंग जोडीच्या प्रेमाचा संघर्ष सांगणारे ‘रुबाब’चे शीर्षक गीत प्रदर्शित 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘रुबाब’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या डॅशिंग जोडीच्या प्रेमकथेची झलक याआधीच प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यांमधून अनुभवली. आता या शीर्षकगीतातून त्यांच्या नात्यातील नवा टप्पा उलगडतो. प्रेमात आलेले अंतर, बदललेली परिस्थिती आणि तरीही न डगमगणारी भावना या गाण्यात पाहायला मिळते. 

परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर गेले असले, तरी त्यांचे प्रेम मात्र तितकेच ठाम आणि आत्मविश्वासाने भरलेले आहे. आपले प्रेम पुन्हा मिळवण्यासाठी, कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही मार्गाने आपले प्रेम मिळवायचे, हा निर्धार या शीर्षकगीतातून ठळकपणे समोर येतो. रोमान्ससोबतच ॲटिट्यूड, ठामपणा आणि रुबाब यांचा मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो. 

‘रुबाब हा प्रेम जगण्याचा’ ही ओळ गाण्याचा आत्मा ठरते. ठामपणे, अभिमानाने आणि स्वतःच्या अटींवर जगणे म्हणजे प्रेम ही भावना या एका ओळीतून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. या ओळीमुळे संपूर्ण गाण्याला एक वेगळी ओळख मिळते. या शीर्षकगीतात डॅशिंग जोडीचे प्रेम क्षणांपुरते मर्यादित न राहाता, त्यामागील ठामपणा, आत्मविश्वास सादर करणारे आहे. 

या गाण्याला मुकुंद सुर्यवंशी यांचा प्रभावी आवाज लाभला असून, चिनार - महेश यांनी संगीत दिले आहे. गाण्याचे आशयपूर्ण बोल मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. शब्द, संगीत आणि गायन यांचा अचूक मेळ साधत हे शीर्षक गीत चित्रपटाच्या एकूण भावविश्वाला अधिक गहिरे बनवते.  

चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, '' 'रुबाब' हा चित्रपट एक विचार आहे. हे शीर्षकगीत चित्रपटाचा सार सांगतो. प्रेम कसे असावे, ते कसे जगावे आणि त्यात असलेला आत्मसन्मान किती महत्त्वाचा आहे, हे या गाण्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे. या शीर्षकगीतातून नायक आणि नायिकेमधील अंतर, संघर्ष आणि तरीही न संपणारी भावना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हे गीत नक्कीच भावेल.” 

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही नवी जोडी प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. ६ फेब्रुवारीपासून ‘रुबाब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित

आई–मुलींच्या नात्याचा हळुवार प्रवास सांगणारं सोनू निगम यांचे ‘हास जराशी’ गाणं प्रदर्शित 

'तिघी'मधील भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला 


आई आणि मुलींचं नातं हे केवळ जन्माने जोडलेलं नसतं, तर ते आयुष्यभर साठत गेलेल्या आठवणींनी, संस्कारांनी, न बोललेल्या भावनांनी आणि एकमेकांसाठी असलेल्या मूक समजुतींनी घडलेलं असतं. कधी त्या नात्यात हसरे, हलके क्षण असतात, तर कधी अपेक्षा, वेदना आणि अंतरही… तरीही मनाच्या खोल कुठेतरी हे नातं कायम घट्ट गुंफलेलं असतं. अशाच भावनांचा, नात्यांच्या नाजूक छटांचा हळुवार वेध घेणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘तिघी’. या चित्रपटातील ‘हास जराशी’ हे भावनिक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, अल्पावधीतच ते मनाला स्पर्श करून जात आहे. आई आणि मुलींच्या नात्यातील हळवे, आनंदी, कधी वेदनांनी ओथंबलेले, तर कधी आशेने उजळलेले क्षण या गाण्यात सुंदरपणे उलगडताना दिसतात. दुःख आणि सुख, अंतर आणि आपुलकी या सगळ्यांचा एक भावनिक प्रवास हे गाणं मांडतं.

जितेंद्र जोशी यांच्या संवेदनशील आणि अर्थपूर्ण शब्दांना अद्वैत नेमळेकर यांचं हृदयाला भिडणारं संगीत लाभलं असून, सोनू निगम यांच्या जादुई आवाजामुळे हे गाणं अधिकच भावस्पर्शी झालं आहे. भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस या तिघींवर चित्रित झालेलं हे गाणं त्यांच्या नात्यातील भावनिक बंध, हसरे क्षण आणि न बोललेली वेदना प्रभावीपणे समोर आणतं.

चित्रपटाच्या दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात, '' ‘हास जराशी’ हे गाणं आई आणि मुलींच्या नात्यातील अतिशय नाजूक भावविश्व उलगडतं. या गाण्यात मोठे प्रसंग नाहीत, परंतु आयुष्य घडवणारे छोटे क्षण आहेत. एकमेकांसाठीचं न बोललेलं प्रेम, मनात दडवलेली वेदना, आणि तरीही कठीण काळात एकमेकांसाठी उभं राहाण्याची ताकद. या तिघींचं नातं कधी मैत्रीचं वाटतं, कधी संघर्षाचं, तर कधी फक्त एक शांत आधार बनून राहातं. ‘हास जराशी’ हे गाणं म्हणजे या नात्याचा एक हळवा श्वास आहे, जो प्रेक्षकांच्या मनाला नकळत स्पर्श करून जातो.”

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे बायस यांच्या प्रमुख भूमिका असून, चित्रपटाची कथा व दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मितीची धुरा निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे बायस यांनी सांभाळली आहे. आई–मुलींच्या नात्याकडे प्रगल्भ, संवेदनशील आणि वेगळ्या नजरेतून पाहाणारा ‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याआधीच ‘हास जराशी’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण करत आहे.

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!*

*'चैत्र चाहूल २०२६' : ‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा भावपूर्ण सोहळा रवींद्र नाट्यमंदिरात संपन्न!* *मुंबई :* गुढीपाडव्याच्या शुभमु...