Friday, November 28, 2025

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

 Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1 each to ₹111 per equity share of the face value of ₹1 each (“Equity Shares”) of Meesho Limited (the “Company”)

Anchor Investor Bidding Date – Tuesday, December 2, 2025

Bid /Offer Opening Date – Wednesday, December 3, 2025, and Bid/ Offer Closing Date – Friday, December 5, 2025

Bids can be made for a minimum of 135 Equity Shares and in multiples of 135 Equity Shares thereafter

Red Herring Prospectus (“RHP”) link: https://investor.meesho.com/ipo-disclosures

National, November 28, 2025: Meesho Limited (the “Company”) proposes to open the initial public offering (“Offer”) of its equity shares of face value ₹1 each (“Equity Shares”) on Wednesday, December 3, 2025. The Anchor Investor Bidding Date is one Working Day prior to Bid/Offer Opening Date, being Tuesday, December 2, 2025. The Bid/Offer Closing Date is Friday, December 5, 2025.

The Price Band of the Offer has been fixed from ₹105 per Equity Share of face value ₹1 each to ₹111 per Equity Share of face value of ₹1 each. Bids can be made for a minimum of 135 Equity Shares of face value ₹1 each and multiples of 135 Equity Shares of face value ₹1 each thereafter.

The Offer comprises a fresh issue of Equity Shares aggregating up to ₹42,500 million (the “Fresh Issue”) and an Offer for Sale of up to 105,513,839 Equity Shares by certain existing shareholders including Vidit Aatrey and Sanjeev Kumar(together the “Promoter Selling Shareholders”), Elevation Capital V Limited, Peak XV Partners Investments V, Venture Highway Series 1, a Series of Venture Highway SPVs LLC), Golden Summit Limited, Y Combinator Continuity Holdings I LLC,Sarin Family India LLC, Crimsn Holdings, LLC, Titan Patriot Fund Ltd and Gemini Investments L.P. (together the “Corporate Selling Shareholders”), Man Hay Tam and Rajul Garg (together the “Individual Selling Shareholders”, and collectively with the Promoter Selling Shareholders and the Corporate Selling Shareholders, the “Selling Shareholders”)

The Offer is being made in accordance with Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (“SCRR”) read with Regulation 31 of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (“SEBI ICDR Regulations”). The Offer is being made through the Book Building Process in accordance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein in terms of Regulation 32(2) of the SEBI ICDR Regulations, not less than 75% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (“QIB Portion”). The Company, in consultation with the Book Running Lead Managers (“BRLMs”), may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors (“Anchor Investor Portion”) on a discretionary basis, of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. 

Further, not more than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Investors (“Non-Institutional Portion”) and not more than 10% to Retail Individual Investors.

The Equity Shares are proposed to be listed on BSE Limited (“BSE”) and the National Stock Exchange of India Limited (“NSE”). For the purposes of the Offer, NSE shall be the Designated Stock Exchange.

Book Running Lead Managers:

Kotak Mahindra Capital Company Limited, J.P. Morgan India Private Limited, Morgan Stanley India Company Private Limited, Axis Capital Limited and Citigroup Global Markets India Private Limited.

Registrar to the Offer: KFin Technologies Limited.

Disclaimer

Meesho Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus (“RHP”) with the Registrar of Companies, Karnataka at Bengaluru. The RHP is available on the Company’s website (https://investor.meesho.com/ipo-disclosures), the websites of SEBI (www.sebi.gov.in), BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and the websites of the BRLMs at https://investmentbank.kotak.com, www.jpmipl.com, www.morganstanley.com, www.axiscapital.co.in and www.citigroup.com/global/about-us/global-presence/india/disclaimer. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see “Risk Factors” beginning on page 89 of the RHP. Potential investors should not rely on the Updated Draft Red Herring Prospectus I for any investment decision and instead should place reliance on the RHP.

This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the “U.S. Securities Act”) or any other applicable law of the United States and may not be offered or sold within the United States or to, or for the account or benefit of, U.S. Persons as defined in Regulation S under the U.S. Securities Act (“U.S. Persons”) except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold (a) to persons in the United States or to or for the account or benefit of, U.S. Persons, in each case that are both “qualified institutional buyers” (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act and “qualified purchasers” (as defined under the U.S. Investment Company Act) in reliance on Section 3(c)(7) of the U.S. Investment Company Act; or (b) outside theUnited States to investors that are not U.S. Persons nor persons acquiring for the account or benefit of the U.S. Persons in offshore transactions in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur.

Annexure A: Price band advertisement to be included 

लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !

 लवकरच येतोय ‘मिस यू मिस्टर’ !

मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आकर्षक पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

पोस्टरकडे पाहाताच दोन वेगवेगळ्या देशात राहाणाऱ्या प्रेमिकांची छायाचित्रे नजरेत भरणारी आहेत. सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे फोनच्या हावभावातून संवाद साधताना दिसत असून त्या संवादांमागे काय दडलेलं आहे? लाँग डिस्टन्सचं नातं... कधी मनं जुळवणारं तर कधी मन पोखरणारं ? हा प्रश्न पोस्टर पाहाताच मनात घर करतो.

दिग्दर्शक समीर हेमंत जोशी सांगतात, “‘मिस यू मिस्टर’ ही फक्त दोन शहरांची गोष्ट नाही, ती दोन मनांची आहे. वेळेत आणि राहाण्याच्या ठिकाणांमध्ये अंतर पडलं तर नातं दुरावतं की अधिक स्थिरावतं ? 'मिस यू मिस्टर' याच चढउतारांची गोष्ट आहे.'' 

चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्या केमिस्ट्रीमुळे ही कथा प्रेक्षकांना अधिकच रिलेट होईल. या चित्रपटात राजन भिसे, सविता प्रभुणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दीपा ट्रेसी आणि सुरेश म्हात्रे निर्माते आहेत.

Mpower आणि FIT India Movement यांच्या वतीने मुंबईत ३० नोव्हेंबरला भव्य सायक्लोथॉन*

 *Mpower आणि FIT India Movement यांच्या वतीने मुंबईत ३० नोव्हेंबरला भव्य सायक्लोथॉन*

राइड टू एम्पावर मुंबई सायक्लोथॉन 2025 हा लोहा फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला असून, तो फिट इंडिया मूव्हमेंटचा भाग आहे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या सहकार्याने घेतला जात आहे. हा उपक्रम रविवार, 30 नोव्हेंबर 2025 रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एमएमआरडीए ग्राउंडवर होणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट सायक्लिंग प्रेमी, फिटनेस समर्थक आणि सर्व क्षेत्रातील नागरिकांना एकत्र आणून शारीरिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यामधील नात्यावर प्रकाश टाकणे आहे।

या उपक्रमातून Mpower, ज्याची स्थापना श्रीमती नीरजा बिरला यांनी केली आहे आणि जो आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम आहे, मानसिक आरोग्याकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, सामाजिक अडथळे दूर करणे आणि वेळेवर मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून देणे यासाठी कटिबद्ध आहे।

हा उपक्रम फक्त फिटनेस चळवळ नाही तर एक व्यापक जनजागृती संदेश आहे - की मानसिक आरोग्यही शारीरिक आरोग्याइतकंच आवश्यक आहे आणि मदत मागणे हे दुर्बलतेचं नव्हे तर शक्तीचं आणि सजगतेचं प्रतीक आहे.

मानसिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल बोलताना, संस्थापक व अध्यक्षा, Mpower, आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट श्रीमती नीरजा बिरला म्हणाल्या:

“राइड टू एम्पावर मुंबई सायक्लोथॉन हा केवळ एक सायक्लिंग इव्हेंट नाही - तो एक सामाजिक चळवळ आहे, जी मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या परस्पर संबंधांची जाणीव करून देते. आमचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याबद्दलची चर्चा चार भिंतींपलीकडे आणून समाजात खुल्या संवादाला वाव देणे आहे. Mpower मध्ये आम्ही विश्वास बाळगतो की मानसिक स्वास्थ्य हे जीवनाचा अभिन्न भाग आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही सर्वांना हे स्मरण करून द्यायचे आहे की मदत मागणे हा धैर्याचा निर्णय आहे आणि समाज म्हणून एकत्र येऊन आपण मानसिक आरोग्याला योग्य सन्मान मिळवून देऊ शकतो.”

माननीय रेस डायरेक्टर व मुख्य सल्लागार श्री कृष्ण प्रकाश, IPS (ADG, Force One – Planning & Coordination) म्हणाले:

“सायक्लिंग ही केवळ एक क्रिया नाही - ती शिस्त, तंदुरुस्ती, धैर्य आणि दृढ मनोबलाचे प्रतीक आहे. या सायक्लोथॉनद्वारे आपण फक्त सायकल चालवत नाही, तर मानसिक आरोग्य जागरूकतेकडे पुढचे जबाबदार पाऊल टाकत आहोत. हा उपक्रम मुंबईच्या आत्म्याचा – एकता, जिद्द आणि परिवर्तनाचा – उत्तम प्रतिबिंब आहे.”

या सायक्लोथॉनमध्ये विविध श्रेण्या असतील: 100 किमी, 50 किमी, 25 किमी, 10 किमी आणि विशेष व्हीलचेअर राइड. कार्यक्रम सकाळी 4:00 ते 8:30 या वेळेत पार पडेल।

सहभागींना जर्सी, मेडल, गुडी बॅग, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, वैद्यकीय आणि हायड्रेशन सपोर्ट उपलब्ध असेल। कार्यक्रमात झुंबा, लाईव्ह म्युझिक, हेल्दी ब्रेकफास्ट आणि मानसिक आरोग्य सेवांना समर्थन देणारा खास “Charity BIB” सुद्धा असेल।

मुंबईतील प्रसिद्ध डबेवाले आणि पोस्टमन यांचा सहभाग हा कार्यक्रमाचा विशेष आणि प्रेरणादायी भाग असेल।

या उपक्रमाचा संदेश:

Ride for your Mind, Ride for your city, Ride for change

*कार्यक्रम तपशील*:

• ठिकाण: एमएमआरडीए ग्राउंड, BKC, मुंबई

• दिनांक: 30 नोव्हेंबर 2025

• वेळ: सकाळी 4:00 पासून

• नोंदणी: https://www.townscript.com/e/ride-to-empower-mumbai-cyclothon-season-3-2025-020144

🔗 https://mpowerminds.com/

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत !

 महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे   संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत 

क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ मधील पाच दमदार गाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी...' अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. हेमंत ढोमे यांच्या पोस्टनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणखीच वाढली आहे. 

सध्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत असलेल्या आणि लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या ठसकेबाज सादरीकरणाने आणि लोककलेला मांडण्याच्या शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत ढोमे यांच्या कथा सांगण्याच्या ताकदीचा संगम पाहाण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “क्रांतिज्योतीसाठी ‘द फोल्क आख्यान’ यांची निवड केली, कारण त्यांची ऊर्जा, लोककलेविषयीची समज व त्यांचे जमिनीशी असलेले नाते या चित्रपटाच्या विषयाला अगदी जुळणारे आहे. या पाच गाण्यांतून मराठी मातीतली ममता व्यक्त होईल. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात असलेली ताकद, लय आणि प्रामाणिकपणा हा त्यांचा सर्वात मोठा गुण असून आमच्या चित्रपटासाठी आम्हाला अशीच उर्जा आणि असाच ताजा दृष्टिकोन हवा होता.”

संगीतकार हर्ष-विजय म्हणतात, “आमचा ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा पहिलाच चित्रपट असून ही आमच्यासाठी खूप मोठी भावना आहे. आम्ही महाराष्ट्राच्या लोककलेत वाढलो, त्याच मातीच्या आवाजात गाणी बनवली आणि आता तीच कला मोठ्या पडद्यावर नेण्याची संधी मिळणं, ही आमच्या आयुष्यातली खास गोष्ट आहे. आम्ही हेमंत ढोमे यांचे खूप आभारी आहोत की, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला ही संधी दिली.”

येत्या नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून ही मराठी शाळा चित्रपटगृहात भरणार आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फौज झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर या चित्रपटात मुख्यध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांसोबतच मराठी चित्रपटात पहिल्यांदाच प्राजक्ता कोळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 


हेमंत ढोमे लिखित-दिग्दर्शित क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित, ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाचे सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्मस्) आणि अजिंक्य ढमाळ हे आहेत.

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला संघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित

आशा’चे प्रेरणादायी गाणं प्रेक्षकांच्या भेटीलासंघर्ष आणि जिद्दीची गर्जना करणारे गीत प्रदर्शित 

चालत रहा पुढं... चालत रहा पुढं... अशी अस्मितेने भरलेली हाक देत ‘आशा’ चित्रपटाचे प्रेरणादायी गाणं नुकतेच प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या शब्दांना संगीतकार आशिष झा यांनी प्रभावी संगीत दिले असून गायिका प्राची केळकर यांच्या दमदार आवाजाने हे गाणे अधिकच सशक्त झाले आहे. या गाण्यात संघर्षाची ठिणगी, आशेची ज्योत आणि प्रत्येक पावलागणिक उलगडणाऱ्या प्रकाशाची नवी चाहूल जाणवते. मनाला उभारी देणारे हे ॲंथम साँग केवळ ‘आशा’ सेविकेचे नसून त्या प्रत्येक स्त्रीचे आहे, जिचा अंतरंगात दडलेल्या उजेडावर विश्वास आहे. 

या गाण्याबद्दल दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' ‘आशा’मधील हे गाणं म्हणजे प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे. ही केवळ आशा सेविकांची गोष्ट नाही, तर कुटुंबासाठी झगडणाऱ्या, स्वप्नांसाठी लढणाऱ्या आणि कोणत्याही संकटात न डगमगणाऱ्या प्रत्येक बाईची प्रेरक धडाडी आहे. या गाण्यातून आम्ही तिच्या ताकदीला आणि तिच्या अविरत प्रवासाला सलाम केला आहे.”

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया आणि समाजाप्रती असलेली त्यांची अमर्याद जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

एक्वस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   


इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रती शेअर 10 रु.) 11.80 पट फ्लोअर किंमत आणि 12.40 पट कॅप किंमत 

बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”). 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार 02 डिसेंबर 2025 आहे. 

बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)

रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://live.jmfl.com/od/UploadedFiles/D0456858-180C-4361-83F0-946D0B04EDA6.pdf

राष्ट्रीय, 28 नोव्हेंबर 2025: एक्वस लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 3 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

प्रति इक्विटी शेअर 118 रुपये ते 124 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 120 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 120 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“Minimum Bid Lot”). 

प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये (“Total Offer Size”) 67०० दशलक्ष रु. (670 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 2,03,07,393 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. 

प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 2 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. कंपनीचे रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस द्वारे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल. ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. जर नेट ऑफरच्या किमान 75% चे वाटप QIBs ला करता आले नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तत्काळ परत केली जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

प्रत्येक बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारासाठीचे वाटप हे बिगर संस्थात्मक भागामधील इक्विटी शेअर्सच्या उपलब्धतेच्या अधीन राहून, किमान अर्ज आकारापेक्षा कमी असणार नाही आणि उर्वरित उपलब्ध इक्विटी शेअर्स असल्यास SEBI ICDR नियमनाच्या शेड्युल XIII मध्ये नमूद केलेल्या अटींनुसार प्रमाणानुसार वाटप केले जातील. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. तसेच, पात्र कर्मचाऱ्यांकडून कर्मचारी आरक्षण भागांतर्गत केलेल्या अर्जांवर आणि त्यांनी ऑफर प्राईस (लागू असल्यास कर्मचारी सवलत) वर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर वैध बोली असतील तर त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप प्रमाणानुसार करण्यात येईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. 



Tuesday, November 25, 2025

मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

 मैत्री, वडिल -मुलगी नात्याची अनोखी सांगड घालणारं ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

भरत जाधव - महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार 

मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच नेमकं कारण काय ? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय? याचं उत्तर नाट्यरसिकांना नाटक पाहूनच मिळणार आहे. 

 हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे. 

दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणतात, ‘’हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची वेगळी बाजू यातून प्रेक्षकांसमोर येईल.”

निर्माते, अभिनेते भारत जाधव म्हणतात, ‘’महेशजी आणि मी अनेक वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्येही मी भूमिका केल्या आहेत. एकमेकांना कामामध्ये काय अपेक्षित असतं, हे आम्ही उत्तम जाणतो. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो आणि आता तर आम्ही एकत्र रंगमंचावर झळकणार आहोत. त्यामुळे आम्हाला एकत्र पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके आतुर आहेत. तितकीच उत्सुकता आम्हालाही लागून राहिली आहे. मला खात्री आहे, आमची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.”

तर महेश मांजरेकर आपल्या या प्रवासाबद्दल म्हणतात, ‘’ २९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. मात्र चित्रपटांमुळे मला नाटकाला वेळ देता आला नाही. परंतु आता जितका जमेल तेवढा वेळ मी रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं, हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत मी अनेकदा काम केलं आहे, मी त्यांच्या अभिनयाचा आदर करतो. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. आता रंगभूमीवर आम्ही एकत्र येतोय. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल, याची मला खात्री आहे.”

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.



चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद*

 चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’* *नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद

वन्समोअरची दाद अन कलाकार गोंधळले

रविवार २३ नोव्हेंबर रात्री ८.३०वा. गडकरी रंगायतन,  ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही,  त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.

रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूम मध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी त्या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’.

तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात.  आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.


Apollo rolls out its third facility in Maharashtra with a 400-bed quaternary care facility in Pune

 Apollo rolls out its third facility in Maharashtra with a 400-bed quaternary care facility in Pune

Apollo Hospitals, Asia’s pioneering integrated healthcare services provider, today inaugurated its newest facility in Swargate, Pune. The hospital will initially open with 250 beds as part of a phased launch, with plans to expand capacity further to meet growing healthcare needs across the region. 

“At Apollo, our mission is to transform healthcare not just in India, but for the world. Inspired by the ‘Heal in India – Heal by India’ vision, we are creating a global destination where clinical excellence meets compassion and affordability. We want health and happiness in every home of Pune and India,” said Dr Prathap C Reddy, Chairman, Apollo Hospitals Group.

Apollo Hospitals’ expansion in Pune reflects a strategic response to the city’s evolving healthcare demands, integrating advanced technology with a deep commitment to serving diverse communities and stakeholders. 

“At Apollo Hospitals Pune, we carry forward a legacy of over four decades built on clinical excellence, compassionate care, and relentless innovation. This new facility is a testament to our enduring commitment to advancing healthcare accessibility and quality honouring the trust placed in us by generations of patients,” said Dr. Preetha Reddy, Executive Vice Chairperson, Apollo Hospitals. 


Dr. Suneeta Reddy, Managing Director, Apollo Hospitals Enterprise Ltd. added, "Our Pune hospital is a strategic addition to Apollo’s growing national footprint, a significant entry into one of India’s most rapidly growing healthcare markets. We are excited to expand access to high-end quaternary care, collaborate with Pune’s formidable clinical talent and bring our integrated health eco-system to the city and the region, to build a strong future-ready network of care for Maharashtra.“

"Our Pune facility has been built on a foundation of safety science, evidence-based practice, and a culture that has patients at the centre of every decision. As we grow, our commitment remains unchanged in delivering patient care through consistent quality and transparent outcomes that is as compassionate and clinically rigorous." Dr. Madhu Sasidhar, Group CEO & President, Apollo Hospitals.

Recognizing Pune as a vibrant hub of IT innovation and comprehensive city-building, Apollo Hospitals is proud to be part of this dynamic ecosystem. “Our new facility in the city of Pune reflects Apollo’s commitment to not only medical excellence but also to supporting the growth and wellbeing of a city that is shaping India’s future as a center of technology and innovation,” said Dr. Manisha Karmarkar, CEO, Apollo Hospitals Pune. 

Apollo Hospitals Pune represents a deliberate expansion of high-acuity, technology-enabled care in Western India. The campus brings together advanced surgical robotics, precision oncology, comprehensive critical care, and specialist programs in cardiac sciences, transplants, orthopaedics, and mother-and-child health, all built on a unified digital backbone. The design is meant to shift the region’s care capacity upward: modular OTs standardize quality, integrated ICUs and neonatal units close critical-care gaps, and IoT-driven monitoring with telehealth connectivity strengthens continuity across the patient journey. With a multidisciplinary clinical team and evidence-led protocols, the hospital positions Apollo to deliver consistent outcomes at scale, deepen its quaternary footprint, and serve as a regional reference center for complex care.



Friday, November 21, 2025

सलमान खानचा संदेश: ‘एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’

                 सलमान खानचा संदेश:                                       mएमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५

 Ride for Your Mind, Ride for Your City, Ride for Change.

‘राइड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’ हा उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असून, मुंबईकरांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही विषयांबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने सलमान खान यांनी खास संदेश देत मुंबईकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सलमान खान म्हणाले 

Mumbai, gear up! Join us for the Ride to Mpower Mumbai Cyclothon on 30th November at MMRDA Ground, BKC Bandra. Ride for purpose and better mental health and fitness, and be part of the movement for a greener, healthier city. Join a Ride to Mpower Mumbai Cyclothon - for every reel turns a change.

हा उपक्रम *लोहा फाउंडेशन तर्फे,* *फिट इंडिया मूव्हमेंट* आणि *क्रीडा प्राधिकरण भारत* (एस.ए.आय.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यामागील मुख्य हेतू - मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि “शारीरिक तंदुरुस्तीइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले एमपॉवर (आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट) या उपक्रमासोबत कार्यरत आहे.

रेस डायरेक्टर आणि मुख्य सल्लागार कृष्ण प्रकाश (आय.पी.एस., ए.डी.जी. – फोर्स वन) म्हणाले, “सायकलिंग म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे; ती शिस्त, सहनशक्ती आणि एकतेची भावना आहे. या सायक्लोथॉनमुळे मानसिक आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.”

सायक्लोथॉनमध्ये विविध अंतरांचे चार पर्याय ठेवण्यात आले आहेत -

१० किमी, २५ किमी, ५० किमी आणि १०० किमी. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे उपक्रम खुले आहेत. सहभागींना सायक्लिंग जर्सी, मेडल, गुडीज, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय आणि हायड्रेशन सुविधा कार्यक्रमाच्या संपूर्ण मार्गावर मिळणार आहेत.

कार्यक्रमात पुढील आकर्षक झोन्स देखील असतील -

मानसिक आरोग्य जागरूकता विभाग, झुंबा सेशन्स, लाइव्ह संगीत, हेल्दी नाश्ता, तसेच विशेष ‘चॅरिटी बीआयबी’ पर्याय, ज्यातून मानसिक आरोग्य सेवांना थेट मदत होईल.

 *कार्यक्रमाचा तपशील*:

*स्थळ* : एम.एम.आर.डी.ए. ग्राउंड, बी.के.सी., मुंबई

*दिनांक* : ३० नोव्हेंबर २०२५

*वेळ* : पहाटे ४.०० वाजल्यापासून

Thursday, November 20, 2025

१९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आशा'

 १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आशा' 

''बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये'' अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ डिसेंबरला ‘आशा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळवत ‘आशा’ने समीक्षकांची दाद मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

दिग्दर्शक दिपक पाटील म्हणतात, '' ‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे.’’

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडवणारं आहे.

नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा 'बहर नवा' 'असंभव'मधील नवीन गाणं प्रदर्शित

 नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा 'बहर नवा ''असंभव'मधील नवीन गाणं प्रदर्शित 

‘असंभव’ चित्रपटातील नुकतंच  प्रदर्शित झालेलं ‘बहर नवा’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात कोमल भावनांची एक सुरेल लहर निर्माण करतंय.  अभय जोधपूरकर आणि आनंदी जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यात क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी भावनांचे नाजूक रंग भरलेत. तर अमितराज यांच्या संगीताने या गाण्यात अप्रतिम साज चढवला आहे. 


८० च्या दशकातील या गाण्यात मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्या आयुष्यातील एक नवा प्रवास दिसत असून नवं नातं, नवी स्वप्नं, नव्या सुरुवातीची कोवळी चाहूल, एकमेकांवरील विश्वास, आणि नव्या आयुष्याची फुलणारी उमेद… हे सगळं एका मोहक दृश्यात बांधलं गेलंय. दोघांच्या नात्यातील दरवळ हळूहळू खुलत जाताना दिसतेय. प्रेम, आपुलकीचा स्पर्श आणि एकमेकांना समजून घेण्याची कोमल जाणीव गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये भावते. हे सगळं दिसत असतानाच प्रिया बापटची एंट्री गूढ निर्माण करणारी आहे. हा प्रेमाचा त्रिकोण आहे की आणखी काही ? ‘असंभव’च्या रहस्यप्रधान आणि थरारक कथानकात हे गाणं जणू एका शांत वाऱ्याची झुळूक आहे. दरम्यान, या सौम्य बहरामागे दडलेलं रहस्य कोणतं? नव्या नात्यात उमलणाऱ्या प्रेमाच्या सावल्या भविष्यातील कोणत्या वळणाची चाहूल देत आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहून मिळणार आहेत. 



या गाण्याबद्दल निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता सचित पाटील म्हणतात, '' 'बहर नवा'  म्हणजे नात्याचं नव्यानं उमलणं… दोन मनांना जोडणारा एक सुरेल श्वास. प्रेम हळूहळू फुलतं, तेव्हा आयुष्याची प्रत्येक पायरी नव्यानं उजळून निघते. हे गाणं त्या नव्या प्रकाशाची गोष्ट सांगतं. हे गाणं म्हणजे आमच्या संगीत टीमची एक सुंदर सांघिक जादू आहे. सूर, शब्द आणि सादरीकरण या तिन्हींच्या संगतीत ‘बहर नवा’ला अशी रंगत आली की,  दृश्यांनाही एक वेगळं भावविश्व लाभलं आहे. कथानकातील महत्त्वाच्या टप्प्यात हे गाणं खास रंगत आणते. 'सावरताना' गाण्यावर संगीतप्रेमींनी जसं प्रेम केलं तसंच प्रेम प्रेक्षक या गाण्यावरही करतील, याची खात्री आहे.'' 

संगीतकार अमितराज म्हणतात,  '' 'बहर नवा' हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाशी थेट संवाद साधणारं आहे. या गाण्यात सुर, ताल, आणि संगीताचे प्रत्येक घटक अत्यंत काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. गाण्याच्या सुरातील हलक्या बहरांनी नव्या नात्यातील कोवळेपणा आणि उमलणारी उमेद व्यक्त केली आहे, तर तालातील सूक्ष्म लयी आणि संगती भावनांच्या वाढीला हातभार लावतात. आम्ही संगीत टीम म्हणून हे गाणं बनवताना या नात्याची संवेदनशीलता आणि कथानकातील महत्त्वपूर्ण भावनांना संगीताद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची जादू प्रेक्षकांच्या मनातही तशीच उमलेल, याची मला खात्री आहे.'' 

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा  २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.





Wednesday, November 19, 2025

Techtextil India 2025 commences: Ushering in a new era for functional textiles


*Techtextil India 2025 commences: Ushering in a new era for functional textiles*

Photo Caption – (L-R)

Ms Sabine Scharrer, Director, Brand Management, Technical Textiles and Textile Processing, Messe Frankfurt GmbH

Guest of Honour, Smt R Lalitha, IAS, Director of Textiles, Department of Textiles, Government of Tamil Nadu

Mr Pramod Khosla, Member of Committee of Administration, The Manmade and Technical Textiles Export Promotion Council (MATEXIL)

Mr Mahesh Kudav, Chairman, Indian Technical Textiles Association

Mr Raj Manek, Executive Director & Board Member, Messe Frankfurt Asia Holdings Ltd

Mumbai, 19th November 2025: Techtextil India 2025, a premier trade fair for technical textiles, non-wovens and composites, organised by Messe Frankfurt Trade Fairs India, has opened today at Bombay Exhibition Centre, Mumbai, marking its 10th edition. Running from 19 – 21 November 2025, this landmark edition connects 215 exhibitors, including 100 first-time exhibitors to the textile value chain, featuring innovations across 12 application-based textile segments.

With the ever-growing textiles industry, the show’s dynamic agenda features 300+ brands, a dedicated Sporttech Pavilion and a German Pavilion - which features 13 brands. Visitors will have ample engagement and networking opportunities to discover next-generation solutions and deepen partnerships at this vital B2B event.

The show was inaugurated in the august presence of distinguished dignitaries, including:

Guest of Honour, Honourable Smt R Lalitha, IAS, Director of Textiles, Department of Textiles, Government of Tamil Nadu, Mr Pramod Khosla, Member of Committee of Administration, The Manmade and Technical Textiles Export Promotion Council (MATEXIL), Mr Mahesh Kudav, Chairman, Indian Technical Textiles Association, Ms Sabine Scharrer, Director, Brand Management, Technical Textiles and Textile Processing, Messe Frankfurt GmbH & Mr Raj Manek, Executive Director & Board Member, Messe Frankfurt Asia Holdings Ltd

*Guest of Honour, Honourable Smt R Lalitha, IAS, Director of Textiles, Directorate of Textiles, Government of Tamil Nadu,* sharing her experience opined: “The Techtextil India 2025 is an expo that weaves together leading innovators, policymakers and companies to frame appropriate policies for the growing industry. I believe that man-made fibres is the sunrise sector in the future. Concepts like sustainability and circularity will give rise to better technology that could help speed up research and development in India.”

On this milestone occasion, *Mr Raj Manek, Executive Director and Board Member, Messe Frankfurt Asia Holdings Ltd,* commented: “The Indian textile industry is witnessing a remarkable transformation driven by government support, technological innovation and global demand for sustainable materials. Techtextil India 2025 will not only showcase the latest in technical textiles and nonwovens but also serve as a knowledge-driven hub connecting policy with practice. As the high-value, sustainable and globally competitive textile industry is receiving renewed focus, the synergy between government initiatives and industry platforms such as Techtextil India 2025 will continue to strengthen India’s leadership in the global textile landscape. The show weaves together innovation, collaboration and opportunity to create a more resilient, future-ready industry.”

The 10th edition of Techtextil India is a significant platform for innovation, strategic networking, and opportunity creation for the technical textile sector. The opening day has already seen robust participation, energised discussions and promising collaboration.

The three days will intrigue visitors into in-depth knowledge sessions under Techtextil Symposium, ranging from topics such as new avenues for technical textiles, sustainable textiles, India’s activewear future, exploring circular supply chains, fabrics from waste and more.

The expo has garnered support from key industry bodies, including the Manmade & Technical Textiles Export Promotion Council (MATEXIL), Indian Technical Textile Association (ITTA), Department of Textiles (Government of Maharashtra) and Government of Tamil Nadu as the Partner State. Techtextil India is part of Messe Frankfurt’s Texpertise Network

अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात प्रभाकर मोरे साकारणार धम्माल पुजारी*

 अबब विठोबा बोलू लागला’ बालनाट्य नव्या संचात*प्रभाकर मोरे साकारणार धम्माल पुजारी

गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटकं रंगभूमीवर आली. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटकं रंगभूमीवर पुन्हा अवतरली.  या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमी सुद्धा मागे नाही. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी  प्रेक्षकांची मने  जिंकली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे  जुनं गाजलेलं बालनाट्य  रंगभूमीवर पुन्हा  धमाल करायला सज्ज झालं आहे.

२ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक  नव्या संचात  रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे. पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे,विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केले आहे.  हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवले.   

आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे धम्माल पुजारी साकारणार आहेत त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसेच  बालकलाकार आयुष टेंबे , किनारा पाटील , गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत. 

मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचे दिग्दर्शन  करीत असून  या नाटकाचे पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्री. विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना व पालकांना आपल्या संस्कार व संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारे हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.

The Stars Align for Laughter as Zee Studios & BLive Release Rahu Ketu on 16 January 2026!


The Stars Align for Laughter as Zee Studios & BLive Release Rahu Ketu on 16 January 2026!

At a time when action spectacles and Marking the return of the beloved Pulkit Samrat Varun Sharma pairing after the Fukrey franchise, and joined by Shalini Pandey in a leading role, Rahu Ketu explores myth meeting modernity through a comedic lens. Directed and written by Vipul Vig, the creative mind behind Fukrey, the film also stars Piyush Mishra, Chunky Pandey, Amit Sial, and Manurishi Chaddha.

Adding to the intrigue is the recently unveiled motion poster featuring the irresistibly catchy Papi tune a hook that leaves viewers wanting to know more about the enigmatic “Papi” and the world he inhabits along film’s cheeky spirit:

_Iss January badlegi aapki ‘dasha’ aur ‘disha’. Only in cinemas._

Umesh Kumar Bansal, CBO, Zee Studios, said, “At Zee Studios, we’re committed to championing stories that break the clutter while staying deeply connected to Indian audiences. Rahu Ketu does exactly that. It taps into our cultural belief systems with a playful twist and brings together a lead cast that’s loved for their comic timing. We are proud to back a film that pushes the comedy genre forward with originality, relevance, and heart.”

Suraj Singh, Producer, BLive Productions, added, “From the start, we knew Rahu Ketu needed a team that could balance heart, satire, and scale. Vipul’s vision does exactly that. The film carries the spirit of entertainment we believe in, while giving audiences something genuinely new to experience. We’re thrilled to partner with Zee Studios and can’t wait for viewers to enter this world.”

A Zee Studios presentation, produced by Zee Studios and BLive Productions, Rahu Ketu arrives in cinemas on 16 January 2026.

Tuesday, November 18, 2025

हर घर सुरक्षित 2025 अभियान के तहत गोदरेज ने लॉन्च की ‘एक्सिडेंटल इन्विटेशन’ पहल

 हर घर सुरक्षित 2025 अभियान के तहत गोदरेज ने लॉन्च की ‘एक्सिडेंटल इन्विटेशन’ पहल

स्मार्ट होम ग्रोथ को 20% तक बढ़ाने के लिए नियो डिजिटल लॉक्स रेंज को पेश किया

मुंबई, 17 नवंबर 2025: गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुप के प्रमुख व्यवसाय लॉक्स एंड आर्किटेक्चरल सॉल्यूशंस (LAS) ने आज अपने फ्लैगशिप अभियान हर घर सुरक्षित के 9 वे साल का में प्रवेश करते हुए इसके बड़े विस्तार की घोषणा की। यह विस्तार LAS की तेजी से बढ़ते स्मार्ट होम सेगमेंट में आक्रामक एंट्री को दर्शाता है, जहां कंपनी डिजिटल लॉक्स के मजबूत पोर्टफोलियो के साथ डबल-डिजिट ग्रोथ का लक्ष्य लेकर आगे बढ़ रही है। भारत के मास-प्रिमियम उपभोक्ताओं के लिए स्मार्ट सुरक्षा समाधान को लोकतांत्रिक बनाने के उद्देश्य से ब्रांड ‘मेड इन इंडिया’ डिजिटल लॉक्स की अपनी रेंज में डिज़ाइन और कीमत, दोनों में नवाचार पर केंद्रित है। डिजिटल लॉक्स कैटेगरी में गोदरेज ने 36% CAGR के साथ उल्लेखनीय वृद्धि दर्ज की है और बाजार में अग्रणी स्थिति बनाए रखी है।

हर घर सुरक्षित पहल, जो गोदरेज का प्रमुख होम सेफ्टी अवेयरनेस प्रोग्राम है, की लॉन्चिंग के अवसर पर ब्रांड ने ‘एक्सिडेंटल इन्विटेशन ऐप’ पेश किया। यह एक अद्वितीय और शक्तिशाली डिजिटल पहल है, जिसे नागरिकों को सोशल मीडिया पर ओवरशेयरिंग से जुड़े घरेलू सुरक्षा जोखिमों के प्रति जागरूक करने के लिए डिज़ाइन किया गया है। मेटा के साथ साझेदारी में विकसित, यह प्लेटफॉर्म उपयोगकर्ताओं को एक पर्सनलाइज़्ड 'एक्सीडेंटल इन्विटेशन स्कोर' प्रदान करता है, जो बताता है कि उनकी ऑनलाइन शेयरिंग आदतों से उनके घर की सुरक्षा पर कितना खतरा मंडरा सकता है। इसके साथ ही, यह प्लेटफॉर्म व्यक्तिगत सुरक्षा ज़रूरतों के अनुरूप विशेषज्ञ-निर्मित सुरक्षा समाधान भी उपलब्ध कराता है। यह कैंपेन पूरी तरह से एआई-संचालित है, जिसमें वास्तविक जीवन की परिस्थितियों पर आधारित प्रभावशाली फिल्में शामिल हैं। आज के अति-जुड़े डिजिटल युग में, वास्तविक सुरक्षा केवल दरवाज़ों पर ताले लगाने से नहीं, बल्कि ऑनलाइन और ऑफलाइन दोनों ही दुनिया में सजग और ज़िम्मेदार व्यवहार अपनाने से शुरू होती है। यह पहल लोगों को यह महत्वपूर्ण संदेश देती है कि डिजिटल सतर्कता ही आपके घर का नया सुरक्षा कवच है।

भारत में सोशल मीडिया से जुड़े साइबर अपराध पिछले पांच वर्षों में लगभग तीन गुना हो चुके हैं। साइबर अपराधों के बढ़ते खतरे को देखते हुए डिजिटल सुरक्षा न सिर्फ सुरक्षा के लिए, बल्कि सुविधा के लिए भी अत्यंत महत्वपूर्ण बन गई है। इसी के तहत गोदरेज ने कई किफायती डिजिटल लॉक्स पेश किए हैं। नई नियो डिजिटल लॉक्स रेंज आधुनिक भारतीय घरों के लिए इंटेलिजेंट सुरक्षा का अगला चरण है। अत्याधुनिक तकनीक, आकर्षक डिज़ाइन और किफायत का संयोजन करते हुए यह रेंज इन-बिल्ट वीडियो डोर फोन, वाई-फाई और ब्लूटूथ कनेक्टिविटी, मल्टीपल एक्सेस मोड, एंटी-थेफ्ट अलार्म और इमरजेंसी पावर बैकअप जैसे फीचर्स के साथ आती है। 8,999 रुपये से शुरू होने वाली कीमतों के साथ नियो रेंज उन शहरी उपभोक्ताओं की जरूरतों को पूरा करती है जो सुविधा, सुरक्षा और स्टाइल को एक साथ चाहते हैं।

इस अवसर पर श्याम मोटवाणी, बिजनेस हेड, एलएएस, गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुप, ने कहा, “पिछले आठ वर्षों से हर घर सुरक्षित ने होम सेफ्टी को संयुक्त जिम्मेदारी के रूप में स्थापित किया है। एक्सीडेंटल इन्विटेशन ऐप के माध्यम से हम इस मिशन को डिजिटल दुनिया तक विस्तारित कर रहे हैं। नियो डिजिटल लॉक्स रेंज का लॉन्च आधुनिक भारतीय घरों के लिए बुद्धिमान सुरक्षा को नए सिरे से परिभाषित करने और स्मार्ट होम कैटेगरी में हमारी ग्रोथ को तेज करने में एक महत्वपूर्ण कदम है।” हम अपनी प्रमुख पहल 'हर घर सुरक्षित' के माध्यम से होम सेफ्टी में क्रांति ला रहे हैं। अब तक 1.7 लाख से अधिक होम सेफ्टी चेक-अप पूरे किए जा चुके हैं, जिसमें अकेले वित्त वर्ष 2026 में 21,000+ चेक-अप शामिल हैं। यह पहल स्मार्ट सुरक्षा समाधानों के प्रति जागरूकता और उन्हें अपनाने को लगातार बढ़ावा दे रही है। इस प्रयास से हमें वर्ष-दर-वर्ष डबल-डिजिट ग्रोथ मिली है और पिछले वर्ष डिजिटल सुरक्षा समाधानों को अपनाने में 30% की ज़बरदस्त बढ़ोतरी दर्ज की गई है। डिजिटल लॉक्स कैटेगरी से बढ़ते राजस्व योगदान के साथ, यह सफलता घरेलू सुरक्षा क्षेत्र में गोदरेज की नेतृत्वकारी स्थिति और सशक्त बिज़नेस परफॉर्मेंस को स्पष्ट रूप से मजबूत करती है। नियो डिजिटल लॉक्स रेंज का लॉन्च इस कैटेगरी की ग्रोथ को और तेज करेगा तथा भारत के तेजी से बढ़ते स्मार्ट होम मार्केट में गोदरेज की हिस्सेदारी बढ़ाएगा।

ऐप लिंक – https://accidental-invitation.in/

फिल्म लिंक – 

• https://youtu.be/xFCQ4RNDL9c

• https://youtu.be/eu8tks9EHQg

• https://youtu.be/_aR4xoSMEAs

Sunday, November 16, 2025

Saffrons Miss India International & Saffrons Mrs India International 2025 Beauty Talent Contest.

 Final call 

You could be the next ........

Saffrons Miss India International & Saffrons Mrs India International 2025 Beauty Talent Contest.



No Skin Show, No Bikini Show, No Swim Suit Show

Yes, It's official!

Saffrons World is organising Saffrons Miss & Mrs India International 2025 Beauty & Talent Contest for Unmarried Girls & Married Women. Age 16 yrs to 30 yrs for Girls unmarried. Age 18 years to 42 years in Queen's category, 41 years to 60+ years in Queen-Elite category. Married, Divorcee, Single Mom, Widow, Annulled can participate.

Grand Finale on 21st of December 2025 at World Trade Center in Mumbai.

For more details and participation, please contact on 8169977833 / 9594573869 / 8928137608

#beautycontest #beautycommunity #beautyqueen #beautypageant #beautypageant2024 #beauty #mrsindia #mrsindiauniverse #mrsindiaworldwide #mrsindiaqueen #plussize #plussizestyle #mrsmodel #MrsBeautiful #runwaymodel #runwaymodeling #runwayfashion #karishmarao #drjiggnadesai #hinaoza #drnehakava #swatithakkar #vinumishra #vinamishra #drmonalitamankar #drmonaliprabhu #nishaphulsynder #DrTvacha #dramitkarkhanis #vijaykalantri #VikasKalantri #wtc #manjiriphansalkar #kirtipolekar #shwetavarpe #yogalifestyle #yogainspiration #yogachallenge #yogapractice #skincare #skincaretips #SkincareEssentials #actresses #actresslifestyle #Heroine #struggles #womensupportingwomen #womenfitness #womenswear #womeninbusiness #womenshealth #carreerorientedwomen #movies #OTT #ottplatform #beautifulwoman




आरंभ – विश्वरंग मुंबई 2025’ महोत्सव का आयोजन*


*‘आरंभ – विश्वरंग मुंबई 2025’ महोत्सव का आयोजन*

*विश्वरंग के सातवें संस्करण की सांस्कृतिक शुरुआत, भोपाल में आगामी आयोजन की घोषणा* 

मुंबई:  विश्व स्तर पर भारतीय भाषाओं, कलाओं और संस्कृति को समर्पित ‘विश्वरंग’ के सातवें संस्करण की सांस्कृतिक यात्रा की शुरुआत ‘आरंभ – विश्वरंग मुंबई 2025’ के माध्यम से मुंबई विश्वविद्यालय के ग्रीन टेक्नोलॉजी ऑडिटोरियम में हुई। दो दिवसीय इस महोत्सव ने भारतीय भाषाओं की विविधता, साहित्यिक परंपराओं और कलात्मक विरासत को केंद्र में रखते हुए विविध सत्रों और प्रस्तुतियों के माध्यम से एक जीवंत संवाद रचा। 

इस महोत्सव का उद्घाटन रबीन्द्रनाथ टैगोर विश्वविद्यालय के कुलाधिपति एवं विश्वरंग फाउंडेशन के निदेशक श्री संतोष चौबे ने किया। मंच पर डॉ. सिद्धार्थ चतुर्वेदी, डॉ. करुणा शंकर उपाध्याय, डॉ. विजय सिंह और महाराष्ट्र पुलिस के अतिरिक्त पुलिस महानिदेशक श्री कृष्ण प्रकाश जैसे विशिष्ट अतिथि उपस्थित रहे। 

कार्यक्रम की शुरुआत डॉ. सुरुचि मेहता द्वारा मंगलाचरण से हुई, जिसने पूरे आयोजन को एक आध्यात्मिक और सांस्कृतिक ऊर्जा प्रदान की। श्री कृष्ण प्रकाश ने भारतीय भाषाओं में निहित सांस्कृतिक पहचान को रेखांकित किया, वहीं श्री चौबे ने विश्वरंग की भूमिका को वैश्विक मंच पर भारतीय भाषाओं के संवर्धन के रूप में प्रस्तुत किया। 

भाषा, साहित्य और संवाद के विविध आयाम: महोत्सव के दौरान आयोजित सत्रों में भारतीय भाषाओं की अंतर्संवादिता, हिंदी लघुकथा का विकास और बहुभाषी कविता की समृद्ध परंपरा पर चर्चा हुई। ओम थानवी, सूर्यबाला, ए. अरविंदाक्षन और संतोष चौबे जैसे प्रतिष्ठित साहित्यकारों ने विचार साझा किए। इस अवसर पर ‘विश्वरंग संवाद’ और ‘वन्माली कथा’ के विशेष संस्करणों का लोकार्पण भी हुआ।

सांस्कृतिक कार्यक्रम और रंगमंचीय संवाद: पहले दिन मुंबई विश्वविद्यालय के परफॉर्मिंग आर्ट्स विभाग द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम ने दर्शकों को भारतीय लोक और शास्त्रीय कलाओं की विविधता से परिचित कराया। संगीत, नृत्य और नाट्य की प्रस्तुति ने आयोजन को जीवंतता प्रदान की।

रंगमंच पर केंद्रित सत्र में रंगमंच के वरिष्ठ कलाकार: वामन केंद्रे, जयंत देशमुख, प्रीता मधुर और अखिलेंद्र मिश्रा ने मंचीय शिल्प, अभिनय और स्व: हबीब तनवीर की रंग परंपरा पर संवाद किया। ‘रंग संवाद – हबीब तनवीर संस्करण’ का लोकार्पण भी इसी सत्र में हुआ।

सिनेमा और विज्ञान संचार में भाषाओं की भूमिका: सिनेमा के माध्यम से भाषाई और सांस्कृतिक विमर्श पर केंद्रित सत्र में पुरुषोत्तम अग्रवाल, अशोक मिश्रा, अनंग देसाई, रूमी जाफ़री, अजय ब्रह्मात्मज, सलीम आरिफ और छाया गांगुली जैसे प्रमुख हस्तियों ने भाग लिया। इस अवसर पर ‘विश्वरंग संवाद’ का सिनेमा विशेषांक भी जारी किया गया।

विज्ञान संचार में भारतीय भाषाओं की भूमिका पर केंद्रित सत्र की अध्यक्षता श्री चौबे ने की। वक्ताओं में कृष्ण कुमार मिश्रा, मनीष मोहन गोरे, रामाशंकर, समीर गांगुली, नरेंद्र देशमुख, डॉ. कुलवंत सिंह और रीता कुमार शामिल रहे। डॉ. विनिता चौबे द्वारा संपादित ‘इलेक्ट्रॉनिकी आपके लिए’ का नवम्बर 2025 संस्करण भी इस अवसर पर प्रस्तुत किया गया।

धर्मवीर भारती को शताब्दी श्रद्धांजलि: धर्मवीर भारती की जन्मशताब्दी पर आयोजित विशेष सत्र में श्रीमती पुष्पा भारती, विश्वनाथ सचदेव, हरि मृदुल, हरीश पाठक और प्रो. चौबे ने उनके साहित्यिक योगदान पर विचार साझा किए। इस अवसर पर ‘गुनाहों का देवता’ के 189वें संस्करण का औपचारिक विमोचन भी हुआ।

लोक कला की थापों में शुरुआत, भोपाल में अगली भव्य प्रस्तुति की घोषणा: ‘आरंभ’ के मंच पर मुंबई विश्वविद्यालय की लोक कला अकादमी द्वारा प्रस्तुत लोकनृत्य ने सांस्कृतिक ऊर्जा का संचार किया। श्री संतोष चौबे ने अपने संबोधन में कहा कि यह कोई समापन नहीं, बल्कि एक नई शुरुआत है—भारतीय भाषाओं और कलाओं को लेकर एक व्यापक संवाद की। इसी क्रम में उन्होंने घोषणा की कि विश्वरंग का अगला भव्य आयोजन ‘विश्वरंग भोपाल’ 27, 28 और 29 नवम्बर 2025 को आयोजित होगा।

दुबईत शाहरूख खानच्या नावे गगनचुंबी व्यावसायिक इमारत


दुबईत शाहरूख खानच्या नावे गगनचुंबी व्यावसायिक इमारत

डॅन्यूब प्रॉपर्टीजतर्फे दुबईच्या मध्यभागी 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' या प्रीमियम बिझनेस टॉवरचे अनावरण

मुंबई, जागतिक स्तरावर प्रथमच डॅन्यूब प्रॉपर्टीजने 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' या प्रीमियम व्यावसायिक गगनचुंबी इमारतीच्या (कमर्शियल टॉवर) अनावरणाची घोषणा केली. विशेष म्हणजे या टॉवरला बॉलीवूड 'मेगास्टार' शाहरुख खानचे नाव देण्यात आले आहे. ही घोषणा दोन सुप्रसिद्ध व्यक्तींमधील एक भव्य सहयोग दर्शवते ज्यांनी आपापल्या क्षेत्रात महत्त्वाकांक्षा आणि यशाची पुनर्परिभाषा केली, ते म्हणजे अभिनेता शाहरुख खान आणि रिझवान साजन, जे डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

शेख झायेद रोडवर भव्यतेने उभारलेला ५५ मजली टॉवर दुबईतील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक 'लँडमार्क'पैकी एक बनण्यासाठी सज्ज आहे, जे साम्राज्य असलेले विकासक, नवोन्मेषक आणि दूरदर्शींसाठी डिझाइन केलेले आहे. शाहरुख खान आणि 'डॅन्यूब' दोघांच्याही ३३ वर्षांच्या उत्कृष्टतेचा उत्सव हा टॉवर साजरा करतो. दोघांमधील लवचिकता, नवनिर्मिती आणि यशासाठी अथक प्रयत्नांच्या सामायिक मूल्यांचे हे एक प्रतीक आहे.

शाहरुख खान आणि रिझवान साजन यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित एका शानदार उत्सवात सायंकाळी ही घोषणा करण्यात आली. या अनावरणप्रसंगी शेकडो पाहुण्यांनी हजेरी लावली, ज्यात आघाडीचे समाजमाध्यम प्रभावक, व्यावसायिक नेते, गुंतवणूकदार, निर्माते आणि माध्यमकर्मी यांचा समावेश होता. त्यामुळे हा कार्यक्रम या वर्षातील सर्वात प्रसिद्ध रिअल इस्टेट अनावरणांपैकी एक ठरला आहे.

लाँचिंगच्या वेळी बोलताना शाहरुख खान म्हणाला: "दुबईतील एका महत्त्वाच्या ठिकाणी माझ्या नावे इमारत असणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आणि हृदयस्पर्शी आहे. दुबई हे नेहमीच माझ्यासाठी एक खास ठिकाण राहिले आहे, कारण ते स्वप्ने, महत्त्वाकांक्षा आणि शक्यतांनी भारलेले शहर आहे. "शाहरुख्झ बाय डॅन्यूब" हे विश्वास आणि कठोर परिश्रम तुम्हाला किती दूर नेऊ शकतात याचे प्रतीक आहे. डॅन्यूबशी जोडल्याचा मला अभिमान आहे."

"शाहरुख खान आणि रिजवान साजन दोघांनीही ३३ वर्षांपूर्वी उत्कटता आणि चिकाटीतून प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यांच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याश्या स्वप्नाने केली होती. शाहरुख खानने स्वप्नांना नशिबात रूपांतरित केले, हे एक तत्वज्ञान जे डॅन्यूबमधील आमच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे. 'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' ही सुरूवात आणि अथक महत्त्वाकांक्षेच्या दोन कथांना एकत्र करते," असे डॅन्यूब ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रिजवान साजन म्हणाले.

'शाहरुख्झ बाय डॅन्यूब' हा १ दशलक्ष चौरस फूट 'बिल्ट-अप' क्षेत्रफळाचा एक प्रतिष्ठित विकास प्रकल्प आहे, जो लक्झरी, नावीन्यपूर्णता आणि स्टार पॉवरचे मिश्रण देतो. फक्त ४,७५,००० डॉलर/ ४.२ कोटी रुपयांपासून सुरूवातीच्या किमतीसह, हा ऐतिहासिक प्रकल्प दुबईमध्ये 'प्रीमियम रिअल इस्टेट'साठी एक नवीन मापदंड स्थापित करतो. या प्रीमियम बिझनेस टॉवरमध्ये ४० हून अधिक जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. त्याचे धोरणात्मक स्थान बुर्ज खलिफा आणि दुबई विमानतळापासून दुबईच्या सर्वात प्रतिष्ठित लँडमार्कशी अतुलनीय जवळीक प्रदान करते.

Khyaal's 50Above50 Mega Event Sets New Benchmark for Active Ageing


India's Largest Senior Celebration Concludes with Resounding Success: Khyaal's 50Above50 Mega Event Sets New Benchmark for Active Ageing

 

The two-day gathering at NESCO Mumbai witnessed overwhelming participation from 5500+ seniors and their families, marking the beginning of an annual movement dedicated to recognising, celebrating, and empowering India's vibrant 50+ community

Mumbai, 16th November, 2025: Mumbai transformed into the epicentre of India's most spectacular celebration of active ageing as Khyaal's 50Above50 Mega Event concluded on November 16, 2025. This landmark two-day celebration has redefined how India celebrates and empowers its senior community. The iconic event was inaugurated by National Award-winning actor and Khyaal 50Above50 Brand Ambassador Rohini Hattangadi, alongside distinguished guests including Rakesh Bedi, Mangesh Gawade, Yasmin Sait, and Mansur Dalal, setting an inspiring tone for the festivities that followed. The event drew over 5,500 seniors and their families, with enthusiastic participation across all age groups as families travelled from across India to witness and be part of this landmark celebration.

The weekend transformed NESCO into a vibrant hub of talent, energy, and celebration, showcasing the remarkable spirit of India's 50+ community through entertainment, education, and engagement. It featured an exceptional lineup spanning diverse art forms—from the soulful Indian classical music by Krishna Bongane to the energetic performance by RD Warriors Dance Group. Legendary tabla maestro Ustad Taufiq Qureshi also mesmerised the audience with a soul-stirring performance. World Whistling Champion and trained vocalist Nikhil Rane, and renowned music director and guitarist Girija Marathe (great-granddaughter of the legendary Dada Saheb Phalke) showcased their artistry. The Folkswagon Band brought folk music to life, while stand-up comedy by Atul Khatri kept audiences in stitches.

Beyond entertainment, the event featured thought-provoking sessions addressing every dimension of retirement planning. Anil Kumar Chopra from Ready to Retire (Incubated by Bajaj Capital) sparked conversations about reimagining life's next chapter with purpose and financial confidence, while Rahul Jain from Tulips Hygiene empowered attendees through "Life par Full Control," focusing on health and dignity in later years. The celebration also showcased Udbhav Gupta from Axis Max Life Insurance Ltd. presenting "The Grand Transition: Designing Your Next Great Chapter," Ranjan Pal's "Life After 50: Finding Your True North" on discovering personal direction, Abhinav Daga from AasaanWill's "Introduction on Will Creation" addressing legacy preparation, and Sandeep Singhi from HDFC Mutual Fund's Future Ready program guiding participants through financial preparedness with "Future Ready: A Guide for Retirees & Soon-to-Retire."

The celebration featured hands-on creative stations, including caricature drawing, tattoos, mehendi, pottery making, and bangle making, while an indoor sports arena fostered healthy competition among participants. Technology took center stage with a VR experience zone, and the Golden Tambola with gold prizes drew enthusiastic participation across both days. The brand expo showcased products and services designed to enhance senior lifestyle and independence, while lucky draw prizes throughout the event added extra excitement to the two-day celebration.

Reflecting on the event's success, Hemanshu Jain, Founder & CEO, Khyaal said, “What we witnessed this weekend exceeded all expectations. The passion, participation, and positive energy from our growing senior community has been truly phenomenal. With over 4 million users already benefiting from the Khyaal ecosystem, this annual flagship celebration adds another dimension to our comprehensive approach to senior empowerment and engagement.”

Further adding, Rohini Hattangadi, Brand Ambassador, Khyaal 50Above50 added, “For too long, society has viewed ageing through a lens of limitation. But standing here, witnessing the extraordinary talent, resilience, and creative fire of these individuals, that narrative shatters completely. Being a part of this celebration has been incredibly heartwarming. The energy, talent, and enthusiasm displayed here are proof that age is truly just a number. Khyaal has showcased a powerful statement about the vibrancy and potential of India's 50+ population.”

At the heart of the celebration were Khyaal 50Above50 Awards, hosted by celebrated voice-over artist Meghna Erande, which honoured exceptional seniors who continue to inspire through their achievements and redefine graceful ageing. As an annual initiative, Khyaal 50Above50 will continue expanding opportunities for India's senior citizens to showcase their abilities, forge meaningful connections, and access resources that enrich their lives.

Saturday, November 15, 2025

Karan Johar to headline Marrakech International Film Festival’s ‘Conversation’ series, Homebound set for gala screening*

 *Karan Johar to headline Marrakech International Film Festival’s ‘Conversation’ series, Homebound set for gala screening*

Karan Johar is set to represent Indian cinema at the Marrakech International Film Festival, joining the festival’s prestigious Conversation series - an honour reserved for some of the most influential voices in global filmmaking. This year’s lineup features names like Bong Joon Ho, Guillermo del Toro, Andrew Dominik, Laurence Fishburne, and Jodie Foster, placing Karan in truly rare company.

Adding to the moment, his globally acclaimed film Homebound has been selected for a gala screening at the festival. It’s a strong acknowledgement of the filmmaker’s evolving global footprint and the film’s growing international acclaim.

स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या 'कैरी'ची गोष्ट, पॉवरपॅक्ड मराठी कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका, 'कैरी' सिनेमा येत्या १२ डिसेंबरपासून चित्रपटगृहात*

 *स्वतःचे आकाश शोधायला निघालेल्या 'कैरी'ची गोष्ट, पॉवरपॅक्ड मराठी कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका,  'कैरी' सिनेमा येत्या १२ डिसेंबरपासून चित्रपटगृहात*

आजकाल कोणत्या सिझनला काय काय बदल होतील सांगता येत नाही. हिवाळ्यात पाऊस, पावसाळ्यात गरमी हे सार सुरुच आहे. इतकंच काय आता तर मार्च -मेदरम्यान येणारी कैरीही डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे. ऐकून तुम्हीही गोंधळात ना?, हो. ‘कैरी’ हा मराठमोळा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर समोर आलं असून चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच या चित्रपटाची उत्सुकता होती. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी' हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला  प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

'कैरी' या चित्रपटात सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे कलाकार मुख्य भूमिकेत असल्याचे दिसतंय. दिग्दर्शक शंतनू रोडे पॉवरपॅक्ड  कलाकारांना ‘कैरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. इतकंच नाहीतर या चित्रपटात सायली संजीव आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

‘कैरी' या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. या स्टुडिओने बऱ्याच भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘कैरी’ हा त्यांचा तिसरा सिनेमा आहे. शिवाय ‘कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे.  तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. तसेच,  चित्रपटाला संगीत दिलंय ‘निषाद गोलांबरे’ आणि ‘पंकज पडघन’ यांनी; तर पार्श्वसंगीत दिलंय ‘साई पियूष’ यांनी. 

दिग्दर्शक शंतनू रोडे यांच्या ‘कैरी’ या सिनेमात आपल्याला रोमँटिक थ्रिलर असे कोणते ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहेत याची उत्सुकता या पोस्टरने वाढविली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...