Monday, May 5, 2025

भारत स्टार्टअप यात्रा केवल एक शो नहीं, एक बदलाव की दस्तक है

 भारत स्टार्टअप यात्रा केवल एक शो नहीं, एक बदलाव की दस्तक है


“कहानी कहने का नजरिया बदल गया है, पर जड़ें वहीं हैं” — यह कहना है अभिनेता, निर्देशक और कहानीकार शशि वर्मा का, जिन्होंने अपने नए शो भारत स्टार्टअप यात्रा के ज़रिए भारतीय उद्यमिता के असली चेहरे को दर्शकों के सामने लाने का प्रयास किया है।



“मेरी शुरुआत अभिनय से हुई,” शशि वर्मा बताते हैं। “इसने मुझे भावनाओं और प्रस्तुति की गहराई सिखाई। लेकिन धीरे-धीरे मुझे कैमरे के पीछे की दुनिया ने आकर्षित किया। खासकर वो कहानियां जो इस देश की असल ज़मीन से निकलती हैं — जो नाटक नहीं, हकीकत होती हैं।”


शशि वर्मा कहते हैं, "भारत स्टार्टअप यात्रा एक सामान्य ट्रैवल शो नहीं है। यह उन इनोवेटर्स की यात्रा है जो भारत के अलग-अलग कोनों में नए समाधान खोज रहे हैं—स्थानीय समस्याओं के लिए वैश्विक सोच के साथ।" यह शो शहरी और ग्रामीण भारत के बीच की खाई को पाटने की कोशिश है—जहां ग्रामीण प्रतिभा और शहरी अवसर मिलकर भविष्य रचते हैं।


इस सीरीज़ की शोध और लेखन प्रक्रिया का नेतृत्व पूर्व पत्रकार निशात शम्सी ने किया है, जिनकी पत्रकारिता की गहराई ने शो को एक ठोस दृष्टि दी है। वहीं रचनात्मक निर्देशन की कमान संभाली है अभिनेता व लेखक चंदन आनन्द ने, जिनकी कल्पनाशीलता और अनुभव ने इस यात्रा को एक विशिष्ट दृश्यात्मक और भावनात्मक आयाम दिया है।


भारत स्टार्टअप यात्रा को Waves OTT पर आने वाले दिनों में देखा जा सकता है। यह डिजिटल-फर्स्ट ऑडियंस के लिए बनाया गया है, खासकर युवा वर्ग और स्टार्टअप इकोसिस्टम से जुड़े लोगों के लिए।


शशि वर्मा साफ कहते हैं, “यह कोई सैर-सपाटे वाला शो नहीं है। यह मिशन है। हम शहरों की खूबसूरती देखने नहीं, वहां की जमीनी कहानियों को खोजने निकले हैं — साहस, संघर्ष और नवाचार की कहानियां।”


“यह मेरे लिए अब तक का सबसे निजी प्रोजेक्ट है। यहां कोई अभिनेता नहीं, सिर्फ असली लोग हैं। उन्हें निर्देशित नहीं किया जा सकता, उन्हें समझना होता है, महसूस करना होता है। यह डॉक्यूमेंट्री स्टाइल का काम है, जिसमें लचीलापन और भावनात्मक समझ सबसे ज़रूरी है।”


इस सीरीज़ में लोकप्रिय अभिनेता सनी हिंदुजा, जिन्हें दर्शक संदीप भैया के नाम से जानते हैं, सूत्रधार की भूमिका में हैं। उनका खुद का सफर—संघर्षों से सफलता तक—उन्हें इस शो से भावनात्मक रूप से जोड़ता है। उनकी आवाज़ और उपस्थिति हर एपिसोड को विशेष बनाती है।


"सपनों को विश्वास और मेहनत का 'फंडिंग राउंड' मिल जाए, तो कोई भी स्टार्टअप... बन सकता है एक सुपरहिट कहानी। मैंने भी एक वक्त में छोटे-छोटे सपनों से शुरुआत की थी। असफलताएँ मिलीं, मगर हार नहीं मानी... क्योंकि जब आपका जुनून आपका 'स्टार्टअप' हो, तो रास्ते खुद बनते हैं! भारत स्टार्टअप यात्रा उन लाखों उद्यमियों की आवाज़ है, जो 'कम' से शुरू करके 'कभी न हारने' का इतिहास लिख रहे हैं।" — सनी हिंदुजा

शशि वर्मा मुस्कुराते हुए कहते हैं, “अभिनय तो मेरे अंदर है ही। कुछ फीचर फिल्म प्रोजेक्ट्स पर काम चल रहा है जो जल्द ही सामने आएंगे। लेकिन इस समय मेरी ऊर्जा और भावना पूरी तरह से भारत स्टार्टअप यात्रा में लगी हुई है।”


और जहाँ एक ओर शशि वर्मा निर्देशन की दुनिया में तहलका मचा रहे हैं, वहीं अभिनय का जुनून भी बरकरार है। वे इस समय दो राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्देशकों—नितिन चंद्रा की छठ और अमोल गोले की लक्ष्मी मरियम—में मुख्य भूमिकाएं निभा रहे हैं। साथ ही, वे जल्द ही पंचायत सीज़न 4 में भी नजर आएंगे। यह दिखाता है कि कहानी कहने का उनका जज़्बा दोनों ओर—कैमरे के आगे और पीछे—एक जैसा जीवित है।


इस शो को जीवन दिया है प्रोडक्शन हाउस October Sky ने, जो भारत की जमीनी कहानियों को मुख्यधारा में लाने के लिए प्रतिबद्ध है। इस शो में भारत की जानी-मानी एंकर और इंफ्लुएंसर ऋचा अनिरुद्ध की भी विशेष सहभागिता है।


प्रसार भारती के सीईओ श्री गौरव द्विवेदी कहते हैं:

“हमें भारत स्टार्टअप यात्रा का समर्थन करके खुशी हो रही है। यह सीरीज़ भारत के भविष्य को आकार देने वाले उद्यमशीलता के जज्बे को दर्शाती है। यह डॉक्यूमेंट्री प्रसार भारती की उस सोच के अनुरूप है जिसमें देश भर की परिवर्तनकारी कहानियों को उजागर किया जाए। Waves OTT पर इसकी उपस्थिति सुनिश्चित करती है कि ये प्रेरणादायक कहानियां डिजिटल इंडिया के कोने-कोने तक पहुंचे।”


तो क्या आप तैयार हैं इस यत्रा में शामिल होने के लिए?

The song “Krishna Murari”, adorned with Gautami Patil’s vibrant dance, has crossed the 5 million views mark!

    The song “Krishna Murari”, adorned with     Gautami Patil’s vibrant dance, has crossed the                           5 million views mark!


Gautami Patil's song "Krishna Murari" is trending on social media, a beautiful video of a mother and her little boy goes viral!


Gautami Patil is a dancer who has won the hearts of the audience with her dancing skills. Presented by Sai Ratna Entertainment, the song “Krishna Murari”, adorned with Gautami Patil’s dance, has recently been released. This song is getting a huge response from the audience and has completed 5 million views. In this song, she is seen in the role of a Gopika and is seen worshipping Shri Krishna. Many people have made beautiful videos on this song and shared them on social media. In it, a beautiful video of a mother and her young child is also going viral. While a video of a grandfather singing a song has gone viral. That video is getting liked by the people. Also, artists are performing this song in many villages and orchestras. Dancer Sayali Patil has also danced on this song.


The song “Krishna Murari” is produced by Sandesh Vitthal Gadekar and Suresh Vitthal Gadekar. Singer Gayatri Shelar has sung this song and Vishal Shelar has written the lyrics of this song. The music of this song is arranged by Aditya Patekar and Karan Vavare. The song Krishna Murari has been shot in Pune. But while watching this song, one feels like being in Vrindavan.

Gautami talks about her first Gavlan song and the process of singing, “I love the folk dance form Gavlan. I had wanted to do Gavlan for a long time. The song “Krishna Murari” presented by Sairatna Entertainment fulfilled my wish. For this, I sincerely thank Sairatna Entertainment and producers Sandesh Gadekar and Suresh Gadekar. I have deep faith in Krishna. I worship Krishna with devotion every day. I had a lot of fun while shooting this song. Seeing that I am getting so many beautiful comments, it feels like the audience is loving this song. This song has recently completed 5 million views, so I feel very happy. May the audience continue to love me like this!

Link - https://youtu.be/7jK4zhK4GFI

BKLKP juniors shine in Kanji Cup

 BKLKP juniors shine in Kanji Cup

 

Brihanmumbai Kreeda ani Lalit Kala Pratishthan (BKLKP) proved the strongest among the rest, winning all their league matches in the Kanji Cup for juniors at the Motiram, Ullal and Kanji Cup Inter-Club Badminton Tournament, organised by GMBA and hosted by Willingdon Sports Club, at their courts on Saturday.



BKLKP began their campaign with 4-1 win over Bombay Gymkhana, before routing host club Willingdon Sports Club 5-0. They then beat GCH 5-0 to end a rewarding day.

 


Bombay Gymkhana also recovered after their opening loss to win their next two matches and stay in the fray.

         


Brief Score

BKLKP - JUNIOR TEAM beat BOMBAY GYMKHANA – J 4-1

Anika Taneja bt Aashka Patel 15-4, 15-5; Jash Mehta lost to Kabir Banerjee 14-15, 14-15; Hazel Joshi/Myra Goradia bt Aashka Patel/Avni Arlekar 15-11, 15-10; Ayan Kulkarni/Rishabh Gajwani bt Anay Arlekar/Kabir Banerjee 15-1,15-2; Rishabh Gajwani/Anika Taneja bt Anay Arlekar/Avni Arlekar 15-4, 15-8

GCH - JUNIOR TEAM beat Willington sports club 5-0

Dia Bhandari granted a walkover; Niket Somaiya bt Riaan Bottlewalla 15-9, 15-11; Jeevika S Gandhi/Kashvi Shah granted a walkover; Daivik Mehta/Nivaan Shah bt Shirom Shah/Yuvraj Somani 15-8, 15-8; Nivaan Shah/Vanisha Mehta bt Shirom Shah/Navya Goenka 15-6, 15-14

BKLKP - JUNIOR TEAM beat GCH - JUNIOR TEAM 5-0

Myra Goradia bt Dia Bhandari 15-8, 15-7; Ishan Deshmukh bt Niket Somaiya 15-8, 15-5; Anika Taneja/Hazel Joshi bt Jeevika S Gandhi/Kashvi Shah 15-3, 15-6; Ayan Kulkarni/Rishabh Gajwani bt Daivik Mehta/Nivaan Shah 15-7, 15-4; Rishabh Gajwani/Anika Taneja bt Nivaan Shah/Vanisha Mehta 15-3 15-4

BOMBAY GYMKHANA – J beat Willington Sports Club 5-0

Aashka Patel granted a walkover; Kabir Banerjee bt Riaan Bottlewalla 15-5, 15-7; Aashka Patel/Avni Arlekar granted a walkover; Anay Arlekar/Kabir Banerjee bt Shirom Shah/Yuvraj Somani 15-10 15-5; Anay Arlekar/Avni Arlekar bt Shirom Shah/Navya Goenka 15-9,15-8


BKLP - JUNIOR TEAM beat Willington sports club 5-0

Anika Taneja granted a walkover; Ishan Deshmukh bt Riaan Bottlewalla 15-7,15-7; Anika Taneja/Myra Goradia granted a walkover; Ishan Deshmukh/Jash Mehta bt Shirom Shah/Yuvraj Somani 15-9, 15-5; Ayan Kulkarni/Hazel Joshi bt Shirom Shah/Navya Goenka 15-4, 15-5

BOMBAY GYMKHANA – J beat GCH - JUNIOR TEAM 4-1

Aashka Patel lost to Dia Bhandari 7-15, 8-15; Kabir Banerjee bt Niket Somaiya 15-1, 15-7; Aashka Patel,Avni Arlekar bt Dia Bhandari/Jeevika S Gandhi 15-11, 15-7; Anay Arlekar/Kabir Banerjee bt Daivik Mehta/Nivaan Shah 15-5, 15-8; Anay Arlekar/Avni Arlekar bt Nivaan Shah/Kimaayra Shah 15-5, 15-6 

ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’

ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला पी.एस.आय अर्जुन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अंकुश चौधरी म्हणतोय ‘थांब म्हंटलं की थांबायचं’

बऱ्याच दिवसांपासून अंकुश चौधरीच्या वर्दीतील लुकची व डायलॉगची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. महाराष्ट्राचा ‘स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉवर परफॉर्मर’ अंकुश चौधरी ‘पी. एस. आय. अर्जुन’मध्ये फुल ॲक्शन रोलमध्ये दिसत आहे. चित्रपटाचे टीझर आणि गाणे आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस येत असून, प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आता या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच 'पी.एस. आय. अर्जुन' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा अतिशय अनोख्या पद्धतीने पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुश चौधरीला जेलमध्ये घेऊन आले. अंकुशची ही धमाकेदार एंट्री सर्वांनाच भावली. तसेच यावेळी चित्रपटातील प्रमोशनल सॉन्गही येथे सादर झाले. मराठीत इतक्या भव्यदिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात पार पडलेला हा बहुदा पहिला ट्रेलर लाँच सोहळा असावा. या ट्रेलर लाँचला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. 


ट्रेलरमध्ये अंकुश चौधरींची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. असे असले तरी अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, बिनधास्त ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्ये असल्याचे दिसतेय. त्यामुळे या उत्कंठावर्धक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, हे नक्की !



ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणतात, ‘’मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. पीएसआय अर्जुन एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स असे सगळेच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात अंकुश चौधरीसारखा अभिनेता आम्हाला लाभला. इतके नामवंत कलाकार आमच्या या चित्रपटात सहभागी झाले, यातच सर्व काही आले. ट्रेलरवरून प्रेक्षकांना चित्रपटाचा अंदाज आला असलेच. आम्ही प्रेमाने आणि मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे. आता ९ मेपासून आम्ही तो प्रेक्षकांच्या स्वाधीन करणार आहोत. मला खात्री आहे, प्रेक्षक ‘पी. एस. आय. अर्जुन’वर भरभरून प्रेम करतील.’’


निर्माते विक्रम शंकर म्हणतात, ‘’चित्रपटाच्या ट्रेलरचे लाँचिंग वेगळया पद्धतीने करण्याचे मनात होते. चित्रपट पोलिसांवर आधारित असल्याने जेलमध्ये ट्रेलर लाँच सोहळा करावा असे ठरले. खूप वेगळा असा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटातील डायलॅाग्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणेही धुमाकूळ घालत आहे. रसिकांकडून मिळणारा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला उत्साह देणारा आहे. मुळात ही चित्रपटाची टीम कमाल आहे. बॅालिवूडला सुपरहिट थ्रिलर चित्रपट देणारे दिग्दर्शक, मराठीतील सर्वोत्कृष्ट कलाकार, नकाश अजीज यांच्यासारखा गायक अशी उत्तम भट्टी जमून आली आहे.’’



या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  'पी.एस.आय.अर्जुन'चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित ‘एप्रिल मे ९९’ १६ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 पहिल्या मैत्रीणीची आठवण  करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित
‘एप्रिल मे ९९’ १६ मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 


उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे. ‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे. 


कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे. 


निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, "‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल."



दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात," या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल."


मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

‘आंबट शौकीन’ पोस्टर प्रदर्शित…

 ‘आंबट शौकीन’ पोस्टर प्रदर्शित…


हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे. 



नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल,  याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या चौघांसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, “‘आंबट शौकीन’ ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर या सिनेमातून दाखवली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’ 

चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित

 'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित 


स्त्रीशक्तीच्या प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कश्मीरा कुलकर्णी हिच्या दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो. एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा, तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची, अस्तित्वाची व स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. 


ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून येत्या २३ मे रोजी 'वामा- लढाई सन्मानाची' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी त्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  

 

दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात," ‘ही कथा केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहाण्याच्या ताकदीची आहे. यातून आम्ही एक सामाजिक संदेश, सामाजिक जबाबदारी आणि विचारक्रांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न केला आहे. 'वामा - लढाई सन्मानाची' चित्रपटात हिंसाचारासोबतच भावनिक प्रवासावरही लक्ष केंद्रित केले आहे. एक सामान्य स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेव्हा समाजात परिवर्तन घडवण्याचे बळही तिच्यात आपसूकच येते. हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.'' 


चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात," ‘महिला सशक्तीकरणावर आधारित या चित्रपटात मनोरजंन तर आहेच याशिवाय समाज परिवर्तनाचा संदेशही यातून देण्यात आला आहे. मला असे वाटते 'वामा- लढाई सन्मानाची' या चित्रपटामुळे प्रेक्षकांची मानसिकता बदलण्यास नक्कीच मदत होईल. जेव्हा प्रेक्षक सशक्त स्त्रीची भूमिका पडद्यावर पाहातात, तेव्हा त्यांच्या मनात महिलांविषयी आदर आणि समतेची भावना निर्माण होते आणि म्हणूनच आम्ही हा चित्रपट खास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. हा चित्रपट केवळ महिलांसाठी नसून संपूर्ण समाजाला स्त्री-पुरुष समानतेचे महत्व पटवून देणारा आहे.''

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...