Wednesday, August 13, 2025

लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका 'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

 लव्हस्टोरी, घोस्ट कॉमेडीचा धमाका

'बेटर-हाफची लव्हस्टोरी'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित 

प्रेम, भूत आणि हास्याचा भन्नाट मेळ घालणारा आगामी मराठी चित्रपट ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या घोस्ट कॉमेडीचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर धमाल उडवायला सज्ज झाली आहे. या आधी ‘पालतू फालतू’ या मजेशीर गाण्यामुळे आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीतामुळे चित्रपटाविषयी कुतूहल निर्माण झालं होतंच, परंतु आता आलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांना या प्रेमकथेच्या गोंधळातल्या धमाल प्रवासाची झलक पाहायला मिळाली आहे. 

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत, रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक वेगळी आणि हटके प्रेमकथा उलगडताना दिसते. सुबोध भावे याची ‘बेटर-हाफ’ म्हणजे पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा त्याच्याच शरीरात वास करत असल्याचं गोंधळलेलं चित्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. त्यातून सुटका मिळवण्यासाठी सुरू होतो विनोदी संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांची त्याला साथ मिळते. आता यातून सुबोध भावाची सुटका होते का, याचे उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 

दिग्दर्शक संजय अमर या चित्रपटाविषयी सांगतात, “ही घोस्ट कॉमेडी असली तरी ती एका आगळ्यावेगळ्या प्रेमकथेची सांगड घालते. कलाकारांच्या ताकदीमुळे ही संकल्पना पडद्यावर प्रभावीपणे साकारता आली. सुबोध आणि रिंकूची फ्रेश जोडी, प्रार्थना आणि अनिकेतसारखे अनुभवी कलाकार यांचं योगदान अमूल्य आहे.”

चित्रपटाचे निर्माता रजत अग्रवाल म्हणतात, “आजच्या पिढीला नेहमी काहीतरी हटके आणि नाविन्यपूर्ण बघायचं असतं. ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. यामध्ये विनोद, सस्पेन्स, भावना आणि स्टारकास्ट यांचं परिपूर्ण मिश्रण आहे.”

या चित्रपटाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांचेच असून, साजन पटेल आणि अमेय नरे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासारख्या दमदार कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला हा सिनेमा येत्या २२ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत 'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!

 प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत  

'अंधेरा' या हॉरर जॉनरमध्ये साकारणार दमदार भूमिका!

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी, अभिनयाच्या विविध छटांमध्ये रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट आता एका नव्या आणि थरारक अविष्कारात दिसणार आहे. अमेझॉन प्राईमवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अंधेरा’ या हॉरर सिरीजमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये एकाच वेळी भीती आणि उत्सुकता निर्माण केली आहे. या सिरीजमधून प्रियाने हॉरर जॉनरमध्ये पदार्पण केले असून यात ती पहिल्यांदाच पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बाब आहे. 

या अनुभवाबद्दल प्रिया बापट म्हणते, ''मी पहिल्यांदाच हॉरर जॉनरमध्ये काम करतेय आणि हा अनुभव खरोखरच वेगळा ठरला. खूप नाईट शिफ्ट्समध्ये शूटिंग केलं, परंतु स्क्रिप्ट इतकी इंटरेस्टिंग होती की,  काम करताना काहीच जाणवले नाही. जेव्हा हे स्क्रिप्ट मला मिळालं, तेव्हा वाचून एकच विचार मनात आला, तो म्हणजे सध्या वाचलेल्या स्क्रिप्ट्सपैकी हे सर्वात उत्तम होतं. ही कथा फार वेगवेगळ्या पद्धतीने उलगडते आणि म्हणूनच ती अभिनयाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक ठरली. यात अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस आहेत, भीतीदायक हॉरर सीन आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून ही भूमिका करताना एक वेगळीच मजा आली. आतापर्यंत मी राजकारणी, वकील यांसारख्या विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, या सिरीजमध्ये मी एका पूर्णतः वेगळ्या प्रोफेशनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठीत मला जसं प्रेम मिळालं, तसंच प्रेम मला हिंदी प्रोजेक्ट्ससाठीही मिळालं, याचा खूप आनंद आहे. आता हॉरर जॉनरमधून मी प्रेक्षकांचं मन कसं जिंकू शकेन, याचीच उत्सुकता लागली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मी प्रचंड उत्सुक आहे. आशा आहे, प्रेक्षक या भूमिकेलाही तितकंच प्रेम देतील.''

‘अंधेरा’चं ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कथानक काय आहे? हे रहस्य नेमकं कुठं घेऊन जाणार आहे? मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत, परंतु तोपर्यंत ‘अंधेरा’ची ही थरारक झलक आणि प्रिया बापटचं हॉरर शैलीतील पदार्पण यामुळे ही सिरीज चर्चेचा विषय ठरली आहे.


US-based Bankai Ventures and HariBol Unite to Create a Transparent, Tech-Driven Ethical Food Ecosystem

          US-based Bankai Ventures and HariBol Unite to Create a                           Transparent, Tech-Driven Ethical Food Ecosystem

In Alignment with ISKCON’s Spiritual and Vedic Values

US-based Bankai Ventures, a global leader in fintech, blockchain, and AI-driven innovation, has announced a strategic partnership with HariBol, India’s foremost cruelty-free food brand inspired by ISKCON. The collaboration aims to build a transparent, technology-powered ecosystem across both dairy and non-dairy segments—blending traditional Vedic values with modern digital infrastructure to redefine how ethical food systems are designed, scaled, and trusted. This partnership represents a fusion of spiritual ethos and cutting-edge technology—centered on ethical sourcing, rural empowerment, animal welfare, and complete supply chain traceability.

Rooted in Ahimsa, Empowered by Technology

HariBol operates in close collaboration with rural farming communities committed to ethical, sustainable practices inspired by the principle of Ahimsa (non-violence). In the dairy sector, this commitment translates into the lifelong protection of cows and bulls, supported by AI- and IoT-enabled health monitoring systems—offered at no cost to farmers.

In the non-dairy segment, HariBol champions traditional, eco-conscious practices such as water-milling of grains and cold-pressing of oils. These methods uphold purity, ecological balance, and traceability—ensuring every product remains uncompromised in quality and ethics.

Technology for Good: Bankai Ventures’ Role

As part of the collaboration, Bankai Ventures will provide its expertise in AI, blockchain, and digital infrastructure to fortify HariBol’s ethical and transparent supply chain. The initiative aims to bring social impact through innovation—empowering farmers, protecting animals, and enabling consumers to trace their food from origin to consumption.

Ms. Ami Brahmbhatt, Co-Founder of Bankai Ventures, remarked: “We believe that innovation reaches its highest purpose when it aligns with empathy. HariBol exemplifies a spiritually conscious food system that uses technology for compassion and care. We’re proud to contribute to a movement where every product—whether dairy or plant-based—embodies transparency, consciousness, and moral responsibility.”

Echoing the spiritual foundation of this partnership, Gauranga Das, member of the governing body commission of ISKCON, reflected on the teachings of His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, Founder-Acharya of ISKCON:

“Srila Prabhupada once said, ‘Milk is nothing but religious principle. It is the miracle food given by the cow, and the cow is the most important animal in human society because she gives milk.’ But he also warned, ‘Nowadays milk is not pure. They are adding so many things - powder, water, even urea - to increase the volume. This is very bad. That milk will not have the effect.’ If this was his concern in the 1960s, one must ask - what is the state of our milk today?”

A Recognized Ethical Brand

Endorsed by the World Economic Forum, HariBol offers a wide range of ethically sourced and traceable products including DNA-verified A2 cow milk and ghee, cold-pressed oils, ready-to-eat meals, and sustainably grown groceries—all sourced from cruelty-free farm systems. Mr. Yachneet Pushkarna, CEO & Director of HariBol, added: “This partnership with Bankai Ventures represents our shared commitment to integrity and impact. By giving our farming partners access to cutting-edge AI tools free of charge and extending transparency across our value chain, we offer consumers an authentic view into every product’s journey—from soil and seed to cow and kitchen.”

Towards a New Ethical Paradigm in Food Systems : Together, Bankai Ventures and HariBol are setting a precedent in India’s food industry—where data is transparent, kindness is measurable, and each product nourishes not just the body but also the planet and soul.


Tuesday, August 12, 2025

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

 जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा अभंग तुकाराम’

मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया रचला, आणि जगद्गुरूंच्या अभंगांनी त्याच्यावर कळस चढवला. तुकोबारायांची ही अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेने लादलेल्या जलदिव्यातून तावून सुलाखून निघाली आणि आजही आपल्या जीवनाचा भक्कम पाय म्हणून उभी आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या अजरामर रचनांमधून वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. जगद्गुरूंचे हे तत्वज्ञान नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘अभंग तुकाराम’ हा नवा कोरा चित्रपट ७ नोव्हेंबरला घेऊन येत आहेत. पॅनोरमा स्टुडिओज ही नामांकित निर्मिती संस्था या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

संत तुकारामांची अभंग गाथा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धर्माच्या ठेकेदारांनी इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. तेव्हा संत तुकोबारायांनी हे आव्हान स्वीकारले आणि गाथा नदीत बुडवल्या. त्यांनतर या गाथा कशा तरल्या ? त्यातून काय संदेश दिला गेला ? आणि या सगळ्यात संपूर्ण समाजाने संत तुकारामांवरील भक्तीपोटी आणि प्रेमापोटी काय काय त्याग केला ? याचे थरारक आणि त्याचवेळेस भावस्पर्शी असे चित्रण ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात करण्यात आले आहे. या चित्रपटाचे मोशन टिझर पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. त्यात पाण्याच्या तरंगांबरोबर वर जाणारे अभंगांचे कागद दिसतात. त्याबरोबर आपल्याला पाठमोरे संत तुकोबाराय दिसत आहेत. ज्यांनी आकाशाकडे हात पसरून साद घातलेली दिसत आहे. त्यांच्या समोरून उगवणारा सूर्य हा आशेचे किरण पसरवीत आहे. त्याचवेळी "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" हि तुकोबारायांची अमर रचना अत्यन्त सुमधुर स्वरात समूहाकडून ऐकू येत आहे. त्या तालावर ‘अभंग तुकाराम’ हे चित्रपटाचे नाव भव्य स्वरूपात आकाशात आकाराला येऊन संत तुकारामांचे आणि त्यांच्या रचनांचे अभंगत्व अधोरेखित करताना दिसत आहे. 

अत्यंत सुंदर अशा तांत्रिक सफाईने सादर केलेले चित्रपटाचे हे शीर्षक रसिकांच्या कुतूहलाचा आणि भावपूर्ण आतुरतेचा विषय बनले आहे. या चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे असून, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातून आपला वारकरी संप्रदायाचा अभ्यास सिद्ध केलेले दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. वारकरी संगीत हा चित्रपटाचा आत्मा आहे. अभंग गाथा हा विषय असल्याने तब्बल १० अभंगांचा समावेश या चित्रपटात करण्यात आलेला आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे अप्रतिम संगीत निर्माण करणारे प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.

तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार

 तांबव्याचा विष्णूबाळा रुपेरी पडद्यावर अवतरणार

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारणारे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे.  

सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांचे असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या या नव्या कलाकृतीबद्दल बोलताना सांगतात कि, ‘काहीतरी नवीन आणि वेगळा अनुभव देणारा चित्रपट करावा असं मनात होतं. सयाजी शिंदे यांच्या साथीने ही सत्यकथा भव्यदिव्य स्वरूपात मांडण्याची कल्पना सुचली. एक वेगळ्या धाटणीचा कथाविषय आणि दमदार कलाकार यांना एकत्र पहाण्याची पर्वणी प्रेक्षकांना या चित्रपटामुळे लाभणार आहे.  गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.   

२००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. यात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.




अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल एकत्र येऊन पारदर्शक, तंत्रज्ञान-आधारित नैतिक अन्न परिसंस्था निर्माण करणार

                          अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल एकत्र येऊन पारदर्शक,                      तंत्रज्ञान-आधारित नैतिक अन्न परिसंस्था निर्माण करणार

अमेरिका-स्थित बँकाई व्हेंचर्स, जे फिनटेक, ब्लॉकचेन आणि एआय-आधारित नावीन्यपूर्णतेत जागतिक अग्रणी आहे, यांनी इस्कॉनपासून प्रेरित भारतातील अग्रगण्य क्रूरता-मुक्त अन्न ब्रँड हरिबोल बरोबर धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या सहकार्याचा उद्देश डेअरी आणि नॉन-डेअरी या दोन्ही क्षेत्रांमध्ये पारदर्शक, तंत्रज्ञान-चालित परिसंस्था निर्माण करणे आहे—ज्यात पारंपरिक वैदिक मूल्ये आणि आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा यांचे संमिश्रण करून नैतिक अन्न प्रणालींचे डिझाइन, विस्तार आणि विश्वास यांना नवी व्याख्या दिली जाईल. ही भागीदारी आध्यात्मिक तत्त्वज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे, ज्याचे केंद्र नैतिक स्त्रोत, ग्रामीण सक्षमीकरण, पशु कल्याण आणि संपूर्ण पुरवठा साखळीतील पारदर्शकता आहे.अहिंसेत रुजलेले, तंत्रज्ञानाने सशक्त: हरिबोल ग्रामीण शेतकरी समुदायांबरोबर जवळून काम करते, जे अहिंसा (अहिंसा) या तत्त्वाने प्रेरित नैतिक आणि टिकाऊ पद्धतींसाठी वचनबद्ध आहेत. डेअरी क्षेत्रात, ही बांधिलकी गायी आणि बैलांच्या आयुष्यभर संरक्षणात रूपांतरित होते, ज्याला एआय आणि आयओटी-सक्षम आरोग्य निरीक्षण प्रणालींचा आधार आहे ज्या शेतकऱ्यांना मोफत पुरवल्या जातात.

नॉन-डेअरी क्षेत्रात, हरिबोल पारंपरिक आणि पर्यावरण-जागरूक पद्धतींना प्रोत्साहन देते, जसे की धान्यांची जल-चक्की गिरणी आणि तेलांचे कोल्ड-प्रेसिंग. या पद्धती शुद्धता, पर्यावरणीय संतुलन आणि ट्रेसिबिलिटी टिकवतात—प्रत्येक उत्पादन गुणवत्ता आणि नैतिकतेत अबाधित राहील याची खात्री करतात. सामाजिक कल्याणासाठी तंत्रज्ञान: बँकाई व्हेंचर्सची भूमिका: या सहकार्याचा भाग म्हणून, बँकाई व्हेंचर्स एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटल पायाभूत सुविधा यातील आपले कौशल्य प्रदान करेल जेणेकरून हरिबोलची नैतिक आणि पारदर्शक पुरवठा साखळी अधिक मजबूत करता येईल. या उपक्रमाचा उद्देश नावीन्यपूर्णतेतून सामाजिक परिणाम साधणे आहे शेतकऱ्यांना सशक्त बनवणे, प्राण्यांचे रक्षण करणे आणि ग्राहकांना त्यांचे अन्न उगमापासून वापरापर्यंत शोधण्याची क्षमता देणे.

सुश्री अम्मी ब्रह्मभट्ट, सह-संस्थापक, बँकाई व्हेंचर्स, म्हणाल्या:“आम्हाला विश्वास आहे की जेव्हा नावीन्यपूर्णता करुणेसह जुळते, तेव्हाच ती आपले सर्वोच्च उद्दिष्ट गाठते. हरिबोल ही आध्यात्मिकदृष्ट्या जागरूक अन्न प्रणालीचे उदाहरण आहे जी तंत्रज्ञानाचा वापर सहानुभूती आणि काळजीसाठी करते. आम्हाला या चळवळीत योगदान देण्याचा अभिमान आहे, जिथे प्रत्येक उत्पादन ते डेअरी असो वा वनस्पती-आधारित पारदर्शकता, जागरूकता आणि नैतिक जबाबदारी दर्शवते.”

या भागीदारीच्या आध्यात्मिक पायाभरणीला प्रतिध्वनी देत, इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य आणि गोवर्धन इकोव्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी इस्कॉनचे संस्थापक-आचार्य, हिज डिवाइन ग्रेस ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या शिकवणीवर विचार केला:“श्रील प्रभुपाद म्हणाले होते, ‘दूध म्हणजे धार्मिक तत्त्वच आहे. ते गायीद्वारे दिलेले चमत्कारी अन्न आहे, आणि गाय ही मानव समाजातील सर्वात महत्त्वाची प्राणी आहे कारण ती दूध देते.’ पण त्यांनी हेही चेतावणी दिली होती, ‘आजकाल दूध शुद्ध नाही. ते त्यात इतक्या गोष्टी मिसळत आहेत पावडर, पाणी, अगदी युरियासुद्धा फक्त प्रमाण वाढवण्यासाठी. हे खूप चुकीचे आहे. असे दूध परिणामकारक ठरणार नाही.’ जर 1960 च्या दशकात त्यांची ही चिंता होती, तर आज आपण विचार करायला हवे आपल्या दुधाची स्थिती काय आहे?”

मान्यताप्राप्त नैतिक ब्रँड:वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे मान्यता प्राप्त, हरिबोल डीएनए-प्रमाणित ए2 गायीचे दूध आणि तूप, कोल्ड-प्रेस्ड तेल, रेडी-टू-ईट जेवण आणि टिकाऊ पद्धतीने पिकवलेले किराणा माल यासह विविध प्रकारचे नैतिक आणि ट्रेसिबल उत्पादने देते जी सर्व क्रूरता-मुक्त शेत प्रणालींमधून मिळवली जातात.

श्री यचनीत पुष्कर्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक, हरिबोल, म्हणाले:“बँकाई व्हेंचर्ससोबतची ही भागीदारी प्रामाणिकपणा आणि परिणाम याबद्दल आमची सामायिक वचनबद्धता दर्शवते. आमच्या शेतकरी भागीदारांना अत्याधुनिक एआय साधने मोफत देऊन आणि आमच्या पुरवठा साखळीत पारदर्शकता वाढवून, आम्ही ग्राहकांना प्रत्येक उत्पादनाच्या प्रवासाचे माती व बियाण्यापासून ते गाय आणि स्वयंपाकघरापर्यंत खरे दर्शन घडवतो.”

अन्न प्रणालींमधील नव्या नैतिक प्रतिमेकडे मिळून, बँकाई व्हेंचर्स आणि हरिबोल भारताच्या अन्न उद्योगात एक नवा मानक स्थापित करत आहेत जिथे डेटा पारदर्शक आहे, दया मोजता येते, आणि प्रत्येक उत्पादन केवळ शरीरालाच नव्हे तर पृथ्वी आणि आत्म्यालाही पोषण देते.

Tuesday, August 5, 2025

Meet the Changemakers championing the growth of India’s Small Businesses

 

Meet the Changemakers championing the growth of  India’s Small Businesses

With more than 63 million enterprises and contributing more than 30% to the GDP, the MSME sector forms the backbone of India’s economy. The sector's impact spans across manufacturing, services, and exports. It employs more than 284 million people and accounts for over 45% of India’s total exports. Beyond the support from the government, a rising tide of leaders is breaking the barriers and enabling MSMEs to grow. These visionaries are empowering India’s small businesses to reach their full potential.

Here is a list of leaders who are catalysing the growth of MSMEs:

     Aniket Doegarm, Co-Founder & CEO, Haqdarshak

Aniket Doegarm is the Founder and CEO of Haqdarshak, a social enterprise working to support individuals and micro-businesses to avail the benefits of government welfare schemes. Through Haqdarshak, Aniket has helped bridge the information asymmetry around welfare programs, which often prevents MSMEs from accessing benefits meant for them. 

                                            Hardika Shah, Founder & CEO, Kinara Capital

Access to formal credit is one of the biggest issues that curtail MSME growth. According to the World Bank, Indian MSMEs face an immense credit gap of USD 400 billion. To bridge this critical financing gap, Hardika Shah founded Kinara Capital. Kinara Capital is a fast-growing NBFC-Fintech focused on last-mile financial inclusion of MSMEs. Leveraging technology, Kinara has removed traditional barriers and made formal credit accessible to MSMEs. 

Ravish Naresh, Jaideep Poonia, Dhanesh Kumar, Ashish Sonone, Founders  Khatabook

IIT Bombay alumni Ravish Naresh, Jaideep Poonia, Dhanesh Kumar, and Ashish Sonone founded Khatabook to support small and micro-businesses in digitizing their bookkeeping. The Khatabook app enables users to record credit and debit transactions, send automated payment reminders via SMS or WhatsApp, and manage customer ledgers.

Dinesh Agarwal and Brijesh Agrawal, Founders, IndiaMART

At a time when India had just 15,000 internet users, Dinesh Agarwal and Brijesh Agrawal launched IndiaMART as a simple B2B directory and website development service for businesses. What began as a tech experiment in a largely offline economy has now grown into India’s largest online B2B marketplace. It enables businesses to showcase diverse portfolios of quality products and connect with the right buyers. 

Hrishikesh Datar, Founder & CEO, Vakilsearch

Navigating India’s complex legal and regulatory framework is one of the biggest hurdles faced by many MSMEs. For many entrepreneurs, managing compliance requirements like business registration, GST filing, or intellectual property protection can be confusing and time-consuming.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...