Tuesday, July 1, 2025

भक्ति कवि-रत्न कवि नारायण अग्रवाल जी ‘दास नारायण’ आध्यात्मिकता, पर्यावरण और विरासत के माध्यम से सामाजिक परिवर्तन के प्रणेता हैं

 भक्ति कवि-रत्न कवि नारायण अग्रवाल जी ‘दास नारायण’ आध्यात्मिकता, पर्यावरण और विरासत के माध्यम से सामाजिक परिवर्तन के प्रणेता हैं


आचार्य श्री लोकेश शर्मन जी कवि नारायण जी के साथ मिलकर इस लक्ष्य को प्राप्त करने में सहयोग कर रहे हैं, श्री देवेंद्र पवार जी ओम सनातन ट्रस्ट के ट्रस्टी और आयोजक, SHE (आध्यात्मिकता स्वास्थ्य पर्यावरण), हर घर गौ सेवा और ओम सनातन ट्रस्ट

ऐसे युग में जब समाज की आत्मा दिशा की तलाश कर रही है, आदरणीय भक्ति कवि और सांस्कृतिक दूरदर्शी कवि नारायण अग्रवाल जी, जिन्हें ‘दास नारायण’ के नाम से जाना जाता है, भक्ति, करुणा और जिम्मेदारी में निहित एक हार्दिक मिशन के साथ उदाहरण पेश करते हैं। आचार्य श्री लोकेश शर्मन जी द्वारा समर्थित एक भव्य कार्यक्रम में कवि नारायण जी के साथ इस उद्देश्य को प्राप्त करने में सहयोग कर रहे हैं, ओम सनातन ट्रस्ट के श्री देवेंद्र पवार जी ट्रस्टी और आयोजक, SHE (आध्यात्मिकता स्वास्थ्य पर्यावरण), हर घर गौ सेवा और ओम सनातन ट्रस्ट के रूप में, कवि जी ने चार परिवर्तनकारी पहलों को अपना आशीर्वाद और समर्थन दिया, जिनका उद्देश्य एक बेहतर, अधिक सामंजस्यपूर्ण भारत को आकार देना है।



घर घर गौ सेवा - दिव्य को खिलाना, गौ माता के प्रति गहरी श्रद्धा के साथ, “घर घर गौ सेवा” पहल देश भर के परिवारों को गायों को खिलाकर पुण्य कमाने के लिए प्रोत्साहित करती है। इस पवित्र परंपरा को आधुनिक रूप में पुनर्जीवित करके, दास नारायण जी का दृष्टिकोण आध्यात्मिक पुण्य को स्थायी जीवन और करुणा से जोड़ता है।

एक पेड़ माँ के नाम - हर माँ के लिए एक पेड़, मातृत्व और धरती माँ को भावपूर्ण श्रद्धांजलि देते हुए, “एक पेड़ माँ के नाम” लोगों से अपनी माताओं के नाम पर एक पेड़ लगाने का आग्रह करता है। यह हरित मिशन विकास, कृतज्ञता और प्रकृति की पोषण भावना का प्रतीक है, जो पर्यावरण चेतना के साथ सहज रूप से संरेखित है।

आत्मा के लिए संस्कृत - घर पर विरासत सिखाना, हमारी प्राचीन भाषा के लुप्त होते ज्ञान के प्रति गहरी चिंता के साथ, दास नारायण जी बच्चों को उनके घरों में आराम से संस्कृत और श्लोक सिखाने की पहल का भी समर्थन कर रहे हैं। यह प्रयास न केवल भारत की आध्यात्मिक और साहित्यिक विरासत को संरक्षित करता है, बल्कि आने वाली पीढ़ियों में कालातीत ज्ञान भी भरता है।

आध्यात्मिकता, स्वास्थ्य और पर्यावरण कवि नारायण अग्रवाल जी 'दास नारायण' द्वारा समर्थित चौथा और गहरा प्रभावशाली स्तंभ है। इस विश्वास पर आधारित कि सच्चा कल्याण शरीर, मन और प्रकृति के बीच सामंजस्य से आता है, यह उद्देश्य एक सचेत जीवन शैली को बढ़ावा देता है जहाँ आध्यात्मिकता के माध्यम से आंतरिक शांति बाहरी कल्याण और पर्यावरण संतुलन की ओर ले जाती है। लोगों को अपने जीवन को प्राचीन ज्ञान और सचेत जीवन के साथ जोड़ने के लिए प्रोत्साहित करके, यह पहल एक स्वस्थ, अधिक टिकाऊ और आध्यात्मिक रूप से जुड़ी दुनिया का मार्ग प्रशस्त करती है। ये प्रेरक पहल तीन आध्यात्मिक रूप से निहित और सामाजिक रूप से जागरूक संस्थाओं - SHE, हर घर गौ सेवा और ओम सनातन ट्रस्ट के सहयोग से संचालित की जा रही हैं - ये सभी संस्थाएँ आध्यात्मिकता, स्वास्थ्य और स्थिरता को बढ़ावा देने के लिए अथक प्रयास कर रही हैं।



संगीत और बॉलीवुड के दिग्गजों से शानदार समर्थन। इस कार्यक्रम में अनूप जलोटा, नितिन मुकेश और महान उदित नारायण के साथ उनकी पत्नी दीपा नारायण झा, सोनू निगम की गरिमामय उपस्थिति और हार्दिक भागीदारी देखी गई, जो इन नेक कार्यों के साथ एकजुटता में खड़े थे

पद्मश्री हेमा मालिनी और अनुराधा पौडवाल की शुभकामनाओं के साथ विशेष वीडियो संदेशों ने इस अवसर को गरिमा और दिव्यता प्रदान की, क्योंकि उन्होंने कवि दास नारायण जी के आत्मीय मिशन को अपना समर्थन दिया। संगीत और बॉलीवुड बिरादरी के कई अन्य गणमान्य व्यक्तियों और सदस्यों ने भी इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए अपनी आवाज़ दी।



कवि दास नारायण जी ने कहा ”कवि दास नारायण जी ने कहा ”माँ के नाम पर लगाया गया एक पेड़, गाय को दिया गया एक निवाला, आध्यात्मिकता, स्वास्थ्य और पर्यावरण और एक बच्चे द्वारा बोला गया एक श्लोक - ये छोटे-मोटे काम लग सकते हैं, लेकिन इनमें हमारे समाज को बदलने, हमारे पर्यावरण को शुद्ध करने और हमें हमारी आध्यात्मिक जड़ों से फिर से जोड़ने की शक्ति है। मेरी कविता हमेशा भक्ति का माध्यम रही है और अब इन कारणों के माध्यम से यह सामूहिक उत्थान का मार्ग बन गई है”

जब शाम भजनों और आशीर्वादों से गूंज उठी, तो यह एक आयोजन से बढ़कर एक आंदोलन बन गया, जिसने भक्ति को कर्म से, विरासत को आशा से और आध्यात्मिकता को स्थिरता से जोड़ा।



Devotional Poet-Gem Kavi Narayan Agrawal Ji ‘Das Narayan’ Champions Societal Change Through Spirituality, Environment, and Heritage

 Press Release 


Devotional Poet-Gem Kavi Narayan Agrawal Ji ‘Das Narayan’ Champions Societal Change Through Spirituality, Environment, and Heritage

Acharya Shri Lokesh Sharman ji is Supporting  to  Achieve the object with Kavi Narayan ji, As Shri Devendra pawar ji trustee of Om Sanatan Trust & Organizer, SHE (Spirituality Health Environment), Har Ghar Gau Seva, and Om Sanatan Trust

In an era where the soul of society seeks direction, the revered devotional poet and cultural visionary Kavi Narayan Agrawal Ji, fondly known as ‘Das Narayan’, leads by example with a heartfelt mission rooted in devotion, compassion, and responsibility. At a grand event supported by Acharya Shri Lokesh Sharman ji is Supporting  to  Achieve the object with Kavi Narayan ji, As Shri Devendra pawar ji trustee of Om Sanatan Trust & Organizer, SHE (Spirituality Health Environment), Har Ghar Gau Seva, and Om Sanatan Trust, Kavi Ji extended his blessings and support to four transformative initiatives that aim to shape a better, more harmonious India.

Ghar Ghar Gau Seva – Feeding the Divine, With deep reverence towards Gau Mata, the initiative “Ghar Ghar Gau Seva” encourages families across the nation to earn punya by feeding cows. By reviving this sacred tradition in a modern form, Das Narayan Ji’s vision connects spiritual merit with sustainable living and compassion.

Ek Tree Maa ke Naam – A Tree for Every Mother, In a heartfelt tribute to motherhood and Mother Earth, “Ek Tree Maa ke Naam” urges individuals to plant a tree in their mothers' names. This green mission symbolises growth, gratitude, and the nurturing spirit of nature, aligning seamlessly with environmental consciousness.
Sanskrit for the Soul – Teaching Heritage at Home, With a deep concern for the fading knowledge of our ancient language, Das Narayan Ji is also supporting an initiative to teach Sanskrit and shlokas to children from the comfort of their homes. This effort not only preserves India's spiritual and literary heritage but also instils timeless wisdom in future generations.

Spirituality, Health & Environment form the fourth and deeply impactful pillar supported by Kavi Narayan Agrawal Ji ‘Das Narayan’. Rooted in the belief that true well-being comes from harmony between the body, mind, and nature, this cause promotes a conscious lifestyle where inner peace through spirituality leads to outer wellness and environmental balance. By encouraging people to align their lives with ancient wisdom and mindful living, the initiative paves the way for a healthier, more sustainable, and spiritually connected world.

These inspiring initiatives are being driven in collaboration with three spiritually-rooted and socially conscious institutions — SHE, Har Ghar Gau Seva, and Om Sanatan Trust — each working tirelessly towards promoting spirituality, health, and sustainability.

Stellar Support from the Icons of Music & Bollywood. The event witnessed the gracious presence and heartfelt participation of Anup Jalota, Nitin Mukesh, and the legendary Udit Narayan, Sonu Nigam who stood in solidarity with these noble causes

Special video messages with warm wishes from Padma Shri Hema Malini and Anuradha Paudwal added grace and divinity to the occasion, as they extended their support to Kavi Das Narayan Ji’s soulful mission. Several other dignitaries and members from the music and Bollywood fraternity also lent their voices to amplify this movement.

Kavi Das Narayan Ji quoted ”Kavi Das Narayan Ji quoted ”A tree planted in the name of a mother, a morsel offered to a cow, Spirituality, Health & Environment and a shloka chanted by a child — these may seem like small acts, but they hold the power to transform our society, purify our environment, and reconnect us with our spiritual roots. My poetry has always been a medium of devotion, and now, through these causes, it becomes a path of collective upliftment”

As the evening echoed with bhajans and blessings, it became more than an event, it was a movement that bridged devotion with action, heritage with hope, and spirituality with sustainability



हा आहे ‘मना’चा श्लोक ? ‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित

 हा आहे ‘मना’चा श्लोक ? 

‘मना’चे श्लोक’चे पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘मना’चे श्लोक’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे सहा नायकांसोबत दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम देत नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

या चित्रपटाचे पोस्टर पाहून ‘मना’चा श्लोक कोण आहे, याचा अंदाज येतोय. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगत आहेत. आता दोघांचं नातं नक्की काय आहे? लग्न, नातं यांबद्दल त्यांचे विचार काय आहेत, का मतभेद आहेत, हे पाहायला आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. 

चित्रपटात मृण्मयी आणि राहुलसोबत पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे कलाकारही झळकणार आहेत.

चित्रपटाची दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे सांगते, “‘मना’चे श्लोक’ ही गोष्ट आहे मनवा आणि श्लोक या दोघांची. त्यांच्या नात्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या असण्यातून, त्यांची आयुष्याबद्दलची मतं, वेगवेगळे विचार हे सगळ्यांना ओळखीचे वाटतील. लग्नासारख्या विषयावर प्रत्येकाचं काही ना काही मत असतं. कुणाचं ठाम, कुणाचं गोंधळलेलं. या गोष्टी अनेकांनी अनुभवलेल्या असतील तर कोणी अनुभवेल. मी आताच सांगणार नाही की, चित्रपट कोणत्या वळणावर जाईल, परंतु मला खात्री आहे की प्रेक्षक मनातल्या मनात हसतील आणि म्हणतील, ‘हे तर अगदी माझ्यासारखं आहे!’ म्हणूनच हे ‘मना’चे श्लोक म्हणजे तुमच्याच मनातले विचार आहेत.’’

चित्रपटाचे निर्माते संजय दावरा म्हणतात, “मराठीत पहिल्यांदाच पाऊल टाकतोय. ‘मना’चे श्लोक’सारख्या संकल्पनेतून सुरुवात होणं माझ्यासाठी खास आहे.”

सह-निर्माते श्रेयश जाधव सांगतात, “हा चित्रपट एक वेगळी झलक घेऊन येतोय. मृण्मयीचं दिग्दर्शन आणि ती ज्या पद्धतीने गोष्टी टिपते, त्यातून प्रेक्षक नक्की रिलेट होतील.”

गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून, हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तीराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थि

 येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न 

तीराज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांची उपस्थि

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांची विशेष उपस्थिती होती.  या दोन दिग्गजांच्या उपस्थितीने या ट्रेलर लॉन्च सोहळयाला चारचांद लागले. यावेळी त्यांनी ट्रेलरचे कौतुक करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. 

यापूर्वीच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता ट्रेलरने त्या उत्सुकतेत आणखीनच भर घातली आहे. ट्रेलरमध्ये ५ करोड रुपये आणि सोन्याच्या बिस्किटांसाठी चाललेली प्रचंड धावपळ आणि गोंधळ पाहायला मिळतोय. सगळ्यांचेच लक्ष त्या पाच करोड रुपयांवर आहे. मात्र या ५ करोड रुपयांचा खेळ कोण जिंकणार? हे प्रेक्षकांना १८ जुलैपासून चित्रपटगृहात समजणार आहे!

राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे. चित्रपटाचा ट्रेलर  धमाल असून याला उत्तम कलाकारांची साथ लाभली आहे. ‘येरे येरे पैसा’ ब्लॅाकबस्टर होता आणि तीनही नक्कीच तसाच ब्लॅाकबस्टर ठरेल, याची खात्री आहे.’’ 

रोहित शेट्टी म्हणाले, “चित्रपटाचा ट्रेलर कमाल आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा पूर्णपणे बॉलिवूड लेव्हलचा एंटरटेनमेंट पॅकेज आहे. संजय जाधव आणि टीमचं काम जबरदस्त असून या चित्रपटाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.’’ 

चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, '' चित्रीकरणाच्या सुरुवातीपासून माझी अशी इच्छा होती की, या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला रोहित शेट्टी आणि राज ठाकरे यावेत आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली. 'येरे येरे पैसा’ला रोहित शेट्टी आले होते आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे यावेळीही त्यांनी यावे, असे मनात होते. ‘येरे येरे पैसा ३’मध्ये आमची जबाबदारी तिपटीने वाढली होती. तिसरा भाग बनवताना आम्ही हेच लक्षात घेतलं आणि त्यामध्ये हसवणं, विचार करायला लावणं आणि गुंतवून ठेवणं, या सगळ्याच गोष्टी एकत्र गुंफल्या आहेत. मला खात्री आहे, तिसऱ्या भागावरही प्रेक्षक तितकेच प्रेम करतील.'' 

निर्माते अमेय विनोद खोपकर आणि निनाद बत्तीन म्हणतात, “येरे येरे पैसा' ही फक्त मालिका नाही, ही मराठी सिनेमाच्या कमर्शिअल यशाची ओळख आहे. यावेळी आम्ही या या यशाची उंची आणखी वाढवली आहे. मराठी प्रेक्षक आता केवळ कौटुंबिक कथा पाहात नाहीत, त्यांना वेगळा अनुभव हवा असतो आणि ‘येरे येरे पैसा ३’ हा एक अफलातून अनुभव देईल, याची खात्री आहे.''

धर्मा प्रॉडक्शन्सचे अपूर्व मेहता यांनी सांगितले, “मराठी सिनेमा आता खूप वेगाने बदलत आहे. ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट त्याचेच एक उदाहरण आहे आणि आम्हाला अशा दमदार मराठी चित्रपटाचा भाग होता आलं, हे भाग्य वाटतं.”

धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे.

गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा

 गायक कैलाश खेर यांचा स्वच्छतेचा नारा

दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या दमदार आवाज आणि अर्थपूर्ण गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायक कैलाश खेर यांनी आता गाण्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देत सामान्यजनांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे.  


हे मानव, हे मानव

आदते अब बदल दो

कुदरत के बवंडर का

इशारा अब समझ लो

असं म्हणत त्यांनी प्रत्येकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 'अवकारीका' या मराठी चित्रपटातील प्रमोशनल गाणं गायक कैलास खेर यांनी गायलं आहे. अरविंद भोसले यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रेयस देशपांडे यांनी संगीत दिलं  आहे.

'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेचा हा नारा आता रुपेरी पडद्यावरही घुमणार आहे. स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. अनेकांना मात्र त्याची जाणीवही नसते. या गाण्याच्या माध्यमातून त्यांना ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे माझ्यासाठीसुद्धा हा अतिशय वेगळा अनुभव आहे, असं गायक कैलास खेर यांनी सांगितलं.


' स्वच्छतेसारखा एक महत्त्वाचा सामजिक प्रश्न 'अवकारीका' चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडता येईल व लोकांपर्यंत पोहचवता येईल या विश्वासाने चित्रपट दिग्दर्शनाचे शिवधनुष्य हाती घेतल्याचे हाती घेतल्याचे दिग्दर्शक अरविंद भोसले सांगतात. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे.

Sunday, June 29, 2025

'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी - तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई

 'जारण'ने साजरी केली सक्सेस पार्टी

तीन आठवड्यांत सहा कोटींहून अधिक कमाई 

मराठी चित्रपट ‘जारण’ने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत केवळ समीक्षक, चित्रपटसृष्टी नव्हे, तर सर्वसामान्य प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रेम मिळवले  आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘जारण’ने आपल्या वेगळ्या आशयामुळे चित्रपटगृहात आपली खास जागा निर्माण केली आहे. प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटले असतानाच ‘जारण’ने सुमारे ६ कोटींच्या वर कमाई केली आहे. हा प्रवास केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता, भावनिक गुंतवणूक, आशयघन कथा आणि प्रेक्षकांकडून तोंडभरून कौतुक या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे ‘जारण’चे शोजही अनेक ठिकाणी वाढवण्यात आले. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच एका भव्य सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘जारण’ची संपूर्ण टीम, निर्माते, कलाकार मंडळी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांनी उपस्थिती लावली.  

या वेळी दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, ''जारण’सारखा सिनेमा बनवणे हे स्वप्न होते आणि आज जेव्हा प्रेक्षक त्या स्वप्नाशी स्वतःला जोडतात, तेव्हा एक निर्मिती फक्त प्रकल्प न राहाता एक भावनिक बंध जुळले जातात. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आम्हाला नव्याने ऊर्जा दिली आहे. या चित्रपटामध्ये हृदयस्पर्शी कथा आणि परिश्रमांची गुंफण आहे. यशाच्या या टप्प्यावर पोहोचताना आमच्या संपूर्ण टीमने ज्या श्रद्धेने काम केले, ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याचे आज सिद्ध झाले आहे.”

निर्माते अमोल भगत यांनी यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले, '' जारण’सारखा आशयघन सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला प्रचंड आत्मिक समाधान मिळत आहे. हे यश म्हणजे आमच्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती आहे. प्रेक्षकांसाठी अशाच आशयप्रधान, अर्थपूर्ण आणि भावनिक कथा घेऊन आम्ही नक्कीच येऊ.’’

अनिस बाझमी प्रॉडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज एलएलपी यांच्या सहयोगाने आणि एथ्री इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिसेस निर्मित ‘जारण’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केलं आहे. तर निर्मितीची जबाबदारी अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी सांभाळली असून मनन दानिया सहनिर्माता आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष व अनिता दाते यांच्यासह किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी आणि सीमा देशमुख यांचा दमदार अभिनय अनुभवायला मिळतो.

Indian Government Successfully Evacuates Over 4,400 Indians Under Operation Sindhu

     Indian Government Successfully Evacuates Over 4,400                                    Indians Under Operation Sindhu

The Government of India launched Operation Sindhu on 18th June as a major rescue initiative to evacuate Indian nationals stranded in West Asia amid rising tensions between Israel and Iran. As of 28th June, a total of 4,415 Indian citizens have been safely brought back home from conflict-affected areas in Iran and Israel.

The large-scale evacuation was carried out through 19 special flights, including three Indian Air Force (IAF) C-17 aircraft. In a gesture of regional solidarity, the Government of India also extended humanitarian assistance to citizens from neighboring countries. Among those evacuated from Iran were 14 OCI cardholders, 9 Nepali nationals, 4 Sri Lankan nationals, and 1 Iranian spouse of an Indian national.

According to an official statement by the MEA, Indian embassies in Tehran, Yerevan, and Ashgabat coordinated closely to facilitate the safe passage of evacuees, including via land border crossings. The majority of evacuations from Iran were routed through Mashhad. From 18th to 26th June, a total of 3,597 Indian nationals which included students, workers, professionals, pilgrims, and fishermen from over 15 Indian states, were repatriated from Yerevan, Ashgabat, and Mashhad through 15 special evacuation flights.

The operation in Israel commenced on 23rd June. Indian missions in Tel Aviv, Ramallah, Amman, and Cairo coordinated with host governments to enable the movement of Indian nationals across land borders into Jordan and Egypt. The MEA reported that between 22nd and 25th June, a total of 818 Indian nationals were evacuated, comprising students, workers, and professionals, via four evacuation flights, including three IAF C-17 aircraft, from Amman and Sharm El Sheikh.

The Government of India reaffirmed its unwavering commitment to the safety and well-being of Indian citizens abroad. It also expressed deep gratitude to the governments of Iran, Israel, Jordan, Egypt, Armenia, and Turkmenistan for their cooperation and support during the operation. The MEA further stated that Indian diplomatic missions will continue to remain actively engaged with local authorities and Indian communities across Iran, Israel, and the broader West Asia region to monitor and respond to any emerging developments.

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत*

*खवैय्ये आवडत्या चिकनक्रिस्परचा आस्वाद घेऊ शकतात, केवळ 99 रुपयांत* KFC इंडियाचे चिकन क्रिस्पर मील आता फक्त 99 रुपयांत चिकनप्रेमी फ्राईज आणि ...